देशाच्या इतिहासातील हे 7 सर्वांत खास अर्थसंकल्प तुम्हाला माहित आहेत का? त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आर्थिक वर्ष 2021-22 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. त्याआधी, जाणून घ्या की, भारताच्या इतिहासात कोणते अर्थसंकल्प ऐतिहासिक (Historic Budgets) ठरले आणि कोणत्या कारणांमुळे ते आजही आठवले जातात. याद्वारे आपल्याला हे देखील कळेल कि, या संस्मरणीय अर्थसंकल्पांनी भारताची अर्थव्यवस्था (Economy of India) … Read more

रणझुंझार क्रांतिसिंह नाना पाटील – प्रतिक पुरी

Ranjhunjar Kranti Singh Nana Patil

स्वातंत्र्यदिन विशेष । नाना पाटील हे महाराष्ट्रातील एक देशभक्त. झुंझार नेते आणि क्रांतिसिंह म्हणून ते ओळखले जातात. त्यांचा जन्म ३ ऑगस्ट १९०० रोजी सांगली जिल्ह्यातील येडे मचिंद्र वा खेड्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. नानांचे वडील रामचंद्र हे गावचे पाटील होते. नानांचे प्राथमिक शिक्षण गावी झाले आणि ते मुलकी परीक्षा उत्तीर्ण झाले. यानंतर त्यांना तलाठ्याची नोकरी … Read more

आत्तापर्यंत ‘या’ भारतीयांना मिळालंय नोबेल पारितोषिक

Nine Indians Nobel Prize

स्वातंत्र्यदिन विशेष l यंदाच्या वर्षी आपण स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करत आहोत. यानिमित्ताने आंतराष्ट्रीय स्तरावर सर्वात मानाच्या समजल्या जाणार्‍या नोबेल पारितोषिक विजेत्या भारतीयांबद्दल जाणुन घेऊयात. आजोर्यंत खालील भारतीयांना नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले आहे. अभिजीत बॅनर्जी भारतीय वंशाचे अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना यावर्षीचं अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक जाहीर झालं आहे. अभिजीत बॅनर्जी यांना गरिबी निर्मूलनाच्या संशोधनासाठी नोबेल … Read more

कॅनडात असा साजरा होणार भारतीय स्वातंत्र्यदिन सोहळा

स्वातंत्र्य दिन विशेष   | अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरीकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातल्या त्यात उत्तर अमेरिका प्रांतात तर अनेक भारतीय लोक वास्तव्यास आहेत. कोणी कामानिमित्त तर कोणी उद्योग धंद्याकरता अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. भारतीय स्वातंत्र्यदिन मात्र हे लोक दरवर्षी आवर्जुन साजरा करतात. दरवर्षी प्रमाणे यंदा ही कॅनडातील टोरोन्टो शहरात स्वातंत्र्यदिना निमित्त १५ अाॅगस्ट रोजी … Read more

शहिद होण्याकरता ताकद देणाऱ्या तिरंग्याची गोष्ट…

story of indian flag

स्वातंत्र्य दिन विशेष । सर्व स्वतंत्र देशांना स्वत:चा असा झेंडा असतो. झेंडा असणं हे स्वतंत्र असण्याचे प्रतिक मानले जाते. झेंड्यासाठी लाखो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली असते. झेंडाच जगायला प्रेरणा आणि गरज पडली तर शहिद होण्याकरता ताकद देत असतो. तशीच गोष्ट आहे आपल्या तिरंग्याची. भारताचा सध्याचा झेंडा, आपणा सर्वांच्या स्वातंत्र्याचं प्रतिक असलेला तिरंगा २२ जुलै … Read more

Veer Baburao Shedmake – A Tribal Revolutionary

Veer Babu Shedmake

ब्रिटिशांच्या जुलमी साम्राज्याच्या विरोधात १८५७ रोजी स्वातंत्र्याची पहिली ठिणकी उडाली. या ठिणगीने देशभर उठावाला सुरवात झाली. देशाच्या कानाकोपऱ्यात ब्रिटिश शासनाच्या अत्याचाराने त्रस्त असलेल्या शोषितांनी आपआपल्या पद्धतीने ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवायला सुरवात केली. यामधे अादिवासींचा मोठा सहभाग होता. खरं तर आदिवासीच या जमिनीचा मुळ मालक. मुळ निवासी. ब्रिटिश बाहेरुन आलेले. मग कसे काय बरं ब्रिटिशांची एकाधिकारशाही सोसून … Read more

मालदन गावचे क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक स्व. पांडुरंग नारायण साळुंखे

(लेखन ः- राजेश साळुंखे, नवी मुंबई)ः-  स्वातंत्र्यापूर्व काळात नुसता ब्रिटिश ऑफिसरला काळा झेंडा दाखवलाच नाही तर मालदनच्या जुन्या पोलीस गेटवर चढून भारताचा तिरंगा फडकवला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक स्व. पांडुरंग नारायण साळुंखे (दादा) हे मालदन गावाचे रहिवासी होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ते सतत भाग घेत राहिले. ग्रामीण भागात राहून इंग्रज सरकारवर जेवढा जास्त … Read more

मकबुल फिदा हुसेन एक जागतिक कीर्तीचे चित्रकार !

Maqbul Fida Hussain

मकबुल फिदा तथा एमएफ हुसेन यांचा जन्म १७ सप्टेंबर १९१५ चा. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय चित्रकार. छायाचित्रण, चित्रपटनिर्मिती, काव्य अशा अनेक क्षेत्रांत आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटविणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांचे पूर्ण नाव मकबूल फिदा हुसेन; पण एम. एफ. हुसेन या नावानेच सर्वपरिचित. त्यांचा जन्म पंढरपूर (महाराष्ट्र) येथे सुलेमानी बोहरा जमातीत फिदा हुसेन आणि … Read more

शि. द. फडणीस : गालावरची कळी खुलवणारा अवलिया!

S.D. Fadnis

शालेय जीवनातील गणितासारखे अवघड विषयही ज्यांच्या चित्रांमुळे सुसह्य झाले असे व्यंगचित्रकार म्हणजे शिवराम दत्तात्रेय फडणीस तथा शि.द. शालेय आठवणींच्या जगात शिदंची व्यंगचित्रे आजही सर्वांच्या आठवणीत नक्कीच असतील यात मला शंकाच नाही. २९ जुलै १९२५ रोजी जन्मलेले शिदं आजही वयाच्या ९७ व्या वर्षी कार्यरत आहेत. आपल्या ठसठशीत आणि लयबद्ध शैलीने फडणीस यांनी पाच दशकांहून अधिक वर्षे … Read more

पाण्याचे आपल्या जीवनातील महत्व पटवून देणारे ‘जलपुरुष’ विलासराव साळुंखे

Jalpurush' Vilasrao Salunkhe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – पाणी हे जीवन म्हणून ओळखले जाते. ते नसेल तर माणसाचं काही चालत नाही. पण रोज विनासायास पाणी मिळतं म्हणून आपण त्या पाण्याचा आदर राखत नाही. ते काटकसरीने किंवा जबाबदारीनं वापरत नाही. पाण्याची किंमत ही ज्यांना रोज कैक किलोमीटर भटकंती करावी लागते, ज्यांत कैक तास खर्ची पडतात आणि तरीही शुद्ध पाणी मिळत … Read more