Air India : कधी काळी बंद होण्याच्या मार्गावर होती कंपनी; या खासगीकरणाच्या प्रवासाविषयी जाणून घ्या
नवी दिल्ली । कर्जबाजारी एअर इंडियाला विकण्याचा सरकारचा प्रयत्न अखेर यशस्वी झाला. टाटा समूहाने पुन्हा एकदा एअर इंडियाची सूत्रे हाती घेतली आहेत. टाटा समूहाने एअर इंडियासाठी 18,000 कोटी रुपयांची बोली लावली आणि कंपनीचे नाव घेतले. मात्र, हा प्रवासही तितका सोपा नव्हता. गेल्या 21 वर्षांपासून ते विकण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, अनेक सरकारे आली आणि गेली … Read more