“साखर कारखान्यांपेक्षा वीज कंपन्यांत मोठा घोटाळा, 27 प्रकल्प खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा डाव” – राजू शेट्टी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे राज्यातील साखर कारखान्यांपेक्षा वीज कंपन्यांमध्ये मोठा घोटाळा आहे. 27 जलविद्युत प्रकल्प खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा जलसंपदा विभागाचा डाव आहे. खाजगीकरण करण्यामागे कोणाचा हात आहे, हे आता कळले पाहिजे. वीज प्रकल्प घेणार्‍या खाजगी कंपन्या या राज्यातल्या नेत्यांच्या आहेत. विजेचे जे बोके आहेत, त्यांना आम्ही करंट दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा गंभीर … Read more

आजचा अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा; अर्थसंकल्पावरून राजू शेट्टी यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत सादर केला. दरम्यान या अर्थसंकल्पावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी अर्थसंकल्पावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. “ज्यांना राज्यकर्त्यांना खूश करायचं आहे आणि लाभ पदरात पाडून घ्यायचा आहे त्यांनी या बजेटचा खुशाल समर्थन करावे. हा अर्थसंकल्प … Read more

राज्यातील चालतं बोलतं विद्यापीठ हरपलं; राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे नेतृत्व असलेल्या प्रा. एन. डी. पाटील यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली. “एन. डी. पाटील यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. एन.डी. पाटील … Read more

भ्रष्ट्राचार करणारे पांढरे हत्ती न पोसता शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा…; राजू शेट्टींचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गासाठी कृषी (शेत) जमिनीचे अधिग्रहण झाल्यास 20 टक्के आणि अकृषक जमिनीचे अधिग्रहण झाल्यास 60 टक्के कमी मोबदला देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला आहे. “महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना खड्यात घालण्यापेक्षा राजरोसपणे टक्केवारी व भ्रष्ट्राचार … Read more

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : राजू शेट्टींना धक्का; राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर विजयी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 15 जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली. कोल्हापूर जिल्हा बँकेचा पहिला निकाल हाती आला असून यामध्ये सत्ताधारी आजरा सेवा संस्था गटातून सुधीर देसाई विजयी झाले असून विद्यमान संचालक अशोक चराटी यांचा त्यांनी पराभव केला आहे. तर, शिरोळ सेवा संस्था गटातून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर … Read more

“शेतकऱ्यांचे पैसे बुडवायचे धंदे बंद करा” – राजू शेट्टी

सांगली प्रतिनिधी ।  शेतकर्‍यांनी पिकवण्यापेक्षा विकायला शिकलं पाहिजे असं मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी काढले. ते क्रांतिसिंह नाना पाटील सेवाभावी संस्थेच्यावतीने स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी आयोजित केलेल्या शिवार कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. शेट्टी म्हणाले, ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना जगात काय नव तंत्रज्ञान आले आहे. याची माहिती मिळाली तरच तो आधुनिक शेती पिकवू शकेल. … Read more

सदाभाऊंची अवस्था पाळीव प्राण्याप्रमाणे फडणवीसांनी “छो” म्हटले की पळायचे : पंजाबराव पाटील

सातारा प्रतिनिधी | विशाल पाटील यापूर्वीच्या काळात राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत या जोडीने मोठी चळवळ उभी करून क्रांती केली. मात्र आता त्यांची अवस्था अशी आहे की, राजू शेट्टीचे अवघड जागेचं दुखणं झाले आहे, ते एका पक्षांशी बाधले असल्याने त्यांना आंदोलन करता येत नाही. तर सदाभाऊ खोत यांनीही पक्षांचा बिल्ला लावल्याने त्यांची एका पाळीव प्राण्याप्रमाणे … Read more

ऊसदर आंदोलन 2013 : कराड कोर्टातून राजू शेट्टीसह सर्वांची निर्दोष मुक्तता

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड- पाचवड फाटा येथे 2013 साली झालेल्या ऊस आंदोलनात सातारा जिल्ह्यात सर्व शेतकरी रस्त्यावर उतरले होते. गावा- गावात शेतकऱ्यांनी बंद पाळला होता. सातारा जिल्ह्यातील वाहतूक पुर्णतः ठप्प करण्यात आली होती. कराड येथील कोर्टाकडून सोमवारी दि. 25 रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टीसह सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी … Read more

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची भूमिका रक्षकाची नसून भक्षकाची : राजू शेट्टी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, पी. डी. पाटील यांचा वारस सांगत बाळासाहेब पाटील सहकारमंत्री झाले. सहकार मंत्र्याचे कर्तव्य, जबाबदारी आहे, राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कायद्याप्रमाणे मिळणारे संरक्षण मिळते की नाही बघणे. अशी रक्षकाची भूमिका बाळासाहेब पाटील यांची असताना भक्षकासारखे वागतात, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला … Read more

राजू शेट्टींच्या एफआरपी मुद्यावर सहकारमंत्री बाळासाहेब पाटलांचे महत्वाचे विधान; म्हणाले..

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यात सध्या ऊसाच्या एकरकमी एफआरपीचा मुद्दा चांगलाच गाजू लागला आहे. अनेक कष्टकरी साखर कारखान्यांकडून यंदाची एफआरपीची रक्कम किती असेल हे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी एफआरपी एकरकमीच हवा यासह विविध मागण्या केल्या आहेत. त्यांच्या या मागणीवर राज्याचे सहकारमंत्री तथा सातारा … Read more