शहीदाची बायको – प्रा. हरी नरके

IMG

स्वातंत्र्यदिन विशेष | पुणे कोल्हापूर महामार्गावर कामेरी नावाचं गाव लागतं. ते सांगली जिल्ह्यातलं वाळवा तालुक्यातलं इस्लामपूरच्या जवळचं गाव आहे. बागायती शेती करणार्‍या कष्टाळू आणि झुंजार लोकांचं गाव. लढावू लोकांचं गाव. अब्दुल रहमान अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना १९८० साली त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत शहीद झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ त्यांच्या गावी स्मारक उभारण्याचं ठरवलं. कामेरीत शहीद स्मारकाचं काम सुरू … Read more

साबरमती : गांधीनीतीची प्रयोगशाळा…

Mahatma Gandhi

महात्मा गांधी जयंतीविशेष | विनायक होगाडे साबरमती… राजस्थानातून उगम पावून गुजरातमधून अरबी समुद्राच्या कुशीत विलीन होणारी नदी…! गुजरात राज्याची महत्वाची दोन शहरं म्हणजे अहमदाबाद आणि गांधीनगर… याच साबरमती नदी किनारी वसलेलं अनुक्रमे एक व्यापारी शहर तर दुसरं राजकिय…! दोन्ही शहरं म्हणजे गुजरात राज्याची फुप्फुसं…! अहमदाबादमध्ये उतरलो त्याक्षणापासून या शहराचं महत्व पदोपदी जाणवत होतं. कापड उद्योगात … Read more

सुभाषचंद्र बोस गांधीजींचा पराभव करून काँग्रेसचे अध्यक्ष बनले होते… पण

जयंतीविशेष । आजही तरुणांच्या गळ्यातील  ताईत असणारे, तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा असे म्हणुन गावोगावी हिंडून आझाद हिंद फौज उभारणारे, आय.सी.एस. अधिकार्याची नोकरी लाथाडून स्वातंत्र्यकार्यात सहभागी झालेले, काँग्रेसमधे निवडणुक लढवून गांधीजींनी उभ्या केलेल्या उमेदवाराला धुळ चारणारे, आझादहिंद फौजेचे नेतृत्व करुन इंग्रज सैन्याला सळो की पळो करुन सोडणार्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल त्याच्या … Read more

संसदेत मराठीतून भाषण करणारे नाना पहिले खासदार

Krantisinh Nana Patil

जयंती विशेष । भारतीय स्वातंत्र्य सैनिकांचे दोन प्रवाह होते. एक अहिंसक गांधीवादी, दुसरा म्हणजे सशस्त्र क्रांतिकारक. भारताला स्वातंत्र्य गांधीजींच्या अहिंसा धोरणाने मिळाले असले तरी क्रांतिकारकांचे योगदान पण विसरून चालणार नाही. एखाद्या चित्रपटातील नायकाला लाजवेल असे नाट्यमय आयुष्य नाना पाटील यांनी जगले. इंग्रज मागावर असताना त्यांनी दिलेले चकवे अचंबित करणारेच. क्रांतीचा सिंह म्हणून लौकिक असलेले आणि … Read more

कोण आहेत बस्तरचे गांधी; ज्यांनी CRPF च्या जवानाला सोडवण्यास मदत केली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विजापूरमधील नक्षलवाद्यांपासून कोब्रा कमांडो राकेश्वरसिंग मिन्हास यांच्या सुटकेसाठी 90 वर्षीय जुने स्वातंत्र्यसैनिक धर्मपाल सैनी यांची मोठी भूमिका बाजावल्याचे समजते. विनोबा भावे यांचे शिष्य असलेले सैनी यांना त्यांच्या जनहितामुळे बस्तरचे गांधी देखील म्हटले जाते. त्याचवेळी स्थानिक लोकही त्यांना आवडीने ताऊजी म्हणतात. अश्या प्रकारे आले चर्चेत: 3 एप्रिल रोजी विजापूरमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा … Read more

अन सुभाषबाबूंनी आझाद हिंद सरकार स्थापन केले

IMG WA

अक्षय कोटजावळे । सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा इतिहास काही नेते घडवून जातात, त्यातीलच एक नेते सुभाषचंद्र बोस ज्यांनी आझाद हिंद सरकार स्थापन केले. त्याचा आपण आज 75 वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. 1938 साली गांधीजींनी काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी सुभाष बाबूंची निवड केली आणि याच काळात दुसऱ्या महायुद्धाची चाहूल सुरू झाली. दरम्यान ब्रिटिशांनी आपली … Read more

मजबूती का नाम “गांधी”

गांधी

गांधी जयंती विशेष | आकाश सुलोचना शेंबड्या मुलापासून ते विचारी समजल्या जाणाऱ्या गृहस्थापर्यंत, सर्वांनी गांधीला यथेच्छ शिव्या हासडताना मी पाहिले आहे. मी दलित समाजात साचलेला गांधी बद्दलचा द्वेष पाहीला आहे. मी गांधीवरून तरुणांची टिंगलटवाळकी पाहिली आहे. पण जेव्हा ही सर्व अहंकारी, द्वेषपूर्ण, अतिशयोक्ती पूर्ण व भडक आवरणे काढून मी गांधींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा … Read more

शांतीत क्रांती कशी करायची हे गांधी बाबा कडून शिकावं असं का म्हणतात?

Mahatma Gandhi Jayanti

स्वातंत्र्यदिन विशेष | मयुर डुमने महात्मा गांधीजींच वर्णन एका शब्दात कर असा प्रश्न कोणी मला विचारल्यास मी गांधीजींचा उल्लेख “व्यक्तिचुंबक” असा करेन. लोहचुंबक जसा लोखंडाला स्वतःकडे खेचतो तसं गांधीजींनी वेगवेगळ्या व्यक्तींना आपल्याकडे खेचून आणलं. नेमकी काय जादू होती या व्यक्तिमत्वात ?  गांधीजींचा शोध घेण्याचा माझा छोटासा प्रयत्न दक्षिण आफ्रिकेतून भारतात आल्यावर गांधीजींनी लगेच स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला … Read more

आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला…

Netaji Subhash Chandra Bose death mystery

स्वातंत्र्य दिन विशेष २०१९ । नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानच्या सहकार्याने आझादहिंद फौजेची स्थापना केली होती. ब्रिटिश सैन्यात काम करणार्या अनेक भारतीय नौजवानांना आपल्या फौजेत सामिल करुन घेण्यात त्यांना यश आले होते. आझादहिंद फौजेचे तुफान काम चालू होते. इंग्रजांच्या सैन्याला आझादहिंद फौजेच्या सैनिकांनी सळो की पळो करुन सोडले होते. इशान्येकडील मनिपूर च्या कोहिमा भागातून भारतात घूसायचे … Read more

आणि गांधीजींना रेल्वेच्या पहिल्या वर्गाच्या डब्यातून बाहेर फेकण्यात आले..

Mahatma Gamdhi

महात्मा गांधी जयंती विशेष | मयुर डुमने ७ जून १८९३ या दिवशी दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधीजींना तुम्ही काळे आहात म्हणून रेल्वेच्या पहिल्या वर्गाच्या डब्यातून बाहेर फेकण्यात आले होते. या अपमानामुळे गांधीजींचे जीवन बदलून गेले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची बीजे या घटनेत पेरली गेली. काय होती ही नेमकी घटना ? जाणून घेऊ या.. पोरबंदर या गांधींजींच्याच गावातून … Read more