Indian Railways : भारतीय रेल्वे ट्रॅकचे 100 % विद्युतीकरण होणार- पंतप्रधान मोदी

Indian Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वे (Indian Railways) पुढील काही महिन्यांत सर्व रेल्वे मार्गांचे 100 टक्के विद्युतीकरण करणार असून त्यादृष्टीने ठोस पाऊले टाकली जात आहेत अशी माहिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दिली आहे. येत्या डिसेंबर महिन्याअखेर म्हणजेच पुढील काही महिन्यात भारतीय रेल्वे इलेक्ट्रिक ऊर्जेवर चालवली  जाईल. तेलंगणातील निजामाबाद येथे 8,000 कोटी रुपयांहून … Read more

भारतीय खेळाडूंची नावलौकिक कामगिरी!! आशियाई स्पर्धेत केली 100 पदकांची कमाई

Asian Games

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतीय खेळाडूंनी आशियाई खेळांमध्ये (Asian Games 2023) नावलौकिक कामगिरी केली आहे. या सर्व खेळाडूंनी एकूण 100 पदकांवर भारताचे नाव कोरले आहे. तर 25 सुवर्णपदकांची कमाई भारतीय खेळाडूंनी केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. या संदर्भात त्यांनी एक्सवर पोस्ट देखील शेअर केली आहे. भारतीय खेळाडूंनी … Read more

खुशखबर!! आता ‘या’ लोकांना फक्त 600 रुपयांत मिळणार गॅस सिलिंडर; सरकारची मोठी घोषणा

Ujwala Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारकडून उज्ज्वला योजनेत दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत उज्ज्वला योजनेच्या लाभार्थीच्या सबसिडीत 200 रुपयांवरून 300 रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. मुख्य म्हणजे, इथून पुढे उज्ज्वला योजनेच्या … Read more

Delhi Mumbai Expressway चे मोदींच्या हस्ते लोकापर्ण; प्रवास होणार आणखी सोप्पा

Delhi Mumbai Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर रोजी देशातील सर्वात मोठा महत्वाकांशी प्रोजेक्ट म्हणजेच “दिल्ली – मुंबई एक्सप्रेसवे ” (Delhi Mumbai Expressway)  मधील दिल्ली ते वडोदरा दरम्यानच्या एक्सप्रेसवेच्या रस्त्याचे लोकार्पण केले आहे. या महामार्गामुळे दिल्ली ते वडोदरा या दोन महत्वपूर्ण शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी होऊन अवघ्या 10 तासांवर येणार आहे. … Read more

भाजपचा ‘जगरनॉट’ आणि ‘इंडिया’ ची अडखळती पावलं

NDA Vs INDIA

विशेष लेख । सुहास कुलकर्णी गेली साताठ वर्षं भारतातले विरोधी पक्ष अत्यंत विस्कळीत अवस्थेत होते. काही पक्ष तर एकमेकांचं तोंड पाहायला तयार नव्हते. प्रत्येक जण आपापलं राजकारण सांभाळण्याच्या मागे होता. काँग्रेस वगळता उर्वरित सर्व पक्ष प्रादेशिक स्तरावरील असल्यामुळे आपापली राज्य राखणं एवढाच त्यांचा स्वार्थ होता. त्यामुळे काही राज्यांमध्ये भाजपला रोखलं गेलं हे खरं, पण राष्ट्रीय … Read more

पंतप्रधानांनी चुकीचं बोलूच नये.., महिला आरक्षणावरून शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल

narendra modi, sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र आता या विधेयकावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “महिला आरक्षणाबद्दल मोदी जे बोलत आहेत ते चुकीच आहे, यापूर्वी महिला आरक्षणासंदर्भात अनेकदा अनेक निर्णय झालेले आहेत” असे शरद पवार … Read more

Vande Bharat Express : आज देशाला मिळणार 9 वंदे भारत एक्सप्रेस; पहा काय असेल रूट

Vande Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) दबदबा भारतीय रेल्वेमध्ये वाढतच चालला आहे. प्रवाश्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेस मधून प्रवास करण्यासाठी मागणी वाढत आहे आणि भारतीय रेल्वे सुद्धा आपली प्रवासी सेवा सुधारण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार देशाच्या कानाकोपऱ्यात करत आहे. आत्तापर्यंत भारतीय रेल्वे 23 पेक्षा जास्त मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस चालवत आहे. त्यातच … Read more

एका अजस्त्र यंत्राचं गरगरणं

आडवा छेद | सुहास कुलकर्णी गेली नऊ वर्षं एक अजस्त्र यंत्र सतत गरगरतंय. त्यात साऱ्या देशाला बसवलं गेलंय. निवडणूक जवळ आली की या यंत्राच्या फिरण्याचा वेग वाढत जातो. त्या यंत्रात फिरणाऱ्या माणसांवर त्याचा परिणाम होतो. निवडणुका पार पडल्या की यंत्र पुन्हा मूळ वेगाने फिरत राहतं. पण ते थांबत नाही. एक दिवस, एक क्षणही थांबत नाही. … Read more

मोदी सरकार संविधान बदलण्याच्या मार्गावर? काँग्रेसचा गंभीर आरोप; नेमकं प्रकरण काय?

congress modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मोदी सरकार देशाचे नाव बदलण्याच्या विचारात असल्याचा वाद राज्यात बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. आता मोदी सरकार देशाचे संविधान देखील बदलण्याचा विचार करत असल्याचा आरोप काँग्रेसकडून लावण्यात आला आहे. नवीन संस्थेत देण्यात आलेल्या राज्यघटनेतून Secular-Socialist शब्द वगळल्याचा आरोप काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी मोदी सरकारवर केला आहे. परंतु हे आरोप बिनबुडाचे असल्याचे … Read more

केंद्राकडून शेतकऱ्यांवर गिफ्टचा वर्षाव; गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘या’ 4 मोठ्या योजनांची घोषणा

modi government farmers scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| केंद्र सरकार (Central Government) शेतकऱ्यांसाठी योजना राबवण्यावर जास्त भर देताना दिसत आहे. सरकारकडून लागू होणाऱ्या योजनांचा फायदा राज्यातील लाखो शेतकरी घेत आहेत. आता यावर्षी केंद्राने ऐन गणेश उत्सवाच्या काळात शेतकऱ्यांवर गिफ्टच्या वर्षाव केला आहे. केंद्राकडून नुकत्याच चार मोठ्या योजनांची (Government Schemes For Farmers) घोषणा करण्यात आली आहे. या योजनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठी … Read more