महाराष्ट्राच्या विरोधात जाऊन कर्नाटक सरकार आलमट्टी धरणाची उंची वाढवणार; ड्रोनद्वारे करणार सर्वेक्षण

Alamtti Dam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास महाराष्ट्राकडून विरोध दर्शवला जात आहे. परंतु तरीदेखील या धरणाची उंची वाढ वाढवण्यासाठी कर्नाटक सरकारने आपले प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या आलमट्टी धरणाची उंची ५१९.६०० मीटरवरून ५२४.२५६ मीटर इतकी वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या धरणाची उंची वाढवण्यात आली तर बेळगाव, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासाठी महापूराचा धोका निर्माण होऊ … Read more

स्वातंत्र्यशाहिरांच्या संपूर्ण कुटुंबाला करंट देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न; आरोपींनी असा रचला डाव..

sangali news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्याच्या वांगी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी स्वातंत्र्यवीर शाहीर शंकरराव निकम यांच्या संपूर्ण कुटुंबाला विजेचा करंट देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र रचलेला कट फसल्यामुळे संपूर्ण कुटुंब सुखरूपपणे वाचले आहे. शंकरराव निकम यांचा मोठा मुलगा अशोक निकम यांच्या घरासमोर व मागील बाजूच्या दरवाजाला विजेच्या … Read more

सांगलीत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन!! 600 हून अधिक तरुणांना मिळणार नोकऱ्या

employment fair

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यात “शासन आपल्या दारी” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आता येत्या 25 सप्टेंबर रोजी सांगली जिल्ह्यात शासनाकडून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या अंतर्गत राज्यातील तरुणांना रोजगार मिळवून देण्याचा हेतू आहे. मुख्य म्हणजे, रोजगार मेळाव्यामुळे सांगली जिल्ह्यातील 600 पेक्षा जास्त तरुणांना रोजगार देण्यात येणार आहे. त्यामुळे … Read more

Indian Railway : पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी खुशखबर!! ‘या’ ट्रेनला मिळाले 4 अतिरिक्त थांबे; कोणत्या स्टेशनवर किती वाजता येणार?

Indian Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी (Indian Railway) मोठी आनंदाची बातमी आहे. मिरज ते हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसला (Miraj to Hazrat Nizamuddin Express)  अतिरिक्त ४ थांबे देण्यात आले आहेत. १८ ऑगस्ट पासून ही सेवा सुरु करण्यात आली असून रेल्वेच्या या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे तसेच … Read more

150 दलित कुटुंबे घरदार सोडून मंत्रालयाच्या दिशेने रवाना; आंबेडकरांच्या नावाची कमान पाडल्याने नाराजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान पाडण्यात आल्याने गावातील दलित समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. या सर्व घडामोडींमागे पालकमंत्री आणि भाजप नेते सुरेश खाडे यांचाच हात असून त्यांच्या आशीर्वादानेच प्रशासकीय यंत्रणा काम करत असल्याचा आरोप दलित समाजाने केलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर न्याय मिळवण्यासाठी बेडग … Read more

रेठरे हरणाक्षच्या शेतकऱ्याने घेतले एकरी 140 मे. टन ऊस उत्पादन

Rethere Haranaksh Sugarcane Produced

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या जयवंत आदर्श कृषी योजनेत सहभागी झालेल्या रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथील संकेत जयकर मोरे या सभासद शेतकर्‍याने सरासरी 100 गुंठ्यात 350 मे. टन म्हणजेच एकरी 140 मे. टन ऊसउत्पादन घेतले आहे. या यशस्वी प्रयोगाची पाहणी चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी … Read more

बायकोवर चारित्र्याचा संशय : बापाने अडीच वर्षाच्या मुलाला फरशीवर आपटून ठार केले

सांगली | बायकाेवरील राग बापाने मुलावर काढला, अडीच वर्षाच्या मुलाला फरशीवर आपटून ठार मारल्याची घटना समोर आली आहे. कराड तालुक्याच्या शेजारी असलेल्या आणि सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात ही दुर्देवी घटना घडली आहे. याबाबत कडेगाव पोलीस ठाण्यात बापावर गुन्हा नोंद झाला आहे. बायकोवर चारित्र्याच्या संशय घेत सुरू असलेल्या भांडणात मुलाचा जीव गेला आहे. शिवाजीनगर (ता. कडेगाव) … Read more

शरद लेवे, पै. संजय पाटील खून प्रकरणातील वकील धैर्यशील पाटील यांचे निधन

सातारा | बार कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी चेअरमन, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा राज्याचे माजी चेअरमन, सातारचे निष्णात फौजदारी विधिज्ञ अ‍ॅड. धैर्यशील पाटील तथा डी.व्ही. पाटील यांचे आज निधन झाले. महाराष्ट्रातील अनेक गाजलेले खटले तसेच सातार्‍यातील नगरसेवक शरद लेवे खून खटला, पैलवान संजय पाटील खून खटला अशा महत्वपूर्ण खटल्यांचे काम त्यांनी पाहिले होते. तब्बल … Read more

सांगलीतून अपहरण झालेल्या बालकाची रेल्वेतून सुटका : साता-यात चाैघांना अटक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शहर पोलीस ठाण्याच्या आवारातून तीन वर्षाच्या बालकाचे अपहरण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मुलाच्या आईने फिर्याद दिल्यानंतर सांगली शहर पोलिसांनी सातारा येथे रेल्वेतून जाणाऱ्या चौघांना अटक केली. तसेच अपहरण केलेल्या बालकाची सुटका केली आहे. पाेलीसांनी अटक केलेल्यांमध्ये रेशमीदेवी श्यामसुंदर रविदास, बुधन उर्फ औकात सत्येंद्र रविदास, मिथुन जय कुमार सत्येंद्रदास, बसने … Read more

विट्यात व्यावसायिकाच्या कुटुंबाला तलवारीचा धाक दाखवत दरोडा

सांगली | विटा शहरातील साळशिंगे रस्त्यावरील एका बंगल्यात सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे. यात दरोडेखोरांनी सोने-चांदीच्या दागिन्यासह रोख सुमारे 1 लाख 45 हजार 750 रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना आज गुरुवारी (दि. 25) रोजी पहाटेच्या सुमारास घडली. दरम्यान, विटा पोलिसांनी तात्काळ श्वानपथक मागवून तपास सुरू केला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, विटा येथील … Read more