स्वातंत्र्यशाहिरांच्या संपूर्ण कुटुंबाला करंट देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न; आरोपींनी असा रचला डाव..

sangali news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्याच्या वांगी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी स्वातंत्र्यवीर शाहीर शंकरराव निकम यांच्या संपूर्ण कुटुंबाला विजेचा करंट देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र रचलेला कट फसल्यामुळे संपूर्ण कुटुंब सुखरूपपणे वाचले आहे. शंकरराव निकम यांचा मोठा मुलगा अशोक निकम यांच्या घरासमोर व मागील बाजूच्या दरवाजाला विजेच्या … Read more

Independence Day 2023 : गांधींपासून ते वल्लभभाई पटेलांपर्यंत…. ; देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे स्वातंत्र्यसेनानी

Independence Day 2023 freedom fighters

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या 15 ऑगस्टला देशाचा 77 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day 2023)आहे. यानिमित्ताने देशभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य हे काय सहजासहजी मिळालेलं नाही, त्यासाठी आपल्याला अनेक खचता खाव्या लागल्या आहेत. अनेक देशभक्तांना, स्वातंत्र्यसेनानींना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली आहे, बलिदान द्यावं लागलं आहे. त्यामुळे 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी आपण सर्व … Read more

रणझुंझार क्रांतिसिंह नाना पाटील – प्रतिक पुरी

Ranjhunjar Kranti Singh Nana Patil

स्वातंत्र्यदिन विशेष । नाना पाटील हे महाराष्ट्रातील एक देशभक्त. झुंझार नेते आणि क्रांतिसिंह म्हणून ते ओळखले जातात. त्यांचा जन्म ३ ऑगस्ट १९०० रोजी सांगली जिल्ह्यातील येडे मचिंद्र वा खेड्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. नानांचे वडील रामचंद्र हे गावचे पाटील होते. नानांचे प्राथमिक शिक्षण गावी झाले आणि ते मुलकी परीक्षा उत्तीर्ण झाले. यानंतर त्यांना तलाठ्याची नोकरी … Read more

आत्तापर्यंत ‘या’ भारतीयांना मिळालंय नोबेल पारितोषिक

Nine Indians Nobel Prize

स्वातंत्र्यदिन विशेष l यंदाच्या वर्षी आपण स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करत आहोत. यानिमित्ताने आंतराष्ट्रीय स्तरावर सर्वात मानाच्या समजल्या जाणार्‍या नोबेल पारितोषिक विजेत्या भारतीयांबद्दल जाणुन घेऊयात. आजोर्यंत खालील भारतीयांना नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले आहे. अभिजीत बॅनर्जी भारतीय वंशाचे अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना यावर्षीचं अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक जाहीर झालं आहे. अभिजीत बॅनर्जी यांना गरिबी निर्मूलनाच्या संशोधनासाठी नोबेल … Read more

Veer Baburao Shedmake – A Tribal Revolutionary

Veer Babu Shedmake

ब्रिटिशांच्या जुलमी साम्राज्याच्या विरोधात १८५७ रोजी स्वातंत्र्याची पहिली ठिणकी उडाली. या ठिणगीने देशभर उठावाला सुरवात झाली. देशाच्या कानाकोपऱ्यात ब्रिटिश शासनाच्या अत्याचाराने त्रस्त असलेल्या शोषितांनी आपआपल्या पद्धतीने ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवायला सुरवात केली. यामधे अादिवासींचा मोठा सहभाग होता. खरं तर आदिवासीच या जमिनीचा मुळ मालक. मुळ निवासी. ब्रिटिश बाहेरुन आलेले. मग कसे काय बरं ब्रिटिशांची एकाधिकारशाही सोसून … Read more

मालदन गावचे क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक स्व. पांडुरंग नारायण साळुंखे

(लेखन ः- राजेश साळुंखे, नवी मुंबई)ः-  स्वातंत्र्यापूर्व काळात नुसता ब्रिटिश ऑफिसरला काळा झेंडा दाखवलाच नाही तर मालदनच्या जुन्या पोलीस गेटवर चढून भारताचा तिरंगा फडकवला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक स्व. पांडुरंग नारायण साळुंखे (दादा) हे मालदन गावाचे रहिवासी होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ते सतत भाग घेत राहिले. ग्रामीण भागात राहून इंग्रज सरकारवर जेवढा जास्त … Read more

स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी असलेल्या तांबवे गावात काॅंग्रेसची पदयात्रा

कराड | तांबवे गावचा स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहास हा ज्वाज्यल्य आहे. आपल्या गावचा इतिहास हा पुढील पिढीला माहिती असणे आवश्यक आहे. तांबवे गावात 9 आॅगस्ट या दिवशी इतिहास घडविला गेला. परंतु आताच्या पिढीला त्यांची माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी असलेल्या तांबवे गावात काॅंग्रेसची देशभरात निघालेली पदयात्रा आलेली आहे. तरूणांनी तांबवे गावचा इतिहास जपण्यासाठी … Read more

क्रांतिकारक कृषितज्ञ पांडुरंग सदाशिव खानखोजे – प्रतिक पुरी

Pandurang Sadashiv Khankhoje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक सुविख्यात कृषितज्ञ व भारताबाहेर राहून भारतीय स्वातंत्र्यासाठी अहर्निश झटणारे सुप्रसिद्ध क्रांतिकारक. भारताची किर्ती जगभरात पसरवणाऱ्या पहिल्या पिढीतील शास्त्रज्ञांमध्ये त्यांचा समावेश होतो. ७ नोव्हेंबर १८८४ मध्ये पालकवाडी ( जी पुढे वर्धा म्हणून ओळखली जाऊ लागली) येथील एका इतिहासप्रसिद्ध घराण्यात त्यांचा जन्म झाला होता. प्राथमिक शिक्षण वर्धा येथे घेऊन पुढे ते १९०२ … Read more

ताराबाई शिंदे : स्त्री-पुरुष समानतेचा विचार मराठीतून सर्वप्रथम मांडणारी स्त्री

Tarabai Shinde

स्वातंत्र्यदिन विशेष । स्त्रीवादी दृष्टिकोनातून आपल्या संस्कृतीचा तर्कशुद्धपणे वेध घेणारी, स्त्री-पुरुष समानतेचा विचार मराठीतून सर्वप्रथम स्पष्टपणे मांडणारी एकोणिसाव्या शतकातील विचारवंत स्त्री म्हणून ताराबाई शिंदे परिचित आहेत. विधवांच्या प्रश्नांविषयी, पुनर्विवाहाविषयी आणि एकूणच त्या काळातल्या स्त्रियांच्या प्रश्नांविषयी त्यांनी अतिशय कणखर भाषेत मांडलेले विचार ‘स्त्री-पुरुष तुलना’ या ग्रंथातून १८८२ साली प्रसिद्ध झाले. काळाच्या बरंच पुढे जाऊन केलेलं, पुरुषी मानसिकतेवर … Read more

आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला…

Netaji Subhash Chandra Bose death mystery

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानच्या सहकार्याने आझादहिंद फौजेची स्थापना केली होती. ब्रिटिश सैन्यात काम करणार्या अनेक भारतीय नौजवानांना आपल्या फौजेत सामिल करुन घेण्यात त्यांना यश आले होते. आझादहिंद फौजेचे तुफान काम चालू होते. इंग्रजांच्या सैन्याला आझादहिंद फौजेच्या सैनिकांनी सळो की पळो करुन सोडले होते. इशान्येकडील मनिपूर च्या कोहिमा भागातून भारतात घूसायचे आणि भारत काबिज करुन … Read more