अकरावी सीईटीची प्रवेश परीक्षा वेबसाईट तूर्तास बंद

औरंगाबाद : दहावीचा निकाल जाहीर झाला असून इयत्ता अकरावी सीईटीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, तांत्रिक बाबींच्या कारणास्तव सीईटीची वेबसाईट तूर्तास बंद ठेवण्यात आली आहे. प्रवेशप्रक्रिया पूर्ववत सुरू झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांना सूचित करण्यात येणार आहे. तसेच सीईटी परीक्षेची नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा कालावधी देण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च … Read more

महापालिका कर्मचाऱ्यांची लवकरच वेतन वाढ होणार

manpa

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेतील सुमारे तीन हजार कर्मचाऱ्यांना पगार वाढीचा लाभ मिळणार आहे. कोरोना काळातही शहरवासीयांच्या सेवेत अविरत असलेल्या मनपा कर्मचाऱ्यांना लवकरच वार्षिक वेतनवाढ मिळणार आहे. मूळ वेतनावर तीन टक्के पगार वाढ अपेक्षित असून त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दर महिन्याला नियमित कर्मचारी अधिकारी व कंत्राटी कामगारांच्या वेतनापोटी मनपाला सुमारे 20 … Read more

औरंगाबादेत बनवली जातेय रशियन लस : वोक्हार्टमध्ये लसीच्या चाचण्या अंतिम टप्यात

Sputnik Light

औरंगाबाद : शहरातील वोक्हार्ट कंपनीमध्ये आता स्पुतनिक लस तयार होणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विदेशी कोरोना प्रतिबंधक लसीच्या चाचण्या सुरू आहे. त्याबाबत अतिशय दक्षता पाळली जात आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, रशियन कंपनीच्या ‘स्पुटनिक-व्ही’ या लसीचे उत्पादन वोक्हार्ट कंपनीत घेतले जाणार असून त्याबाबत विदेशी कंपनीसोबत करार होणार आहे. या चाचण्यांचे अहवाल सादर झाल्यानंतर लगेच वोक्हार्ट कंपनीत … Read more

अकरावी सीईटीची प्रवेश नोंदणी तूर्तास बंद

औरंगाबाद-  इयत्ता दहावीचा निकाल लागला असून अकरावी प्रवेशासाठी २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सीईटीसाठी विद्यार्थ्यांची नाव नोंदणी या बुधवार पासून सुरू झाली. मात्र पहिल्याच दिवशी सीईटी नोंदणीची वेबसाईट हँग झाल्याने पालक व विद्यार्थ्यांची डोके दुःखी वाढली आहे. सीईटीची http://cet.mh_ssc.ac.in ही वेबसाईट हँग होत आहे, प्रवेश अर्जासाठी नोंदणीसाठी २६ जुलैपर्यंत मुदत दिलेली आहे. नोंदणीस पाच दिवस राहिलेले … Read more

औरंगाबादेतील घरगुती वीजग्राहकांचे मीटर होणार अत्याधुनिक

miter

औरंगाबाद : घरगुती वीज ग्राहकाच्या मिटर रिडींगबाबतचा विविध तक्रारीवर ऊर्जा विभागाने तोडगा काढला आहे. घरगुती वीज ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबई महानगर परिसर, नागपूर, पुणे, औरंगाबाद या सारख्या महानगरात प्राथमिक स्तरावर स्मार्ट मीटर बसविण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिले आहेत. स्मार्ट मीटर योजनेबाबत मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ऊर्जामंत्री डॉ. दर्शन राऊत … Read more

क्रांती चौक पोलिसांची मोठी कारवाई; कुख्यात गुन्हेगार रईस बोक्याच्या साथीदाराडून सात मोटरसायकली जप्त

औरंगाबाद : कुख्यात गुन्हेगार मो. रईस बोक्या याच्या साथीदाराला पोलिसांनी बुधवारी अटक केली असून त्यांच्याकडून 7 चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई क्रांती चौक पोलिसांनी केली. शेख आतिफ शेख लतीफ, वय 20 वर्ष (रा. आलमगीर कॉलनी, लाईटच्या टावर जवळ, साजापूर) असे आरोपीचे नाव आहे. याबद्दल सविस्तर वृत्त असे की, रविवारी (दि. 18) सकाळी … Read more

पेट्रोल पंपावर भरदिवसा दगडफेक करून लुटमार

crime

औरंगाबाद : सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास एक कार पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी आता त्याच वेळी दोघानी ‘जितके पैसे आहेत ते दे, नाहीतर मुर्दा पाडीन’, अशी धमकी त्यांनी कारचालकास दिली. व दगडफेक केली यात कारचालक गंभीर जखमी झाल्यानंतर डाव साधून भामट्यांनी कारचालकच्या खिशातील पैसे काढून घेतले. ही घटना शहरातील वर्दळीच्या परिसरात आलेल्या गजानन महाराज मंदिरा जवळ … Read more

शहरात डासांची उत्पती वाढली; कोरोनासह आता डेंग्यूचाही धोका

dengue-malaria

औरंगाबाद : मनपाकडून डासांना आळा बसण्यासाठी करण्यात येणाऱ्या धूरफवारणीला ठेंगा दाखविण्यात येत आहे. वाढत्या पावसामुळे शहरात डासांची आणि माशांची ही उत्पत्ती वाढली आहे. मागील सहा महिन्यापासून डेंग्यूचे 30 संशयित रुग्ण आढळले. मात्र या कालावधीत अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आला नसल्याचा दावा मनपा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे. शहरात दर तीन वर्षांनी डेंग्यूची साथ पसरत असल्याचा आजवरचा … Read more

आश्चर्यजनक! ऐतिहासिक जामा मशिदीत फक्त अडीच फुटांवर लागले पाणी

pani jhara

औरंगाबाद : शहरात असलेल्या पाणी टंचाईमुळे ऐतिहासिक जामा मशीदीच्या विश्वस्तांनी गेल्या २५ वर्षात मशिदीच्या परिसरात ४० हातपंप घेतले, पण या सर्व हतपंपाला पाणी लागले नाही. पण गेल्या आठवड्यात अन्य कामासाठी केलेल्या अडीच तीन फुटाच्या खोदकामावर चक्क पाण्याचा झरा लागला आहे. अधिक खोदल्यानंतर पाण्याची उकलीच फुटली. पाच अश्वशक्तीचे दोन वीज पपं लावूनही पाणी तिथून हटले नाही. … Read more

चिंताजनक! जिल्ह्यात 47 कोरोनाबाधितांची नव्याने वाढ, दोघांचा मृत्यू

Corona

औरंगाबाद : जिल्ह्यात 47 कोरोना बाधितांची नव्याने भर पडली आहे. तर उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. यात घाटी रुग्णालयात कबाडीपुरा येथील 59 वर्षीय पुरुष, तर खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 70 वर्षीय रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 35 जणांना मनपा 9, ग्रामीण 26 सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत एक लाख 43 हजार 255 कोरोनाबंधित बरी होऊन घरी परतली … Read more