महाराष्ट्रात औरंगजेबची सत्ता आहे का?; भाजपचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावतीत राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी अपक्ष आमदार रवी राणा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा बसवलेला पुतळा आज पहाटे हटवण्यात आला. या घटनेवरून भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. “काँग्रेस नेत्या, मंत्री यशोमती ठाकूर यांच्या आदेशाने पोलीस बंदोबस्तात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला ! कॉंग्रेसने कर्नाटकात विटंबना … Read more

छत्रपतींचा पुतळा बसविण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही; नवनीत राणांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । युवा स्वाभिमान पक्षाचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा बसवलेला पुतळा अमरावती मनपा आणि पोलीस प्रशासनाने हटवला. दरम्यान, यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. “उद्धव ठाकरे सरकार शिवप्रेमींची गळचेपी करत आहे. आताची शिवसेना ही शिवसेना नसून ती काँग्रेस सेना झाली आहे’ … Read more

बनावट बायोडिझेलच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश; 600 लिटरचा साठा जप्त

अमरावती | जिल्ह्य़ातील बडनेराच्या जुनी वस्ती येथील दुकानातून शहर गुन्हे शाखेने तब्बल ६०० लिटर बायोडिझेल जप्त केले. पेट्रोलिंग दरम्यान ही कारवाई करण्यात आली. तेथून एकाला अटक करण्यात आली आहे. अमरावती शहरात पहिल्यांदाच अवैध व विनापरवाना बायोडिझेलच्या विक्रीचा प्रकार उघड झाला आहे. शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे हे पथकासह गस्त घालत असताना एका ठिकाणी … Read more

त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याचे काय कारण? रझा अकादमी हे भाजपचेच पिल्लू; संजय राऊत यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्रिपुरामध्ये मस्जिद पाडल्याच्या कथित घटनेचा निषेध करीत अमरावतीमध्ये 15 ते 20 हजार लोक मोर्चा काढत रस्त्यावर उतरले आहेत. या मोर्चाला आता हिंसक वळण प्राप्त झाले असून अमरावतीतील अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याचे काय कारण? रझा अकादमी … Read more

अमरावतीत पुन्हा हिंसाचार, ठिकठिकाणी तोडफोड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्रिपुरामध्ये मस्जिद पाडल्याच्या कथित घटनेचा निषेध करीत अमरावतीमध्ये मुस्लिम बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवली. तसेच निषेध करण्यासाठी 15 ते 20 हजार लोक मोर्चा काढत रस्त्यावर उतरले आहेत. या मोर्चाला आता हिंसक वळण प्राप्त झाले असून अमरावतीतील जयस्थभ चौकातील तसेच इतर ठिकाणी असलेल्या 20 ते 22 दुकानांची तोडफोड आहे. या ठिकाणी मोठ्या … Read more

उज्जैनहून देव दर्शन करुन परतणार्‍या ट्रेक्स गाडीला अपघात; 1 ठार तर 8 जण गंभीर जखमी

अमरावती | जिल्हातून जानारा बैतुल अकोला महामार्गावर आज पहाटे साडेपाच सहा दरम्यान टेम्पो ट्रॅक्स गाडी डिव्हायडरला आदळल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे तर आठ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अंजनगाव येथील काही भाविक भक्त श्रावण महीन्यानीमित्य उज्जैन येथील मंदिरातून दर्शन घेऊन परत येत असताना आज सकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान … Read more

राज्यात उद्यापासून पूर्व मोसमीचा प्रभाव कमी होण्याची शक्यता, आकाश राहिल निरभ्र

पुणे | उद्यापासून (15एप्रिल, गुरुवार) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पूर्व मोसमी चा प्रभाव कमी होणार आहे. मराठवाडा व विदर्भातही शनिवारपासून आकाश निरभ्र राहणार आहे. बुधवारी राज्यातील सर्वच भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. राज्यात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. दक्षिण केरळची किनारपट्टी ते दक्षिण कोकण व कर्नाटकची … Read more

Lockdown चा निर्णय लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता घेतल्याचा राणांचा आरोप

अमरावती |  अनलॉक नंतर कोरोनाचा विस्फोट होणार देशातील पाहिलं शहर म्हणजे अमरावती. अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा वाढता आलेख बघता लॉकडाउन करण्यात आला. मात्र जिल्ह्यात लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेला लॉकडाउन हा फोल ठरला आहे असा आरोप खासदार नवणीत राणा यांनी केला आहे. मंगळवारी 972 म्हणजे आतापर्यंतची लॉकडाउन असताना रुग्णसंख्या आढळली आहे. या … Read more

वीज बिलाची वसुली करायला आलेल्या महावितरणच्या कर्मचार्‍यांना माजी कृषीमंत्र्यांनी काढले गावाबाहेर; पहा Video

अमरावती | सध्या अमरावतीमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. परिणामी जिल्ह्या प्रशासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन केलाय. या लॉकडाउनमुळे अनेकांची कामे थांबली असताना महावितरणचे कर्मचारी विद्युत बिलाची वसुली करत आहेत. अमरावती जिल्ह्यातील सुरळी गावामध्ये महावितरणचे कर्मचारी विजतोडनी करिता दाखल झाले असताना त्या ठिकाणी माजी कृषिमंत्री अनिल बोंडे पोहचले. त्यांनी अमरावतीमध्ये लॉकडाऊन असताना विजतोडणी का … Read more

पोलिस अधिकार्‍याची राहत्य‍ा घरी गळफास घेऊन आत्महत्या; सुसाईड नोट लिहून पत्नी, वडिलांची मागितली माफी

अमरावती | जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल तांबे यांनी आपल्या पोलीस निवासस्थानी गळफास लावून आत्महत्याची खळबळ जनक घटना आज दुपारी २ वाजता उघडकिस आली. मृत्यूपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवून आपल्या पत्नी व वडिलांची माफी मागितली आहे. धारणीचे पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांनी सांगितलेल्या माहितीनुसार सदर पोलीस अधिकारी हे २५ जानेवारीपासून रजेवर … Read more