ईएमआयबाबत सल्ला देऊन बँका ऐकणार नाहीत स्पष्ट निर्देश द्या! अजित पवारांची आरबीआयला विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दरात ०.७५ टक्क्यांची कपात केल्याची घोषणा केली. तसेच रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा इतर प्रकारच्या कर्जाचे हफ्ते भरणाऱ्या कोट्यवधी लोकांना दिलासा मिळू शकतो असंही गव्हर्नर दास यांनी सांगितलं आहे. यासोबत रिझर्व्ह बँकेने बँकांना तीन महिने ईएमआयची वसुली स्थगित … Read more

ईएमआय तीन महिने स्थगित आरबीआयचा बँकांना सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसमुळे सामान्यांसोबतच उद्योगांवर कोरोनाचा प्रभाव पाहता सरकार कर्जाच्या ईएमआयवर दिलासा देण्याची तयारी करत आहे,” असं रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. यासोबत आरबीआयने बँकांना तीन महिने ईएमआयची वसुली स्थगित करण्याचा सल्ला दिला आहे. हा आरबीआयचा आदेश नाही तर केवळ सल्ला आहे. याचाच अर्थ चेंडू आता बँकांच्या … Read more

रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर; पुढील २ महिन्यांसाठी रेपो रेट जैसे थे!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । वर्ष २०२०-२१ साठीचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेनेही पुढील कालावधीसाठीचं आपलं पतधोरण जाहीर केलं आहे. आरबीआयच्या पतधोरण आढावा समितीनं पुढील दोन महिन्यांसाठी रेपो रेट ५.१५ टक्केच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सलग दुसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट कायम ठेवण्याची भूमिका घेतली आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची मंगळवारपासून द्विमासिक पतधोरण बैठक … Read more