अडसुळांनी शिवसेना संपवली आणि राजकारणासाठी लोकांचे खून हि केले : नवनीत राणा
अमरावती प्रतिनिधी | आनंदराव अडसूळ यांनी अमरावतीत शिवसेना संपवली आणि राजकारणासाठी काही लोकांचे खून देखील केले असा घणाघाती आरोप महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी विद्यमान खासदार आणि उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यावर केला आहे. अमरावतीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे प्रचार शिगेला पोचला आहे. आनंदराव अडसूळ यांनी अमरावती मधून शिवसेना संपवली. बाळासाहेबांची शिवसेना … Read more