कर्मचार्यांसाठी आणलेली ‘ही’ योजना सरकार बंद करणार; जाणून घ्या काय परिणाम होईल
नवी दिल्ली । सरकारी कर्मचाऱ्यांना सरकार दणका देणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी दोन वर्षांपासून सुरू असलेली कोविड-19 मदत योजना मार्चमध्ये बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने ही योजना 24 मार्च 2020 पासून दोन वर्षांसाठी लागू केली. मार्च 2022 मध्ये त्याची दोन वर्षे पूर्ण होतील. नुकतीच, कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) च्या … Read more