‘मतदार ओळखपत्र’ नसल्यास १० पैकी कोणताही एक पुरावा ओळखीसाठी असेल ग्राह्य

मुंबई प्रतिनिधी । येत्या सोमवारी २१ तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान केंद्रावर स्वतःची ओळख पटविण्यासाठी आवश्यक ओळखपत्रांची यादी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र (EPIC) नसल्यास पुढील १० पैकी कोणताही एक पुरावा ओळख पटविण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल. मतदाराची ओळख पटविण्यासाठी पर्यायी 10 पुरावे :- 1) आधारकार्ड, 2) पॅनकार्ड, 3) ड्रायव्हिंग … Read more

प्रियंकाने साजरा केला हटक्या अंदाजात पहिला ‘करवा चौथ’

बॉलीवुड खबर । भारत देशात सण-उत्सव यांना खुप महत्त्व असत व ही सर्व सण खूप उत्साहाने साजरे देखिल केले जातात. जेव्हा हे सण साजरे होतात तेव्हा त्यात बॉलीवुडही ही काही मागे नसते. कालचा करवा चौथ सण तर बॉलिवूड अभिनेत्री मोठ्या थाटामाटात साजरे करतात. मग पहिली करवा चौथ साजरी करणारी देसी गर्ल प्रियंका चोप्रा कशी मागे … Read more

विचारांचे ‘सिमोल्लंघन’ व्हावे…

दसरा विशेष । “जगामध्ये कोणतीही नैतिक मूल्ये केवळ चांगली आहेत म्हणून टिकत नाहीत, तर त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या पाठीमागे सामर्थ्याचे पाठबळ असणे आवश्यक असते”, असे एका तत्ववेत्याने फार पूर्वी म्हंटले होते . आज एका बलाढ्य वैचारिक सामर्थ्याची खरोखरच गरज भासत आहे, कारण जे विचार करताहेत , त्यांच्या मात्र हत्या केल्या जात आहे. एकीकडे न्यायालय … Read more

भाजपने खडसे-तावडेंचा ‘विनोद’ केला – धनंजय मुंडे

मुंबई प्रतिनिधी । आशिष शेलार यांनी काल जितेंद्र आव्हाड यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीच्या निघालेल्या रॅलीवर टिकास्र सोडले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शेलार यांच्या टिकेला उत्तर दिले आहे. शरद पवार यांनी आव्हाडांसाठी भर उन्हात रॅलीत सहभाग घेतला होता. रॅलीतील शरद पवार यांच्या उपस्थिती संधर्भात आव्हाडांना प्रश्न विचारल्यावर ते … Read more

लाल साडी परिधान केलेली व्यक्ती बॉलीवुडचा अभिनेता की अभिनेत्री…? फोटो पाहून तुमचीही होईल फसगत…!

बॉलीवुड खबर । सध्या बॉलीवुड मधील एका अभिनेत्याचा लाल साडीतील फोटो वायरल होत आहे. अनेकांना ह्या फोटोमधील व्यक्ती कोण आहे असा प्रश्न पडला असेल. अनेकांची नेमकी व्यक्ती कोण हे ओळखण्यात फसगत झाली असेल, तर अनेकांनी आपल्या ह्या लाडक्या अभिनेत्याला लगेच ओळखले देखील असेल. तेव्हा फोटो मधील अभिनेता म्हणजे दूसरा तीसरा कोणी नसून बॉलीवुडचा खिलाडी अक्षयकुमार … Read more

तुमच्या विचारांना बनवा तुमचा सच्चा मित्र…

लाईफ फंडा । व्यक्तीचे विचार हे त्याला आयुष्याचा मार्ग दाखवत असतात. जसे विचार असतात तसे त्याचे आचार असतात. त्यामुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये आचार आणि विचार यांना खूप महत्त्व आहे. यात ‘विचार’ हे त्याला घडवण्यासाठी खूप महत्वाचे साधन आहे. चांगल्या विचारांमुळेच व्यक्तीच्या जीवनात प्रगती, आनंद , सकारत्मक्ता व उत्साह नेहमी टिकून राहतो. माणूस हा विचारशील प्राणी जरी … Read more

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज १ हजार ४२३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

मुंबई प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात विविध मतदारसंघांमध्ये १ हजार ४२३ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केलीत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा विक्रमी दिवस म्हणावा लागेल. अनेक महत्वाच्या नेत्यांनी आपआपली नामनिर्देशनपत्रे आज दाखल केलीत. उमेदवारी अर्ज करण्याची अंतिम मुदत उद्या ४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत आहे. तपशील पुढीलप्रमाणे … Read more

राज्यात आतापर्यंत १०१ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

मुंबई प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत राज्यात ६३ मतदारसंघात १०१ उमेदवारांनी १२६ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. याबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे – जळगाव- दोन मतदारसंघात 2 उमेदवार, बुलढाणा- एका मतदारसंघात 2 उमेदवार, वाशिम- एका मतदारसंघात 1 उमेदवार, अमरावती- चार मतदारसंघात 5 उमेदवार, वर्धा- एका मतदारसंघात एक उमेदवार, … Read more

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात २९९ निवडणूक निरीक्षक

मुंबई, वृत्तसंस्था । विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि शांततेत पार पडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत २९९ निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय उमेदवारांची नामनिर्देशने दाखल करण्यापासून ते निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत देखरेख ठेवण्यासाठी १३८ सर्वसाधारण निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून हे सर्व आय.ए.एस (इंडियन ॲडमिनिस्ट्रेटीव्ह सर्व्हिस) दर्जाचे अधिकारी आहेत. प्रत्येकी २ किंवा ३ … Read more

पुण्यात पावसाचा कहर, पाच जणांचा बळी ; शाळा महाविद्यालये यांना आज सुट्टी

पुणे प्रतिनिधी । गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात सुरू असलेल्या पावसाने काल बुधवारी रात्री रूद्र रूप धारण करुन पुणेकरांची झोपच उडवली. काल रात्री पावसाचा जोर वाढत जात असल्यामुळे नागरिकांनी कालची रात्र भीतिदायक अवस्थेमध्ये जागून काढली. कालच्या पावसाच्या सर्वाधिक फटका हा अरण्येश्वर परिसर , कात्रज परिसर आणि सहकार नगर येथील भागांना बसला. येथे रस्त्यांवर पाण्याचा प्रवाह हा … Read more