केंद्राकडून महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा सर्वाधिक पुरवठा; मुख्यमंत्र्यांनी मानले मोदींचे आभार

uddhav thackarey narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच आता राज्यासाठी येत दिलासादायक बाब समोर आली आहे. केंद्र सरकार कडून राज्याला सर्वाधिक रेमडेसीवीर इंजेक्शन पुरवण्यात आले आहेत. आज केंद्राने राज्यासाठी 30 एप्रिलपर्यंत 4 लाख 35 हजार व्हायल्सचा पुरवठा देण्याचे आदेश काढले. मुख्यमंत्र्यांनी याकरिता पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. हा पुरवठा पूर्वी 2 लाख 69 हजार व्हायल्स एवढा … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंप्रमाणे स्वतः मध्ये बदल करावा

modi and thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे स्वत:च्या विचारसरणीत बदल केला पाहिजे, असे मत ज्येष्ठ इतिहासकार आणि राजकीय भाष्यकार रामचंद्र गुहा (Ramchandra Guha) यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांच्यासोबत ‘द वायर’ या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत रामचंद्र गुहा यांनी यासंदर्भात सविस्तर भाष्य केले. व्यक्ती कालानुरूप बदलू शकतात, याचे रामचंद्र गुहा … Read more

महाराष्ट्राने आर्थिक पुरवठा थांबवला तर दिल्लीच्या नाका-तोंडाला प्राणवायूच्या नळकांडय़ा लावाव्या लागतील; शिवसेनेचा हल्लाबोल

raut and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान ‘प्राणवायू’चे राजकारण झालेय तसे रेमडेसिवीरचेही सुरू आहे. महाराष्ट्र सरकारला हे इंजेक्शन हवे, ते त्यांना मिळत नाही, पण महाराष्ट्राने आर्थिक पुरवठा थांबवला तर दिल्लीच्या नाका-तोंडाला प्राणवायूच्या नळकांडय़ा लावाव्या लागतील” असं म्हणत शिवसेनेचे आपल्या सामना मुखपत्रातून भाजपवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राला सर्वाधिक प्राणवायू देऊन … Read more

राज ठाकरेंच्या पत्रानंतर हाफकिन्सला लसीची परवानगी, याला म्हणतात “ठाकरे ब्रँड” – मनसेचा शिवसेनेला टोला

raj and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने हाफकिन्स संस्थेला लस उत्पादन करण्याची परवानगी दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेला ठाकरे ब्रँड वरून टोला लगावला आहे. राज ठाकरेंचं पत्र गेल्यावरच हाफकिन्सला परवानगी मिळाली अस म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. “राज्य सरकारने जानेवारीतच हाफकिन्सला लस बनवण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. पण त्याची परवानगी … Read more

खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे..!! कविता सादर करत आव्हाडांनी भाजपला लगावले टोले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने अक्षरशः उद्रेक केला असून त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी जाहीर केली आहे. दरम्यान विरोधी पक्ष भाजपने कोरोनासाठी मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला जबाबदार धरले असून त्यांच्यावर टीका केली जात आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक कविता सादर करत भाजपला जोरदार टोले दिले आहेत. खरंच हा … Read more

आता थाळी वाजवायची नाही, थाळीत जेवायचं.., तेही मोफत !! जाणून घ्या महाराष्ट्रातील 893 शिवभोजन केंद्रांची माहिती फक्त एका क्लिकवर

shivbhojan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ठाकरे सरकारने कडक निर्बंध लादत राज्यात संचारबंदी केली आहे. परंतु ही घोषणा करतानाच त्यांनी हातावरील पोट असणाऱ्यांना 5476 कोटींचे आर्थिक पॅकेज देखील जाहीर केले. तसेच मोफत शिवभोजन थाळीची देखील घोषणा केली आहे. शिवभोजन थाळीची सुरुवात झाल्यानंतर ही थाळी 10 रुपयांत सर्वसामान्यांना उपलब्ध होत होती. मागील … Read more

मोदींजींच्या खोट्या १५ लाखांपेक्षा संकटकाळात प्रत्यक्ष मिळणारे १५०० रुपये लाखमोलांचे ; काँग्रेसचा टोला

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ठाकरे सरकारने कडक निर्बंध लादत राज्यात संचारबंदी केली आहे. परंतु ही घोषणा करतानाच त्यांनी हातावरील पोट असणाऱ्यांना 5476 कोटींचे आर्थिक पॅकेज देखील जाहीर केले. तसेच मोफत शिवभोजनची घोषणा केली आहे. याअंतर्गत परवाना असलेल्या रिक्षाचालकाना आणि फेरीवाल्यांना 1500 रुपयेची मदत राज्य सरकार कडून करण्यात येईल. तसेच … Read more

महाराष्ट्रातले सर्व मंत्री एकेक करून राजीनामे देतील – रामदास आठवले

ramdas athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातले सर्व मंत्री एकेक करून राजीनामे देतील. आणि शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील राजीनामा द्यावा लागेल”, अशा शब्दांत रिपाइं अर्थात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटींच्या वसुली प्रकरणावरून त्यांनी राज्य सरकार वर टीकास्त्र सोडलं. रामदास आठवले … Read more

सरकारने विरोधकांच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर द्यायला हवं; राऊतांचा ठाकरे सरकारला सल्ला

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे सरकारने आतातरी विरोधकांच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर द्यायला पाहिजे. अन्यथा विरोधी पक्षांचा खोटेपणा रोज ऐकून लोकांना एक दिवस खरा वाटू लागेल. असा स्पष्ट मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक या सदरातून मांडले. तसेच सरकारचे चारित्र्य हे शेवटी राज्याचे किंवा देशाचे चारित्र्य असते, असे राऊत यांनी सांगितले. “महाराष्ट्राचे राजकारण विरोधी … Read more

राज्यात कडक लॉकडाऊन होणार? मुख्यमंत्र्यांनी बोलवली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून जनतेसाठी चिंतेची बाब आहे. राज्यात वीकेंड लॉकडाउनची घोषणा करण्यात आली असली आणि ठिकठिकाणी निर्बंध लादण्यात आले असले तरी कोरोना काही आटोक्यात येईना. त्यामुळे राज्य सरकार आता कडक लॉकडाउन करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या … Read more