Sign in
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
  • खेळ
  • शिक्षण/नोकरी
  • लाईफस्टाईल
  • तंत्रज्ञान
Sign in
Welcome!Log into your account
Forgot your password?
Password recovery
Recover your password
Search
Logo
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
Wednesday, March 12, 2025
Facebook
Instagram
Twitter
Vimeo
Youtube
Logo
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
  • खेळ
  • शिक्षण/नोकरी
  • लाईफस्टाईल
  • तंत्रज्ञान
Home आर्थिक नोकरी गेली चिंता नको… आता ‘या’ सरकारी योजनेंतर्गत 3 महिन्यांसाठी तुम्हाला मिळेल...
  • आर्थिक

नोकरी गेली चिंता नको… आता ‘या’ सरकारी योजनेंतर्गत 3 महिन्यांसाठी तुम्हाला मिळेल 50% पगार, अधिक माहिती जाणून घ्या

By
Akshay Patil
-
Friday, 25 September 2020, 5:53
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Share on WhatsApp Share on Facebook Share on X (Twitter) Share on Telegram

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी सरकारने अलीकडेच कर्मचारी राज्य विमा अधिनियम (ESIC Act.) अंतर्गत 30 जून 2021 साठी ‘अटल बीमित व्यक्ति कल्याण योजना’ ची मुदत वाढविण्याची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकारनेही पेमेंट बाबतही अधिसूचित केले आहे. यानंतर 31 डिसेंबर 2020 पर्यंत ग्राहकांना काही सवलतीसह 50 टक्के बेरोजगारीचा लाभ दिला जाईल. 31 डिसेंबरपूर्वी नोकरी गमावलेल्या कामगारांना हा लाभ देण्यात येईल.

31 डिसेंबर 2020 नंतर या योजनेतील नियमांमधील शिथिलता रद्द केली जाईल. आता 1 जानेवारी 2021 ते 30 जून 2021 पर्यंत ग्राहकांना केवळ मूळ निकषाच्या आधारे लाभ मिळतील. या काळात बेरोजगारीचा फायदा 50 टक्के ऐवजी 25 टक्के होईल. या योजनेचा लाभ संघटित क्षेत्रातील त्याच कर्मचार्‍यांना घेता येईल ज्यांनी ESIC द्वारे विमा उतरवलेला आहे आणि ज्यांनी दोन वर्षाहून अधिक काळ काम केलेले आहे. यासाठी आधार आणि बँक अकाऊंटच्या डेटा बेसशी जोडलेला असणे महत्वाचे आहे.

चला तर मग ‘या’ योजनेबद्दल जाणून घेऊयात …

या योजनेचा लाभ घेणारा विमाधारक हा बेरोजगार असावा आणि त्या दरम्यान त्यांना बेरोजगारीच्या फायद्यांचा दावा करावा लागेल ..

विमाधारकासाठी अट अशी असेल की तो बेरोजगारीपूर्वी किमान 2 वर्षे नोकरीस हवा.

यासंदर्भातील योगदान मालकाकडून दिले गेलेले असले पाहिजे किंवा देणे असले पाहिजे.

एखाद्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन, पेन्शन प्रोग्राम किंवा ऐच्छिक सेवानिवृत्तीच्या लोकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

विमाधारकाचे आधार कार्ड आणि बँक खात्याचा तपशील त्यांच्या डेटाबेसशी जोडला जाणे आवश्यक आहे.

बेरोजगार व्यक्ती स्वत: हून दावा करु शकतो.

नोकरी गेल्यानंतर 30 दिवस ते 90 दिवसांच्या दरम्यान क्लेम करावा लागेल.

क्लेम ऑनलाईन सबमिट करावा लागतो, त्यानंतर क्लेमची रक्कम विमाधारकाच्या बँक खात्यात भरली जाईल. क्लेम वेरिफाय केल्याच्या 15 दिवसांच्या आत हे पेमेंट दिले जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”. 

  • TAGS
  • Bank Account
  • central government
  • coronavirus CoronaVirus effect
  • CoronaVirus effect
  • ESIC
  • ESIC Scheme
  • indian government
  • latest marathi news
  • latest news
  • Latest News in marathi
  • latest news updates
  • lockdown
  • lockdown effects
  • marathi latest news
  • modi government
  • modi government campaign
  • Money
  • Money Scheme
  • news
  • केंद्र सरकार
  • बँक
  • भारत सरकार
  • मोदी सरकार
  • सरकार
  • सरकारी धोरण
  • सरकारी योजना
  • सरकारी योजनां
  • सरकारी विभाग
Previous articleआशा सेविका व गट प्रवर्तक यांचे प्रश्न मार्गी लावणार – संजुबाबा गायकवाड
Next articleबोंडारवाडी धरण प्रकल्पाची शिवेंद्रसिंहराजेंकडून पाहणी; ग्रामस्थांचा विरोध चर्चेने सोडवण्याचं दिलं आश्वासन
Akshay Patil
Akshay Patil
https://hellomaharashtra.in/

RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

government employee

होळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! DA वाढीला मंजुरी मिळण्याची शक्यता

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी; पहिल्या क्रमांकावर आहे ‘हा’ अब्जाधीश

गरोदर महिलांसाठी सरकार देतंय 6000 रुपये; फक्त करा ‘हे’ काम

  • About Us
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info
  • Grievance Redressal
©
  • Home
  • YouTube
  • Follow
  • WhatsApp