पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

औरंगाबाद :  सांगवी येथील असलेल्या शेततळ्यात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी सकाळी घडली. शेख अस्लम मोहमद साकी नियाजी (वय २२) शेख साजिद शेख याकूब (वय २४) असे मृत तरुणांचे नाव असून फुलंब्री पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. हे दोघेही तरुण सकाळी साडे सहाच्या सुमारास पोहण्यासाठी शेततळ्याकडे गेले होते, दोघेही … Read more

बारावीचे मूल्यांकन पाठवण्यासाठी मुदतवाढ

HSC studant

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीनंतर आता बारावीच्या विद्यार्थ्यांचा अंतर्गत मूल्यमापणाद्वारे निकाल तयार केला जात आहे. शुक्रवारी मूल्यांकन अपलोड करण्यासाठी शेवटची मुदत होती. औरंगाबाद विभागाचे शुक्रवारपर्यंत ९९.७३ टक्के काम पूर्ण झाले असून, कनिष्ठ महाविद्यालयांच्या मागणी नुसार मूल्यांकन रविवार पर्यंत सादर करायची मुदतवाढ दिली आहे. १६ जुलैपासून कनिष्ठ महाविद्यालयांनी निकालाचे काम … Read more

कारागृहात दोन कैद्यांकडे आढळले मोबाईल

harsul jail

औरंगाबाद : हर्सूल कारागृहातील दोन कैद्यांकडे मोबाईल आढळला आहे. खून प्रकरणातील संशयित आणि लुटमरीतील प्रकरणासाठी कारागृहात असलेल्या गुन्हेगारांना कडे मोबाईल आढळल्याने खळबळ उडाली आहे.या दोन कैद्यांकडे सापडलेले मोबाईल जप्त करण्यात आले आहे. अक्षय आठवले आणि विजय गोयर हे या दोन कैद्यांची नावे आहेत, २३ जुलै रोजी रात्री अंगझडती घेत असताना दोघांकडे मोबाईल सापडला. यावरून त्यांच्याविरुद्ध … Read more

मराठवड्यातील रेल्वे प्रश्नासाठी होणार विभागीय बैठक

bhagwat karad

औरंगाबाद : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी रेल्वेच्या प्रश्नासंदर्भात ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात औरंगाबाद मराठवाडास्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी औरंगाबादच्या शिष्टमंडळाला दिले. मराठवाडा रेल्वे कृती समितीतर्फे भागवत कराड यांची दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीत मराठवाडयातील शिष्टमंडळाने रेल्वेच्या प्रश्न संदर्भात निवेदन दिले.या सोबतच औरंगाबादतील रेल्वेचे प्रश्न सोडवल्याने कशा प्रकारे या भागाचा विकास होईल हे निदर्शनास … Read more

मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या वृद्ध महिलेची सोनसाखळी दुचाकीस्वारांनी पळवली

gold chain

औरंगाबाद : मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या ५५ वर्षीय वृद्ध महिलेची सोनसाखळी हेल्मेट धारी दुचाकीस्वरांनी हिसकावली. ही घटना शनिवारी सिडको एन-३ परिसरात केटली गार्डनजवळ सकाळी पावणेसातच्या सुमारास घडली.कमल जाधव (रा.प्लॉट क्र.३९५,सिडको, एन-३) असे वृद्ध महिलेचे नाव आहे. शनिवारी सकाळी कमल जाधव ह्या त्यांच्या नेहेमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी जात होत्या, केटली गार्डनच्या जवळ जावुन सकाळी साडे सहा ते … Read more

सासूने मारहाण केली म्हणून जावायाची गळफास घेऊन आत्महत्या

sucide

औरंगाबाद : मुलीला माहेरी का पाठवत नाही असे म्हणत सासूने जावयाला त्याच्या ऑफिसमध्ये जावून मारहाण केली. ऑफिस मधल्या कर्मचाऱ्यांना समोर झालेली मारहाणीचा अपमान सहन न करू शकल्याने जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ जुलै रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली. संजय भागाजी कांबळे (वय ३२) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो गारखेड परिसरातील भारतनगरात राहत … Read more

सारथी फेलोशिपला मुदतवाढ द्या – आ. सतीश चव्हाण

Sarthi

औरंगाबाद : सारथी संस्थेतर्फे एम.फील. आणि पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाहू महाराज संशोधन फेलोशिप देण्यात येते. सारथी फेलोशिपला अर्ज करण्यासाठी १५ जुलै पर्यंत नोंदणी असलेल्या विद्यार्थ्यांनाकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ द्या अशी मागणी केली आहे. मराठा, कुणबी, कुणबी-मराठा प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मेहनती व … Read more

वाळूज येथून तीन महिला बेपत्ता

औरंगाबाद : वाळुज महानगरातून दोन दिवसात तीन महिला बेपत्ता झाल्या आहेत. वडगावातून 22 वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने एमायडीसी वाळूज पोलिस ठाण्यात दिली आहे. पूजा अमोल टोम्पे, वय 22 (रा. गंगोत्री पार्क), वडगाव ही बुधवारी सकाळी पती कामाला गेल्यावर घरातून निघून गेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर घर मालकीणनीने अमोल टोम्पे यांना ही माहिती … Read more

पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात होणार २५ टक्के कपात

books

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी प्रमाणेच या वर्षीही अभ्यासक्रमात कपात करण्यात येणार आहे. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यावर्षीही कोरोनामुळे शाळा वेळेत सुरू न झाल्याने वेळेत पाठ्यक्रम पूर्ण व्हावा, तसेच तणावमुक्त वातावरणात विध्यार्थ्यांना त्यांची शिक्षणातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी … Read more

वटपौर्णिमेला मंगळसूत्र चोरी करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक

औरंगाबाद : वटपौर्णिमेची पूजा करून घरी परतणाऱ्या महिलेचे एक लाख 44 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरणाऱ्या दोघांपैकी एकाला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याला शनिवार पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. एस. पोदार यांनी दिले. सिडको वाळूज महानगरातील नंदनकानन सोसायटीत राहणाऱ्या नीलिमा पोखरकर या वटपौर्णिमेची पूजा करून परिसरातील महिलांसोबत घरी पतरत होत्या. … Read more