…म्हणून काँग्रेस महाविकास आघाडीचा पाठिंबा काढेल; रामदास आठवलेंच भाकीत
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाजप कडून नेहमीच हे सरकार पडणार अशा शक्यता पसरवल्या गेल्या. दरम्यान आता आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील आता…