यूपीएससीची वयोमर्यादा ३० वरून २७ येणार? नीती आयोगाची मागणी

UPSC age limit

नवी दिल्ली | स्पर्धापरिक्षा करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतर अनेक तरुण स्पर्धापरिक्षांचा अभ्यास करुन आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यापर्श्वभूमीवर वाढती स्पर्धा लक्षात घेऊन निती आयोगाने यूपीएससीची वयोमर्यादा ३० वरून २७ वर आणण्याची मागणी केली आहे. नीती आयोगाने ‘स्ट्रॅटेजी फॉर न्यू इंडिया’ अंतर्गत धोरणात्मक अहवाल जारी केला आहे. या अहवालात … Read more

या युद्धात भारताला पराभव स्विकारावा लागल्यानं BSF ची स्थापना करण्यात आली

BSF Force

दिनविशेष | सुनिल शेवरे भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘हिंदी चीनी भाई भाई’ चा नारा देऊन सुद्धा १९६२ मध्ये चीन ने भारतावर आक्रमण केले. भारताला स्वातंत्र्य मिळून अवघी काही वर्षच झालेली असल्यानं आतंरराष्ट्रीय सुरक्षेच्याबाबतीत म्हणावी तशी सजगता आपणाकडे नव्हती. त्यामुळे १९६२ च्या भारत-चीन युद्धात आपला दारुन पराभव झाला. आंतरराष्ट्रीय सीमेवर भारताचे अपुरे सैन्य … Read more

पोलिसांनी आता ‘सिंघम’ व्हावे..!

IG Vishwas Nangre Patil hurt in accident x

तासगाव | राज्यभर पसरलेल्या अवैद्य धंद्याविरुद्ध कोल्हापुर क्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी मोहीम सुरु केली आहे. तासगाव तालुक्यातून बुधवारी पाटील यांनी या मोहिमेची सुरवात केली. यावेळी पोलिसांना आता ‘सिंघम’ होणे गरजेचे आहे असे मत पाटील यांनी व्यक्त केले. येथे लोकप्रतिनिधींच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. शहर आणि तालुक्यातून अवैद्य धंदे हद्दपार करा … Read more

अवैध धंद्यांच्या हद्दपारीला तासगावातून सुरवात, नांगरे पाटील यांवे आदेश

Vishwas Nangre Patil

तासगाव | राज्यात अवैध धंद्यांना हद्दपार करण्यासाठी पोलिसांना सामान्य जनतेचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. राज्यातील अवैध धंदे हद्दपार करण्याची सुरुवात तासगाव तालुक्यातून करीत आहोत. तासगाव तालुका अवैध धंदेमुक्‍त करण्याची जबाबदारी पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांची राहील, अशी घोषणा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे – पाटील यांनी केली. येथे लोकप्रतिनिधींच्या आयोजित बैठकीत ते बोलत … Read more

भावी IAS अधिकार्यांसोबत मुख्यमंत्र्यांचा मसुरी येथे संवाद

Devendra Fadanvis

मसुरी | अमित येवले भावी प्रशासकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मसूरी येथे संवाद साधला. प्रशासनासमोर जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान हे नेहमीच सनदी अधिकारी यांच्यावर असते. त्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणेची नाळ जनतेशी जोडण्यासाठी ‘नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून’ प्रयत्न करावे व त्याचप्रमाणे आज लोकशाहीचे चारही स्तंभ विश्वासार्हतेच्या कसोटीवर उतरण्यासाठी दररोज स्पर्धा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर संविधानाची भूमिका … Read more

MPSC विद्यार्थ्यांना धक्का! ८३३ आरटीओंची निवड उच्च न्यायालयाकडून रद्द !

RTO

मुंबई | मागच्या वर्षी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या मोटार वाहन निरीक्षकांच्या परीक्षेतून निवड झालेल्या ८३३ सहायक मोटार वाहन निरीक्षकांची निवड मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. निवड रद्द झालेले सर्व विद्यार्थी अभियांत्रिकी शाखेचे होते. शासन व आयोगाचा गलथानपणामुळे या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. जानेवारी २०१७ मध्ये झालेल्या सहायक मोटार … Read more

नांगरे पाटलांनी केले भावनिक आवाहन अन हिंसक जमाव झाला स्तब्ध

Thumbnail 1533036640528 1

Vishwas Nangre Patil, an IPS officer, said maratha agitators that, please stop tge voilence, please listem me as i am your brother. and maratha agitators silenced. The voilence took place at Chakan near pune. Maratha Reservation Agitation is high in all over Maharashtra