…तर रिक्षा होणार जप्त; सोमवारपासून होणार कारवाई

औरंगाबाद – कोरोना लसीकरण वाढविण्यासाठी प्रशासन अनेक उपाययोजना करत आहे. अशातच लसीचा एकही डोस न घेणाऱ्या रिक्षाचालकांवर सोमवारपासून दंडासह वाहन जप्तीची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढले आहेत. तसेच लसीचा किमान एक डोस घेणाऱ्यांनाच खासगी बस चालकांनी तिकीट घ्यावे असे आदेश काढण्यात आले आहेत. कोरोना लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन दिवसागणिक नवनवीन आदेश … Read more

आता पेट्रोल पंपावर कारवाई होणार नाही

pp

औरंगाबाद – लस घेतल्याशिवाय पेट्रोल मिळणार नाही, जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या सुनावणीत पेट्रोल पंपाच्या विरोधात कारवाई करण्यात येणार नाही, अशी हमी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी खंडपीठात दिली. पुढील सुनावणी मंगळवारी (ता. 30) ठेवण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका टाळण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी लस घेतल्याशिवाय पेट्रोल देऊ नये असे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे या … Read more

ठाणे मनपा धर्तीवर औरंगाबादेतील घरांना कायमस्वरूपी मालमत्ता करमाफी द्या

date patil

औरंगाबाद – ठाणे मनपाच्या धर्तीवर औरंगाबाद मनपा क्षेत्रात 800 ते 1000 चौ.फु. पर्यंत क्षेत्रफळ असलेल्या घरांना कायम स्वरूपी मालमत्ता करमाफी देण्याचे निर्देश नगरविकास विभागास तात्काळ द्यावेत अशी मागणी शहर विकासाचे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कडे सविस्तर निवेदन देऊन केली असता मुख्यमंत्री सचिवालयाने या निवेदनाची गांभिर्याने घेत पुढील कार्यवाही साठी … Read more

कायदा हातात घ्यायला मजबूर करू नका; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

पैठण – शेतकरी जेवढे बील भरेल तेवढे घ्या व विद्युत पुरवठा सुरळीत करा, आम्हाला कायदा हातात घेण्यास मजबूर करू नका, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज पैठण येथे सरकारला दिला. संत एकनाथ सहकारी साखर कारखाना प्रशासन व शेतकरी संटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शेट्टी पैठण येथे आले … Read more

माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीची छापेमारी; राजकीय क्षेत्रात खळबळ

ed khotkar

औरंगाबाद – माजी मंत्री आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील घरी ईडीने (सक्तवसुली संचलनायलय) छापेमारी केली आहे. तसेच सभापती असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये ईडीकडून तपासणीही करण्यात आली आहे. 12 जणांच्या पथकाकडून सकाळी साडेवाठ वाजल्यापासून खोतकर यांच्या घरी ईडीकडून तपासणी करण्यात आली. ईडीने केलेल्या या छापेमारीमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या … Read more

वाहनधारकांनो दहा डिसेंबरपर्यंत ई चलान भरा; अन्यथा…

औरंगाबाद – वाहतूक विभागाकडून ई चलान प्रणालीद्वारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारक, चालक यांच्यावर कारवाई करण्यात येते. मात्र, बहुतांश वाहनधारक दंड भरत नाही. तसेच ज्यांनी दंडाची रक्कम भरलेली नाही. त्यांना १० डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अन्यथा ११डिसेंबर रोजी लोकअदालतीमध्ये हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे. गाडी चालवताना सिटबेल्ट न वापरणे, … Read more

कन्नड- चाळीसगाव घाटात पोलिसांकडून वसुली

darad

औरंगाबाद – ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात कन्नड चाळीसगाव घाटात अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने दुरुस्तीचे कामे सुरू आहेत. येथून सध्या जड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. परंतु महामार्ग पोलिसांच्या आशीर्वादाने रात्री अकरा ते सकाळी पाच वाजेपर्यंत जड वाहनांची वाहतूक बिंदास सुरू आहे. तसेच एका वाहनाचे किती पैसे घेतले जातात याविषयी एका ट्रक चालकाचा व्हिडिओ सोशल मीडिया वरून … Read more

बंधने येताच दहा टक्क्यांनी वाढले ‘लसवंत’

औरंगाबाद – कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढविण्याचे आदेश शासन वारंवार देत आहे. औरंगाबाद जिल्ह्याची लसीकरणाची टक्केवारी कमी असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लसीकरणाची गती वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाची गती वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यानुसार 10 टक्क्यांनी लसीकरण वाढले असल्याचे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी … Read more

काय सांगता ! हळदीच्या अंगावरच नवरदेवाने गाठले पोलीस ठाणे

Marrage

औरंगाबाद – लग्नाचा दिवस हा प्रत्येकाच्या जिवनातील एक अविस्मरणीय अनुभव असतो. तसेच लग्न म्हटली की धमाल, मौज मजा असते. मित्र मंडळी, नातेवाईकांसाठी तो एक आठवणींचा व आनंदाचा जणू एक प्रकारे उत्सव असतो. मात्र, वैजापूर शहरात बुधवारी आयोजित लग्न समारंभात नवरदेव व त्यांच्या नातेवाईकांना वेगळाच अनुभव आला. नवरीच्या आई वडीलांनी चक्क नवरीला मुलीला घराबाहेरच पडू न … Read more

‘आम्हाला नक्षलवादी होण्याची परवानगी द्या’; उद्विग्न शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

farmers

हिंगोली – अवकाळी पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान केले. त्यामुळे रब्बी हंगाम तरी साथ देईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र महावितरण कंपनीकडून सक्तीची वसुली सुरू अर्धे बिल भरूनही वीज तोडणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील ताकतोड्याच्या शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे नक्षलवादी होण्याची परवानगी मागितली आहे. या वर्षी सेनगाव तालुक्यात … Read more