राज्याची दशा करणारा नव्हे, तर राज्याला दिशा देणारा मुख्यमंत्री हवा !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक कारणांनी निशाणा साधला जातो. आता भ्रष्टाचाराच्या, शेतकरी आत्महत्येच्या आणि कोरोनाच्या मुद्यांवरून भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकावर टीका केली आहे. “राज्यात गत वर्षात भ्रष्ट्राचार तब्बल 16 टक्यांनी वाढला. देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्ण संख्येत महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. अशात राज्याला दिशा … Read more

महाविकास आघाडी सरकारमध्ये निर्णय घेणारी एकही सक्षम व्यक्ती नाही ; पडळकरांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने राज्यातील शाळा सरसकट बंद करण्याच्या निर्णय घेतला. यावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी आज महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. “राज्यात गरिबांची मुले ही आता सरकारच्या या निर्णयामुळे कशी शिकणार याचा विचार या सरकारने नियमावली बनवताना, शाळा बंदचा निर्णय घेण्यापूर्वी करायला हवा होता. या महाविकास … Read more

सत्तेत आल्यापासून सरकारने खादाड वृत्तीमुळे कर्मचाऱ्यांचा पगारही खाल्ला; चंद्रकांतदादांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप केला जात आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. “कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांबाबत या सरकारला कसलाही विचार नाही. सत्तेत आल्यापासून आपल्या खादाड वृत्तीला कायम ठेवून सरकारने आता कर्मचाऱ्यांचा पगार खायलाही सुरुवात केली आहे,” अशी टीका पाटील … Read more

ठाकरे सरकार हे महाराष्ट्रातच्या इतिहासातील पळपुटे, खंडणीखोर”; फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील विविध भरती परीक्षांतील गैरव्यवहारावरून भाजपकडून राज्य सरकावर टीका केली जात आहे. दरम्यान आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार हे महाराष्ट्रातच्या इतिहासातील सगळ्यात पळपुटे, डरपोक, खंडणीखोर आणि भ्रष्टाचारी सरकार आहे. खादी टोळी एकत्र येऊन राज्य चालवत … Read more

महाविकास आघाडी हे तीन माकडांचे सरकार; भाजप नेत्याची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकावर भाजपकडून अनेकवेळा टीका केली जाते. मात्र, भाजपमधील भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली आहे. “महाविकास आघाडीच सरकार म्हणजे तीन माकडांचे सरकार आहे,” असे विधान पाटील यांनी केले आहे. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकावर आज टीका केली आहे. … Read more

तेव्हा राज्यात भाजपा-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार आले असते, पण… ; पवारांचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहाटेचा शपथविधीचा अनेकवेळा उल्लेखही भाजपकडून केला जातो. दरम्यान, पहाटेच्या शपथ विधीमागील घडलेल्या घडामोडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी माहिती दिली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकनंतर शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठीअडून बसल्यामुळे राजकीय पेच निर्माण झाला होता. त्यावेळी माझी आणि मोदींची दिल्लीमध्ये भेट झाली. तेव्हा महाराष्ट्रात भाजपा आणि राष्ट्रवादी … Read more

महाविकास आघाडी सरकारमधील घोटाळेसम्राटांना पुरस्कार देणार; भाजप नेत्यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्यावतीने विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आले. दरम्यान आता भाजप नेत्यांकडून राज्यात झालेल्या घोटाळ्यामागे आघाडीला नेत्यांचा समावेश असल्याचे सांगत सरकारमधील घोटाळेबाज मानकऱ्यांना घोटाळेरत्न, घोटाळेभूषण, घोटाळेवैभव आणि घोटाळेसम्राटांना वर्षाच्या पहिल्या आठवड्यात पुरस्कार देणार असल्याची घोषणा भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली. मुंबईत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये … Read more

राष्ट्रपती राजवटीच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही; नाना पटोलेंचे भाजपला प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा अध्यक्ष निवडीवरून आज सत्ताधारी व विरोधकांच्यात चांगलेच वातावरण तापले होते. भाजप नेत्यांनी राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शंका व्यक्त केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनीही आक्रमक पवित्रा घेतल्याचे पहायला मिळाले. अधिवेशन संपल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत थेट भाजपला आव्हान दिले. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी विरोधी पक्षाकडून दिली जात … Read more

मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षिस मिळवा; सदाभाऊंची खोचक टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारसह अधिवेशनात अनुपस्थितीत राहिलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज निशाणा साधला. “सत्तेवर आल्यापासून दोन वर्षाच्या काळात आघाडी सरकारने एक तरी योजना जनहिताची राबवली हे दाखवून द्यावे, एकच योजना यांनी राबवली ती म्हणजे वाझे वसुली योजना. आणि त्याचबरोबर आता एक नवीन … Read more

अध्यक्षपदाच्या निवडीबाबत आमचा निर्णय हा कायदेशीरच – बाळासाहेब थोरात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान काल राज्यपालांनी निवडीवर आक्षेप घेतल्याने आघाडीतील नेत्यांनीही कोणत्याही परिस्थितीत आम्ही विधानसभा अध्यक्षांच्या निवडी करणार असे म्हंटले. या निवडणुकीवरून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. आम्ही जे केले आहे ते कायदेशीर आहे. राज्यपाल आणि आमच्यात संघर्ष आहे, असे म्हंटले जात आहे. मात्र, … Read more