20 -20 लोकांचा बळी घेऊन स्वतःच प्रेझेंटेशन करणारं सरकार; माजी खासदार राजू शेट्टी यांची टिका

Raju Shetty

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी 20-20 लोकांचा बळी घेऊन स्वतःच प्रेझेंटेशन करणार्‍या शिंदे-फडणवीस सरकारकडून काय अपेक्षा करणार आहोत. स्वतःची टिमकी वाजवण्याकरिता 20 ते 30 श्री सदस्यांचा जीव घेणार्‍यांना सामान्यांच्या व्यथा, वेदताना काय समजणार? राज्यात ज्वलंत प्रश्‍नांपेक्षा खोक्यांची, फडतुस अन् काडतुसांची चर्चा आहे, अशी खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. … Read more

शिंदे-फडणवीस सरकारच्या FRP च्या निर्णयानंतर राजू शेट्टी यांनी केली Facebook पोस्ट; म्हणाले की,

Raju Shetty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उसाला एकरकमी एफआरपीची निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने नुकताच घेतला. सरकारच्या या निर्णयाबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी नुकतीच फेसबुक पोस्ट टाकत आभार मानले आहेत.यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “मागील महाविकास आघाडी सरकारने बेकायदेशीरपणे एफआरपीचे तुकडे केले. मागच्या सरकारमधील कारखानदार नेत्यांचा तो डाव होता. एक रक्कमी एफआरपी देण्याचा निर्णय … Read more

मविआ आणि शिंदे-फडणवीस सरकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू; राजू शेट्टींची घणाघाती टीका

Raju Shetty

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यातील पाचवड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी शेट्टींनी महाविकास अगदी व शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली. “महाविकास आघाडी सरकार आणि शिंदे-फडणवीस सरकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघांनीही शेतकऱ्यांना फसवले आहे. सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना विसरायचं आणि सत्ता … Read more

शेतकऱ्यांनो संघटीत व्हा, सातारा जिल्ह्यात ऊसाला FRP पेक्षा कमी दर दिला : राजू शेट्टी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आम्ही एफआरपीपेक्षा जास्त ऊसाला दर मिळावा म्हणून भांडतो. परंतु तुमच्या सातारा जिल्ह्यात एफआरपी पेक्षा 100-200 रूपये दर कमी दिला जात आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी आता संघटित होणे गरजेचे आहे. तेव्हा सातारा जिल्ह्यात पूर्ण एफआरपी दिल्याशिवाय कारखाने सुरू होवू देणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू … Read more

अभिनंदन कुठे करता, सरकारने 11 हजार 644 कोटी रुपयांचा चुना लावलाय : राजू शेट्टी

कोल्हापूर | नुकतेच केंद्र सरकारने अल्पमुदतीच्या कृषी कर्जावरील व्याज सहाय्य योजनेसाठी 34, 856 कोटी रुपयांच्या तरतुदीला मंजुरी दिली. यामधून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे अल्पकालीन कर्ज सात टक्के व्याजदराने मिळण्यास मदत होईल. याबाबत सगळीकडे चर्चा असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनतेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. शेतकऱ्यांसाठी केलेली ही घोषणा म्हणजे “11, 644 … Read more

शेतकऱ्यांची 1 हजार 530 कोटीची थकीत एफआरपी द्या, अन्यथा आक्रमक आंदोलन : राजू शेट्टी

Raju Shetty

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी राज्यात आज 23 जिल्ह्यात जवळपास साडेआठ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके अतिवृष्टी व महापूरामुळे नष्ट झालेली आहेत. तरी अद्यापही सरकारने मदत जाहीर केलेली नाही. अनेक जमिनी वाहून गेलेल्या असून विहीरी कोसळल्या आहेत.  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आजही 1 हजार 530 कोटीची एफआरपी थकीत आहे, याबाबत शासनाने ठोस कार्यवाही न केल्यास आक्रमक आंदोलन करण्याचा निर्णय … Read more

संजय राऊतांवरील ईडीच्या कारवाईनंतर राजू शेट्टींनी दिली ही प्रतिक्रिया; म्हणाले की…

Raju Shetty Sanjay Raut

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची तब्बल साडेनऊ तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेतले. राऊतांवरील कारवाईनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्रातील पहिला माणूस मी आहे. जो ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत … Read more

आता फक्त मरण स्वस्त, त्याला कधी GST लावणार?; राजू शेट्टींची Facebook Post द्वारे केंद्रावर टीका

Raju Shetty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्र सरकारच्यावतीने दोन दिवसांपूर्वी गहू, तांदूळ, तृणधान्ये, सोयाबीन आदी खाद्य पदार्थांवर 5 टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्राच्या या निर्णयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. “तांदूळ, डाळ, दही, साखर, वह्या-पुस्तके साऱ्यांनाच जीएसटी लावला आहे. आता फक्त मरण स्वस्त, त्याला कधी जीएसटी … Read more

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

Raju Shetty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी अनेक मुद्यांवरून आघाडी सरकारवर टीकाही केली. आता राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे – फडणवीसांचे सरकार अस्तित्वात आले आहे. येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. यात भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा होऊ लागल्याने राजू शेट्टी यांनी याबाबत मोठं विधान केले आहे. आम्ही या … Read more

देवेंद्र भुयारची लायकी माहिती असल्याने स्वाभिमानीतून हकालपट्टी केली : राजू शेट्टी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी देवेंद्र भुयार काय लायकीचा आहे, हे आम्हांला अगोदरच माहीत होतं. मात्र महाविकास आघाडीला ते आता माहीत झालं. त्यामुळे त्यांची हकालपट्टी केलेली होती. देवेंद्र भुयारने मत दिलं किंवा नाही दिलं याच्याशी आम्हाला घेणे- देणे नाही. तेव्हा स्वाभिमानीचा उल्लेख संजय राऊत यांनी केला झाला यांच्यावर मला आक्षेप असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते … Read more