सौदी अरेबिया मध्ये प्रदर्शित होणारा आयुष्मान खुरानाचा ‘बाला’ पहिला चित्रपट

बॉलीवूड वार्ता । जवळपास 3000 स्क्रीनवर रिलीज झालेल्या ‘बाला’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस कलेक्शन कमाई, प्रेक्षक तसेच समीक्षकांची मने जिंकली आहेत.  खुराना, भूमी पेडणेकर आणि यामी गौतम यांचा चित्रपट ‘बाला’ रिलीज होताच प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला.  विनोदी आणि नाटकासह आयुष्मान खुरानाच्या चित्रपटानेही प्रेक्षकांना एक जबरदस्त संदेश दिला.   आयुष्मान खुरानाचा ‘बाला’ चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगली कामगिरी करत … Read more

बंगालमध्ये ‘बुलबुल’ चक्रीवादळाचा तडाखा

दिल्ली प्रतिनिधी । बंगाल राज्यातील कोलकाता शहर, चोवीस परगणा व पूर्व मिदनापुर ह्या जिल्ह्यांना बुलबुल चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. सुमारे ताशी १७० किलोमीटर वेगाने वाहणारे ह्या वाऱ्यांमुळे बंगाल परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या चक्रीवादळामुळे आतापर्यंत दहा बळी गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे. राज्यात आगामी येऊ घातलेली नियोजित यात्रा यामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात … Read more

शिवसेना नेते अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा

मुंबई प्रतिनिधी । मोदी सरकार २ मध्ये अवजड व उद्योग मंत्री म्हणून शपथ घेतलेले शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी अखेर आपला राजीनामा दिला आहे. सद्या महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवरुन युती मध्ये कटुता निर्माण झाली आहे. राजीनाम्याबाबतची भूमिका अरविंद सावंत यांनी ट्विटर वर सविस्तरपणे मांडली आहे, “लोकसभा निवडणुकी आधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. … Read more

माजी मुख्य निवडणूक आयुक्त टीएन शेषन यांचे निधन

मुंबई प्रतिनिधी । आदर्श आचारसंहितेचे जनक व निवडणूक सुधारणांचा प्रारंभ करणारे माजी मुख्य निवडणूक आयुक्त तिरुनेलई नारायण अय्यर (टीएन) शेषन यांचे काल ह्रदयविकारामुळे निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. गेल्या दिड वर्षांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. टी एन सेशन यांच्याबद्दल – -टीएन शेषन हे 1955 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) तामिळनाडू केडरचे अधिकारी होते. … Read more

राज ठाकरे यांनी केले आवाहन; हा चित्रपट आवर्जून बघाच

मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीटर वरुन पुढील महिन्यात रिलीज होणारा चित्रपट बघण्याचे आवाहन केले आहे. राज आवाहन करतांना म्हणतात, “दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर ह्यांचा मऱ्हाठा साम्राज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्वाच्या लढाईवरचा ‘पानिपत’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच पाहिला. ट्रेलरच इतका सुंदर आहे की चित्रपटाची लढाई आशुतोष जिंकणार ह्याची खात्री आहे. ट्रेलर पहाच पण … Read more

छत्रपती शिवराय यांच्या एकेरी उल्लेख प्रकरणी अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी

मुंबई प्रतिनिधी । ”कोणत्याही प्रकारचा अनादर व्यक्त करण्याचा हेतू  नव्हता… यात भावना दुखावल्या गेल्या असल्यास दिलगीरी व्यक्त करतो…” असे ट्विट करत अमिताभ यांनी याबाबत माफी मागितली.  काल  या प्रकरणावर चहू बाजूने टीका होत असतांना अमिताभ यांनी बिनशर्त माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकला आहे. काय होत प्रकरण – सोनी टीव्ही वर सुरु असलेल्या ‘कौन बनेंगा करोडपती’ … Read more

बहुमत नसताना आमचंच सरकार येणार हे ‘बीजेपी’ कसकाय ठामपणे सांगू शकते ? मग आम्ही आमचे पर्याय बघायचे नाहीत का ? – उद्धव ठाकरे

मुंबई प्रतिनिधी । उद्धव ठाकरे यांच्या सुरू असलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी बीजेपीला चांगलेच धारेवर धरले. बहुमत नसताना तु्म्ही म्हणता ‘आमचंच सरकार येणार’, मग आम्ही आमचे पर्याय बघायचे नाहीत, हे सांगणारे तुम्ही कोण? अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी बीजेपीचे चांगलेच कान पिळले. उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेमधील पुढील मुद्दे- मला शिवसेनाप्रमुखांनी जे शिकवलं आहे की शब्द … Read more

[सिनेमा रीव्हू ] हाऊसफुल 4 पूर्वजन्मावर आधारित चित्रपट;  चित्रपटात अ‍ॅक्शनबरोबरच कॉमेडीचा डोस

बॉलीवूड खबर । दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर हाऊसफुल 4 रिलीज झाला . बॉलिवूडसाठी दिवाळी व इतर महत्वाचे सण खूप शुभ मानले जातात. हाऊसफुल चित्रपट सिरीज नेहमीच हिट ठरली असून चित्रपटाचा चौथा सिक्वेलही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी झाला आहे. पहिल्या तीन हाऊसफुल चित्रपटांच्या तुलनेत मात्र ह्या चित्रपटामधील कहाणी ही जरा वेगळी व काहीशी कमकुवत वाटेल अशीच आहे. … Read more

KBC लवकर माफी मागा; नाहीतर शो ची एक पण ‘Lifeline’ राहणार नाही – नितेश राणे

KBC मधील प्रश्नामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख… मुंबई प्रतिनिधी । सोनी टीव्ही वर सुरु असलेल्या ‘कौन बनेंगा करोडपती’ (केबीसी) या शो दरम्यान विचारण्यात येणाऱ्या  प्रश्नामध्ये ”मुघल सम्राट औरंगजेबाच्या  समकालीन खालीलपैकी कोणता राज्यकर्ता होता…?” असा प्रश्न केबीसीच्या प्रश्न पटलावर आला तेव्हा त्यात दिलेल्या पर्यायांमध्ये शिवाजी महाराज यांचा नुसता ‘शिवाजी’ म्हणून उल्लेख यामध्ये केला असल्याने या शो वर सध्या मोठ्या प्रमाणात … Read more

बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांना चित्रपटसृष्टीत 50 वर्षे पूर्ण 

बॉलिवूडनामा । अर्ध्या शतकापूर्वी रिलीज झालेल्या ‘सात हिंदुस्थानी’ पासून सुरू झालेल्या हिंदी चित्रपट इंडस्ट्रीत बॉलीवूड शेहेनशाह अमिताभ बच्चन यांना आज चित्रपटसृष्टीत 50 वर्षे पूर्ण झाले आहेत.  अमिताभ बच्चन यांचा ‘सात हिंदुस्तानी’  आजरोजी सात नोव्हेंबरला  प्रदर्शित झाला होता आणि  आज तो बॉलिवूडमध्ये 50 वर्षे पूर्ण करतो आहे.  बिग बी यांना  बॉलीवूड मधील ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल बॉलिवूड जगतामधून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव … Read more