खोटं न बोलता गांधी वकील झालेच कसे? जाणून घ्या

images

वकिलीच्या धंद्यात खोटे बोलल्याशिवाय चालायचेच नाही असे गांधीजींनी विद्यार्थीदशेत असतानाच ऐकलं होतं. पण त्यांना खोटं बोलून प्रतिष्ठाही मिळवायची नव्हती आणि धनही कमवायचे नव्हते.

‘या’ कारणामुळे महात्मा गांधी पत्रकारितेकडे वळले

Mahatma Gandhi as a Journalist

महात्मा गांधी जयंतीविशेष | अनु बंदोपाध्याय इंग्लंडला गेल्यावरच गांधी वर्तमानपत्राचे नियमीत वाचक झाले. भारतात असताना शालेय जीवनात त्यांनी कधी वर्तमानपत्र वाचण्यात रस घेतला नव्हता. त्यात ते इतके लाजाळू स्वभावाचे होते की ३-४ लोकांच्या समुहात सुद्धा काही बोलताना त्यांचे तत-पप व्हायचे. वयाच्या २१ व्या वर्षी गांधींनी ‘वेजिटेरिअन’ नावाच्या एका इंग्रजी मासिकासाठी नऊ लेख लिहीले. गांधींचं मासिकासाठीचं … Read more

शहिद भगतसिंग यांचे बालपण आणि प्रारंभिक जीवन

भगतसिंग

शहीद भगतसिंग जयंती विशेष । भगतसिंह यांचा जन्म २७ सप्टेंबर १९०७ रोजी लयालपूर जिल्ह्यातील बंगा येथे (आता पाकिस्तान) किशन सिंह आणि विद्यावती यांच्या येथे झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी, त्यांचे वडील किशन सिंग, काका अजित आणि स्वरन सिंह १९०६ मध्ये लागू झालेल्या कॉलोनिझेशन विधेयकाच्या विरोधात निदर्शनास आले होते. त्यांचे काका सरदार अजित सिंह हे चळवळीचे समर्थक … Read more

‘उलगुलान क्रांती’ म्हणत बिरसा मुंडांनी असा उभारला इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा

Birsa Munda Biography

स्वातंत्र्य दिन विशेष २०१९ । भारत देश इंग्रज साम्राज्याच्या घोर सागरात बुडाला होता. इंग्रजांचे अनन्वित अत्याचार आणि सक्तीची कर वसुली याचा क्रोध लोकमानसात खदखदत होता. १८७५ साली जन्मलेल्या बिरसाला (Birsa Munda) शिक्षण घेण्यासाठी ख्रिश्चन बनावे लागले होते. बिरसांच्या आई वडिलांना सक्तीने ख्रिश्चन बनवल्याचे त्यांनी लहानपणी डोळ्याने पाहिले होते. ख्रिश्चन बनण्यासाठी वडिलांवर झालेले अत्याचार बाल बिरसांच्या मनावर … Read more

आणि दाढी करणाऱ्याचीच दाढी करुन क्रांतिसिंह नाना पाटील इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन पळून गेले…

Krantisinh Nana Patil

स्वातंत्र्य दिन विशेष २०१९ । भारतीय स्वातंत्र्य सैनिकांचे दोन प्रवाह होते. एक अहिंसक गांधीवादी, दुसरा म्हणजे सशस्त्र क्रांतिकारक. भारताला स्वातंत्र्य गांधीजींच्या अहिंसा धोरणाने मिळाले असले तरी क्रांतिकारकांचे योगदान पण विसरून चालणार नाही. एखाद्या चित्रपटातील नायकाला लाजवेल असे नाट्यमय आयुष्य नाना पाटील यांनी जगले. इंग्रज मागावर असताना त्यांनी दिलेले चकवे अचंबित करणारेच. क्रांतीचा सिंह म्हणून लौकिक … Read more

नेताजी सुभाष चंद्र बोस – The Forgotten Hero

IMG

नेताजी सुभाष चंद्र बोस जयंतीविशेष | आजही तरुणांच्या गळ्यातील  ताईत असणारे, तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा असे म्हणुन गावोगावी हिंडून आझाद हिंद फौज उभारणारे, आय.सी.एस. अधिकार्याची नोकरी लाथाडून स्वातंत्र्यकार्यात सहभागी झालेले, काँग्रेसमधे निवडणुक लढवून गांधीजींनी उभ्या केलेल्या उमेदवाराला धुळ चारणारे, आझादहिंद फौजेचे नेतृत्व करुन इंग्रज सैन्याला सळो की पळो करुन सोडणार्या नेताजी … Read more

तुकडोजी महाराजांचा स्मृतिदिन

sant Tukdoji Maharaj

अमित येवले | आधुनिक काळातील संत माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ ’राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ यांचे आज पुण्यस्मरण. तुकडोजी महाराजांनी कीर्तनांचा वापर जातीभेद व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अत्यंत प्रभावीपणे आयुष्यभर केला होता. ‘ग्रामगीता’ हा त्यांचा ग्राम विकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. ग्रामगीतेतून आत्मसंयमाचे विचार त्यांनी मांडले. विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा त्यांनी नेहमीच पुरस्कार केला. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था व राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर … Read more

विद्यार्थी साहाय्यक समिती च्या माध्यमातून गांधी जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

Gandhi Jayanti Program

पुणे | कुंदन पठारे आज विद्यार्थी साहाय्यक समिती मध्ये महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी लजपत भवन मध्ये हरीश बुटले सरांच्या माध्यमातून स्वच्छता विषयी सर्व विदयार्थी यांनी सामूहिक शपथ घेतली. प्रभात फेरी काढून सर्व विद्यार्थी यांनी स्वच्छता विषयी जनजागृती केली. पुसळकर चौकात कचरा व्यवस्थापन विषयी पथ नाट्य सादरीकरण करण्यात … Read more

महात्मा गांधींची दुर्मिळ चित्रे

Mahatma Gandhi

पुणे | महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्याच्या ४०० दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन पुणे येथे भरवण्यात आले आहे. सदरील प्रदर्शन मोफत असून ते दोन ठिकाणी भरवण्यात येणार आहे. १ आॅक्टोबर ते ३ आॅक्टोंबर दरम्यान बालगंधर्व कलादालन येथे तर ४ आॅक्टोंबर ते ७ आॅक्टोंबर गांधी भवन, कोथरुड येथे ते नागरिकांसाठी खूल असेल. या प्रदर्शनातून महात्मा गांधीजींचा … Read more

शहिद भगतसिंग आजच्या संदर्भात

bhagat Singh Quates

भगतसिंग जयंतिविशेष | मोनाली अवसरमल Centre for the study of development societies (CSDS) च्या २०१७ च्या सर्वेक्षणा नुसार भारतीय तरुणांची वैचारीक दृष्टी पुरोगामी व प्रतिगामी अशा दोन्ही विचारधारेचं समिश्रण आहे, असं पहाण्यात आलं आहे. मागे शशी थरुर ही एकदा म्हणाले होते की, ‘भारतीय तरुण हा कट्टर प्रतिगामी किंवा सनातनी नाही. तो फक्त Confused आहे. ह्या … Read more