कोण आहे भारतातील सर्वात श्रीमंत महिला, आजकाल सगळीकडे त्यांची का होते आहे चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी सकाळी एचसीएल टेकचे अध्यक्ष शिव नादर यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून त्यानंतर लगेचच त्यांची मुलगी रोशनी नादर हिच्या हाती एचसीएल टेकचे नेतृत्व आले आहे. या बातमीनंतर सोशल मीडियावर तिच्याबद्दल सतत चर्चा होत आहे. रोशनी नादर यांची ओळख फक्त एवढीच नाही तर ती देशातील सर्वात श्रीमंत महिला देखील आहे. रोशनी … Read more

लाखोंची नोकरी सोडून सुरू केले गाढवांचे फार्म; आता झालाय मालामाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जर कोणी लाखोंची नोकरी सोडून गाढव पाळले तर नक्कीच तुम्ही त्याला वेड्यात काढाल, पण कर्नाटक येथील एका व्यक्तीने गाढव फार्म सुरू करून इतिहास रचला आहे. श्रीनिवास गौडा अस या व्यक्तीचे नाव असून त्यांनी आयटी मधील लाखोंची नोकरी सोडण्याचे धाडस केले. श्रीनिवास गौडा यांनी 2020 मध्ये नोकरी सोडून दुसऱ्या करिअर कडे लक्ष … Read more

प्रेरणादायी : नाम फाउंडेशनकडून तीन तालुक्यात 700 पूरग्रस्त कुटुबांना 5 हजार पत्र्याचे वाटप

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोकणासह सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती गंभीर होती. कोकणापासून पश्चिम महाराष्ट्रात हीच परिस्थिती होती. तीन तालुक्यात नाम फाउंडेशनकडून 700 कुटुबांना 5 हजार पत्र्याचे वाटप करण्यात येत आहे. पूरस्थिती झालेल्या हानीतून उभे राहण्यासाठी ही मदत करण्याचे कारण म्हणजे त्यांना उभारी मिळावी हे कारण आहे. पूरस्थिती असलेल्या भागात नाम फाउंडेशनने काम केले. … Read more

Mufti : 10,000 रुपयांच्या उधारीने सुरू झाले ‘या’ ब्रँडचे काम, आज होते आहे कोट्यवधींची उलाढाल

नवी दिल्ली । तुम्ही Mufti चे नाव ऐकलेच असेल. होय, पुरुषांच्या फॅशनचा एक प्रसिद्ध ब्रँड. सुमारे 400 कोटींची वार्षिक उलाढाल आहे. मात्र Mufti एक ब्रँड बनण्याची कथा खूपच रंजक आहे. जर कोणाला आपला व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर ही कथा प्रेरणादायी ठरू शकते. चला तर मग Mufti च्या प्रवासावर एक नजर टाकूयात … या कंपनीचे … Read more

#Tatastories : गोष्ट एका अशा महिलेची जिने टाटाच्या कंपनीला बुडण्यापासून वाचवण्यासाठी आपल्या मौल्यवान वस्तू विकल्या

नवी दिल्ली । लेडी मेहेरबाई टाटा (Lady Meherbai Tata) यांची ही गोष्ट … ज्यांच्यामुळे टाटा स्टील (Tata Group) कंपनीला आज मान्यता मिळाली. बहुतेक लोकांना त्यांच्याविषयी हे देखील माहित नाही कि त्या व्यापकपणे पहिल्या भारतीय स्त्रीवादी प्रतिमांपैकी (first Indian feminist icons) एक मानल्या जातात. लेडी मेहेरबाई टाटा बाल विवाह संपुष्टात आणण्यापासून ते महिलांच्या मताधिकारापर्यंत आणि मुलींच्या … Read more

चार मुलींनी दिला आईच्या प्रेताला खांदा, पाचव्या मुलीने दिली मुखाग्नी

बीड | रूढी-परंपरांना मूठमाती देत चार मुलींनी जन्मदात्या आईच्या अर्थीला खांदा दिला. एव्हढच नाही तर पाचव्या मुलीने मुखाग्नी देत सर्व विधी पार पाडले. विशेष म्हणजे कोरोनाचे नियम पाळून मोजक्या लोकात हा अंत्यविधी पार पाडण्यात आला. बीड जिल्ह्यातील शिरुर कासार जवळील जांब येथील रहिवासी लक्ष्मीबाई रामभाऊ कांबळे या माऊलीचे वृध्दापकाळाने काल पहाटे निधन झाले.त्यात लक्ष्मीबाई यांना … Read more

प्रेरणादायी : पै. संतोष वेताळ यांच्याकडून आ. निलेश लंके यांना एक लाखाचा धनादेश आणि अडीच किलोची चांदीची गदा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील सुर्ली येथील हिंद केसरी पैलवान संतोष आबा वेताळ यांच्या हस्ते अडीच किलो चांदीची गदा, एक लाख रुपये धनादेश आणि सन्मानपत्र देऊन आ. निलेश लंके यांना गौरविण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे कोरोना लढवय्या आमदार निलेश लंके यांना कोरोना केसरी किताब केसरी हिंद प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आला आहे. यावेळी नवनाथ पाटील, … Read more

प्रेरणादायी ः PSI च्या वर्दीत मुलाला पाहून आई- वडिल लागले ढसाढसा रडायला

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पीएसआय पदाचे ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर वर्दी आणि त्याबरोबर मिळालेले स्टार ओपन करण्यासाठी आलेल्या आपल्या मुलाला पाहून आई- वडिल ढसाढसा आनंद आश्रू ढाळू लागले. हेळगांव (ता. कराड, जि. सातारा) येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील अमोल शिवाजी सुर्यवंशी हा पीएसआय परिक्षेत पास झाला आहे. परिक्षेसाठी फिजिकल तयारी करण्यासाठी पैसै नसल्याने भंगार, विट- … Read more

Success : कधीकाळी फीसाठी देखील पैसे नव्हते म्हणून फ्री शाळेत शिकली, मात्र आज चालवते आहे स्वत: ची ऑटोमेशन कंपनी

नवी दिल्ली । असं म्हणतात की प्रतिभा असेल कोणालाही थाम्बवणे शक्य नसते. ती स्वत: च आपला मार्ग बनवत असते. अशीच एक गोष्ट आहे काजल प्रकाश राजवैद्य यांची, ज्यांचा जन्म महाराष्ट्रातील अकोला या शहरात झाला. वयाच्या 21 व्या वर्षी म्हणजेच सन 2015 मध्ये, काजलने सर्व संघर्ष, अडचणी आणि त्रासांचा सामना करत ‘काजल इनोव्हेशन अँड टेक्निकल सोल्यूशन … Read more

लॉकडाऊनमध्ये 3 हजार 500 रुपयांमध्ये सुरू केला व्यवसाय; आता महिन्याला कमवते लाखो रुपये

पुणे | करोनाच्या काळामध्ये आणि लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांच्या नोकऱ्या गेल्या. खूप लोकांना उपासमार सहन करावी लागली. काही लोक डिप्रेशनमध्ये गेले. तर काहींनी या संकटाच्या काळामध्ये संधी हेरून आपले व्यवसाय सुरू केले. आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये उलाढालही करणे सुरू केले आहे. अशाच पुण्यातील एक महिला, ज्यांनी साडेतीन हजार रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू … Read more