मध्य रेल्वेमध्ये सहा दिवसांचा मेगा ब्लॉक; मुंबईकडे जाणारी ‘ही’ रेल्वे रद्द 

railway

  औरंगाबाद – रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. काही दिवसांसाठी जनशताब्दी रद्द करण्यात आली आहे. मध्य रेल्वेतील इगतपुरी येथील टिटोली यार्डातील तांत्रिक कामांमुळे मध्य रेल्वेने आज शनिवारपासून सहा दिवसांचा मेगा ब्लॉक जाहीर केल्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.   मेगा ब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-जालना जनशताब्दी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच काही … Read more

विशेष रेल्वेच्या यादीतून ‘पर्यटन राजधानी’ गायब; दमरेचे दुर्लक्ष

railway

औरंगाबाद – दक्षिण मध्य रेल्वेच्या विविध विभागांतून उन्हाळी सुट्यांत विशेष रेल्वे सोडण्यात येत आहेत. मात्र, या विशेष रेल्वेच्या यादीतून राज्याची पर्यटन राजधानी असलेले औरंगाबाद गायब आहे. केवळ तिरुपतीसाठी आठवड्यातून एक दिवस विशेष रेल्वे सोडण्यात येत आहे. इतर शहरांसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येत नसल्याने गर्दीतूनच प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर ओढवत आहे. उन्हाळी सुट्यांमुळे अनेकांकडून पर्यटनाचे नियोजन … Read more

मुंबईत रेल्वे रुळावरून घसरल्याने मराठवाड्यातील रेल्वेसेवा विस्कळीत, ‘या’ गाड्या रद्द 

Mumbai Railway Accident

औरंगाबाद – मध्य रेल्वेमधील दादर-पोन्डिचेरी एक्स्प्रेस रुळावरून घसरल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. याचा फटका मराठवाड्यातील रेल्वे प्रवाश्यांना बसला आहे. नांदेड रेल्वे विभागातून मुंबईकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही रेल्वे अंशतः रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वेने कळविले आहे. रद्द करण्यात आलेली गाडी – 1. मुंबई येथून सुटणारी मुंबई … Read more

जालना-औरंगाबादहून नवीन वर्षात धावणार इलेक्ट्रिक इंजिन

railway

औरंगाबाद – मनमाड (अंकाई) ते रोटेगाव रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. आता रोटेगाव ते औरंगाबाद दरम्यान 5 महिन्यांत म्हणजे सप्टेंबरपर्यंत विद्युतीकरण पूर्ण होईल. तर औरंगाबाद ते जालना दरम्यान फेब्रुवारी 2023 पर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे पुढील वर्षी जालन्याहून इलेक्ट्रिक इंजिन असलेली रेल्वे धावण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. केंद्रीय रेल्वे विद्युतीकरण … Read more

औरंगाबादजवळ पुर्ण मालगाडी रुळावरून घसरली; रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

औरंगाबाद – औरंगाबाद येथील दौलताबाद रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीचा रॅक घसरण्याची घटना आज सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे नांदेड- मुंबई रेल्वे मार्गावरील सर्व रेल्वे गाड्यांची वाहतूक ठप्प झालेली आहे. रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी किमान दुपारी 12 ते 1 वाजेल असा प्राथमिक अंदाज आहे. दौलताबाद रेल्वेस्टेशनजवळ रेल्वे मालगाडी रॅक घसरली. यात एका रुळावरून थेट दुसऱ्या … Read more

ड्युटी बजावत असताना स्टेशन मास्तरचे ह्रदयविकाराने निधन; दिड तास रेल्वे वाहतूक ठप्प

औरंगाबाद – परळी- हैद्राबाद रेल्वे मार्गावरील घाटनांदूर रेल्वेस्थानकावरील रात्रीचे ड्युटी बजावीत असताना स्टेशन मास्तरचे आज पहाटे अडीच ते साडे तीनच्या दरम्यान ह्रदयविकाराने निधन झाले. यामुळे यामार्गावरील दिड तास रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. परळी- हैद्राबाद रेल्वे मार्गावरील घाटनांदूर रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेले रेल्वे स्टेशन मास्तर मुसाफिर सिंह (44) हे रविवारी दिवसा बारा तासाची ड्युटी करून … Read more

औरंगाबादेतील पीटलाईनचा रेल्वे प्रशासनाला विसर

pit line

औरंगाबाद – औरंगाबादेत पीठ लाईन साठी जागा नसल्याचे कारण पुढे करून जाण्यातच पीटलाईन करण्याला गती दिली जात आहे. पण त्याच वेळी औरंगाबादेतही पीटलाईन होईल असे केवळ वर सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात औरंगाबादेतील पीटलाईन साठी आणि जागेसाठी रेल्वे प्रशासनाकडून काहीही होत नसल्याचे म्हणत रेल्वे संघटनांकडून संताप व्यक्त केला जात आहे. औरंगाबाद येथील चिकलठाणा येथे पिटलाईन … Read more

अंकाई ते रोटेगाव मार्गावर ताशी 100 कि.मी. वेगाने धावले इलेक्ट्रिक रेल्वे इंजिन

औरंगाबाद – मनमाड अंकाई ते रोटेगाव रेल्वे मार्गावर काल ताशी 100 किमीचा वेगाने इलेक्ट्रिक रेल्वे इंजिन धावले. विद्युतीकरण झालेल्या या रेल्वे मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्तांचा देखरेखीत चाचणी घेण्यात आली. आगामी पाच महिन्यात जालन्यापर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच औरंगाबादहुन मुंबईचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे. अंकाई ते रोटेगाव मार्गावर काल सुरक्षा … Read more

अखेर अंकाई ते रोटेगाव दरम्यान धावले इलेक्ट्रिक रेल्वे इंजिन; औरंगाबाद पर्यंत कधी होणार विद्युतीकरण?

औरंगाबाद – बहुप्रतिक्षित मनमाड ते मुदखेड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाच्या पहिल्या टप्प्यात मनमाड (अंकाई) ते रोटेगावदरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून, या मार्गावर काल सायंकाळी इलेक्ट्रिक रेल्वे इंजिन धावले. हा क्षण पाहणे रेल्वे प्रवाशांसाठी आनंददायी ठरला. आता पुढील टप्प्यात औरंगाबादपर्यंत इलेक्ट्रिक रेल्वे इंजिन धावेल. त्यामुळे रेल्वेचा प्रवास गतिमान होण्यास मदत होईल. मनमाड (अंकाई) ते रोटेगाव मार्गावर … Read more

औरंगाबादची साखर आसाममध्ये वाढवणार गोडवा

औरंगाबाद – औरंगाबादहून तब्बल दोन वर्षांनंतर आसाम राज्यातील गुवाहाटी जवळील अझारा येथे मालगाडीने साखरेची वाहतूक करण्यात आली. या मालगाडीने तब्बल 2 हजार 658 टन साखर पाठवण्यात आली. यामुळे रेल्वेला 63.17 लाख रुपयांचा महसूल मिळाला. दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून शुक्रवारी पहिल्यांदाच एका दिवशी सहा मालगाड्या रवाना झाल्या. यात औरंगाबाद आणि दौलताबाद येथून रवाना झालेल्या दोन मालगाड्यांचा … Read more