20 -20 लोकांचा बळी घेऊन स्वतःच प्रेझेंटेशन करणारं सरकार; माजी खासदार राजू शेट्टी यांची टिका
कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी 20-20 लोकांचा बळी घेऊन स्वतःच प्रेझेंटेशन करणार्या शिंदे-फडणवीस सरकारकडून काय अपेक्षा करणार आहोत. स्वतःची टिमकी वाजवण्याकरिता 20 ते 30 श्री सदस्यांचा जीव घेणार्यांना सामान्यांच्या व्यथा, वेदताना काय समजणार? राज्यात ज्वलंत प्रश्नांपेक्षा खोक्यांची, फडतुस अन् काडतुसांची चर्चा आहे, अशी खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. … Read more