OBC आरक्षणासाठी औरंगाबादेत होमहवन तसेच पूजन !

obc

औरंगाबाद – शहरातील हडको कॉर्नर येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष पूजन करण्यात आले. केंद्र सरकारने ओबीसींचा जमा असलेला इम्पिरिकल डाटा उपलब्ध करून द्यावा व ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करुन द्यावे याची सुबुद्धी केंद्र सरकारला द्यावी यासाठी होमहवन व पूजन करण्यात आले. विशेष म्हणजे … Read more

पंकजा मुंडेंचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र ; केली ‘हि’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या 12 डिसेंबर रोजी भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी भावनिक पत्र लिहले आहे. भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पंकजा यांनी एक संकल्प करण्याचा मनोदय जाहीर केला आहे. दरवर्षी 12 डिसेंबरला आपण एक संकल्प करणार आहोत, तो … Read more

ओबीसी आरक्षण प्रकरणी सांगलीत भाजपचे आंदोलन,राज्य सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न

सांगली प्रतिनिधी । राज्यातील महाविकास आघाडी सरकारनी स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण टिकविन्याकरिता अध्यादेश काढून सरकार ओबीसी समाजासोबत आहे असा दिखावा केला. सदर अध्यादेश सर्वोच्च न्यायालयात टिकनार नाही अशी शंका संपूर्ण ओबीसी समाजात होती. कारण मा.सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केल्याप्रमाने राज्यातील महाविकास आघाडी सरकारनी गेल्या 2 वर्षापासुन ओबीसी चा इम्पेरीकल डेटा गोळा करण्याकरीता आयोग तर गठीत … Read more

ओबीसी आरक्षणावरून भाजप आक्रमक; सरकारविरोधात आंदोलन

BJP

औरंगाबाद – ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने औरंगाबादेत क्रांती चौकात ओबीसी आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी ‘उठ ओबीसी जागा हो, एकजूटीचा धागा हो !’, वडेट्टीवार राजीनामा द्या’, अशा घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष संजय केनेकर म्हणाले की, महाविकास आघाडीच्या चुकीच्या धोरणांमुळे व दिशेमुळे … Read more

श्रीमंत मराठ्यांनी ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही असे ठरवले; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतच्या अध्यादेशाला स्थिगिती दिलेली आहे. यामुळे राज्य सरकारला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना २७ टक्के आरक्षण देता येणार नसल्याचे, स्पष्ट झाले आहे. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर श्रीमंत मराठ्यांनी ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही असे ठरवले आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. … Read more

ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारची भूमिका दुटप्पी; नाना पटोलेंचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी आरक्षणाच्याबाबत काल न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आता ओबीसी नेत्यांकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान या मुद्द्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रावर टीका केली आहे. “ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारची भूमिका दुटप्पी असून सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडे इम्पिरिकल डेटा मागितला होता पण केंद्राने तो देण्यास नकार दिला, असा आरोप पटोले … Read more

राज्य सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला; चंद्रकांत पाटलांचा प्रहार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतच्या अध्यादेशाला स्थिगिती दिलेली आहे. यामुळे राज्य सरकारला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना २७ टक्के आरक्षण देता येणार नसल्याचे, स्पष्ट झाले आहे. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकार वर टीका केली आहे. चुकीचा अध्यादेश काढून सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप … Read more

ओबीसी आरक्षण : अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती; राज्य सरकारला धक्का

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारला आज सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण देता येणार नाही, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला सांगितले. ओबीसींच्या आरक्षणासाठी राज्य सरकारनं अध्यादेश काढला होता. मात्र त्या अध्यादेशाला … Read more

विजय वडेट्टीवार यांनीच मागासवर्ग आयोगाचा बट्ट्याबोळ केला; विक्रम ढोणे यांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या सात आठ महिन्यांत ओबीसी हिताचा मोठा कळवळा दाखविणारे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रत्यक्ष कृती ओबीसींचे अपरिमीत नुकसान करणारी आहे. वडेट्टीवार यांच्या विभागाच्या माध्यमातून नेमलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या नियुक्तीत घोटाळा झाला असून काही पात्रता नसणारे सदस्य आयोगाच्या माथी मारण्यात आले आहेत. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी वडेट्टीवार यांनी … Read more

ओबीसींची लढाई लढणाऱ्यांना त्रास दिला जातोय; छगन भुजबळांचे महत्वपूर्ण विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात ओबीसी आरक्षणावरून ओबीसी नेत्याकडून आरक्षणाची मागणी केली जात आहे. दरम्यान आज धुळे येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक पार पडली. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आरोप केला. आजही ओबीसींची लढाई लढणाऱ्यांना त्रास दिला जातोय. कारण देशात अजूनही मनुवादी प्रवृत्ती जिवंत आहे. … Read more