“साखर कारखान्यांपेक्षा वीज कंपन्यांत मोठा घोटाळा, 27 प्रकल्प खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा डाव” – राजू शेट्टी
सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे राज्यातील साखर कारखान्यांपेक्षा वीज कंपन्यांमध्ये मोठा घोटाळा आहे. 27 जलविद्युत प्रकल्प खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा जलसंपदा विभागाचा डाव आहे. खाजगीकरण करण्यामागे कोणाचा हात आहे, हे आता कळले पाहिजे. वीज प्रकल्प घेणार्या खाजगी कंपन्या या राज्यातल्या नेत्यांच्या आहेत. विजेचे जे बोके आहेत, त्यांना आम्ही करंट दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा गंभीर … Read more