Sign in
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
  • खेळ
  • शिक्षण/नोकरी
  • लाईफस्टाईल
  • तंत्रज्ञान
Sign in
Welcome!Log into your account
Forgot your password?
Password recovery
Recover your password
Search
Logo
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
Tuesday, March 18, 2025
Facebook
Instagram
Twitter
Vimeo
Youtube
Logo
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
  • खेळ
  • शिक्षण/नोकरी
  • लाईफस्टाईल
  • तंत्रज्ञान
Home आर्थिक पंतप्रधान किसान योजनेत 110 कोटी रुपयांचा घोटाळा उघड, पात्र नसतानाही लोकं घेत...
  • आर्थिक
  • राष्ट्रीय
  • शेती

पंतप्रधान किसान योजनेत 110 कोटी रुपयांचा घोटाळा उघड, पात्र नसतानाही लोकं घेत आहेत लाभ

By
Akshay Patil
-
Wednesday, 9 September 2020, 1:33
Kisan Samman
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Share on WhatsApp Share on Facebook Share on X (Twitter) Share on Telegram

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी सरकारच्या सर्वात मोठ्या योजनेत हा घोटाळा उघडकीस आला आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतकाही लोक पात्र नसलेले  लोकही याचा फायदा घेत असल्याचे आढळले आहे. तामिळनाडू सरकारने पंतप्रधान किसान योजनेत 110 कोटींपेक्षा जास्त किंमतीचा मोठा घोटाळा उघडकीस आणला आहे. यामध्ये फसवणूक करून110 कोटींपेक्षा जास्त रक्कम ऑनलाइन काढून घेण्यात आली असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार सध्या या प्रकरणात एकूण 18 जणांना अटक करण्यात आली आहे.

प्रधान सचिव गगनदीपसिंग बेदी म्हणाले की, या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या असामान्यपणे वाढली असल्याचे त्यांनी ऑगस्टमध्ये पहिल्यांदा पाहिले. विशेषत: 13  जिल्ह्यात हे घडले. बेदी म्हणाले की, एजंट किंवा दलाल असलेल्या या 18 लोकांना अटक करण्यात आली आहे. तर कृषी योजनेशी संबंधित 80 अधिकारीही बरखास्त झाले असून 34 अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे.

अशाप्रकारे ही फसवणूक अंमलात आणली गेली

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऑनलाईन अर्ज मंजुरी प्रणालीचा वापर करून अनेक लाभार्थ्यांना बेकायदेशीरपणे जोडले होते. याच्या मोडस ऑपरेंडीमध्ये सरकारी अधिकारीही सामील होते, जे नवीन लाभार्थींमध्ये सामील होणाऱ्या दलालांना लॉगइन आणि पासवर्ड पुरवत असत आणि त्यांना 2000 रुपये देत असत.

110 कोटींपैकी 32 कोटींची वसुली झाली

110 कोटी रुपयांपैकी 32 कोटी रुपये सरकारने वसूल केले आहेत. उर्वरित पैसे येत्या 40 दिवसात परत मिळतील असा दावा तमिळनाडू सरकारने केला आहे. कल्लाकुरीची, विल्लुपुरम, कुडलूर, तिरुवन्नमलाई, वेल्लोर, राणीपेट, सालेम, धर्मपुरी, कृष्णागिरी आणि चेंगलपेट या जिल्ह्यात हे घोटाळे झाले. नवीन लाभार्थींपैकी बहुतेकांना या योजनेची माहिती देखील नव्हती किंवा ते या योजनेत सामील होत नव्हते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

  • TAGS
  • Bank Froud
  • Banking Froud
  • central government
  • froud
  • Froud Account
  • Government
  • Government of India
  • Government Schemes
  • indian government
  • latest marathi news
  • latest news
  • Latest News in marathi
  • latest news updates
  • marathi latest news
  • modi government
  • Money
  • Online Banking Froud
  • Online Froud
  • tamilnadu
  • केंद्र सरकार
  • मोदी सरकार
  • सरकार
Previous articleस्लीपर कोच गाड्यांना AC कोचमध्ये बदलण्याची रेल्वेची तयारी, ‘ही’ नवीन योजना काय आहे ते जाणून घ्या
Next articleICICI बँकेच्या ग्राहकांना मोठा धक्का! ‘या’ महिन्यात बँकेने पुन्हा कमी केले FD वरील व्याज, नवीन FD दर जाणून घ्या?
Akshay Patil
Akshay Patil
https://hellomaharashtra.in/

RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

TDS

करदात्यांना मिळणार दिलासा!! 1 एप्रिलपासून लागू होणार नवे TDS सुधारित नियम

पंतप्रधान मोदीचं Sunita Williams ला खास पत्र; भारत भेटीचं दिलं आमंत्रण !

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी रास्त दर द्या; मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

  • About Us
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info
  • Grievance Redressal
©
  • Home
  • YouTube
  • Follow
  • WhatsApp