गिरीश बापट नम्र आणि कष्टाळू नेते; मोदींकडून श्रद्धांजली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे पुणे लोकसभा खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे आज दुःखद निधन झालं आहे. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. बापट यांच्या निधनाने पुण्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक नेत्यांकडून त्यांना आंदरांजली वाहण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत बापट यांना … Read more

सामनातून मोदी सरकारची तुलना मुघलांशी; देशात लोकशाहीचा खूनखराबा सुरू असल्याचा आरोप

shivsena on modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यांनतर त्यांचा नवी दिल्ली येथील सरकारी बंगला खाली करण्याची नोटीसही त्यांना देण्यात आली आहे. यावरून ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून मोदी सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. इतका अतिनिर्घृणपणा एखाद्याच्या अंगात संचारतो कसा? राहुल गांधी यांची खासदारकी तर घालवून दाखविलीच, पण आता त्यांच्या डोक्यावरचे छप्परही … Read more

PF चे पैसेही अदानीकडे, इतकी भीती कशासाठी? राहुल गांधींचा मोदींवर आणखी एक हल्ला

rahul gandhi modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासदारकी रद्द झाल्यांनतर काँग्रेस नेते राहुल गांधी अजून आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदाणी यांच्यावर निशाणा साधला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या अहवालावरून राहुल गांधींनी केंद्रावर निशाणा साधला आहे. जनतेचा पैसे अदानींच्या कंपन्यांमध्ये का गुंतवला जात आहे? असा थेट सवाल राहुल … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ मधून साधला संवाद; कराडातील सफाई कर्मचाऱ्यांनी घेतला सहभाग

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभरातील नागरिकांशी आज सकाळी 99 व्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी कराड नगरपालिकेच्या सर्व सफाई कर्मचारी, भाजप नेत्यांनी पंतप्रधानांच्या ‘मन कि बात’मध्ये सहभाग घेत त्यांचा कार्यक्रम ऐकला. कराड येथील बाबुभाई परमसिह हॉलमध्ये पंतप्रधान मोदींचा ‘मन कि बात’ हा कार्यक्रम पाहण्याची व्यवस्था … Read more

पंतप्रधान मोदींची खा. रणजितसिंह निंबाळकरांनी घेतली सहकुटुंब भेट; केली ‘ही’ महत्वाची मागणी

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नुकतीच सहकुटूंब भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींशी चर्चा करत त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील 55 दुष्काळी तालुक्यांना कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करण्यासाठी सिंचन प्रकल्पास भरीव पॅकेज द्यावे, अशी मागणी केली. दिल्ली येथे पंतप्रधान मोदींच्या भेटीवेळी खा. निंबाळकर यांच्यासोबत त्यांच्या … Read more

अन् पृथ्वीराजबाबांनी सांगितलं 2024 च्या निवडणुकीतील काँग्रेसचं मुख्य उद्दिष्ट्य…

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करून संसद भवनातून सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. यावरून सध्या काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही राहुल गांधी यांच्या कारवाईचे पडसाद उमटले. दरम्यान गांधी घराण्याच्या जवळ असलेले काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राहुल गांधी यांच्यावरील कारवाईनंतर आक्रमक … Read more

राहुल गांधींनी ‘त्या’ 20 हजार कोटींवरून मोदी- अदानींना घेरलं; सरकार उत्तर देणार का?

rahul gandhi modi adani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वच चोरांचे आडनाव मोदी कसे? असं वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुरत कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली तसेच लोकसभा अध्यक्षांनी त्यांची खासदारकी सुद्धा रद्द केली आहे. त्यांनतर आज प्रथमच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारताच्या लोकशाहीसाठी मी लढतच राहणार आहे … Read more

PM Kisan FPO Yojana: ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख रुपये; इथे करा अर्ज

PM Kisan FPO Scheme by government

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील शेतकऱ्यांना (PM Kisan FPO Yojana) आर्थिक बाबतीत सक्षम करण्यासाठी आणि त्याला फायदा होण्यासाठी केंद्र सरकार लसूण वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. आपल्याला सर्वाना पंतप्रधान किसान सम्मान योजना तर माहित आहेच, या योजनेच्या माध्यमातून आपल्याला वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. परंतु मोदी सरकारने आता यापुढे जाऊन आता शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी पीएम … Read more

देश वाचविण्यासाठी दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्याची गरज; रणजितसिंह देशमुखांचा भाजपवर हल्लाबोल

Ranjitsinh Deshmukh Narendra Modi

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी देशाची अर्थव्यवस्था व लोकशाही खिळखिळी बनवणाऱ्या भाजपच्या मोदी सरकारने संपूर्ण देशातील सर्वसामान्य जनतेला बेकारी, महागाईच्या डोंगराखाली गाढले आहे. सामान्य जनता व देश वाचविण्यासाठी दुसरा स्वातंत्र्य लढा उभारण्याची गरज आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रणजितसिंह देशमुख यांनी भाजपवर केला. सातारा जिल्ह्यातील वडूज येथे खटाव तालुका काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व … Read more

Corona Virus चा धोका पुन्हा वाढला; पंतप्रधान मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

corona virus modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महाभयंकर कोरोना व्हायरसने डोकं वर काढलं असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताच दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अलर्ट झालं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढती कोरोना परिस्थिती आणि आरोग्य सज्जतेचा आढावा घेण्यासाठी संध्याकाळी 4.30 वाजता उच्चस्तरीय बैठक बोलवली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 1134 नवीन … Read more