अबब !! मिरज लातूर पाण्याच्या रेल्वेचं बिल १० कोटी
लातूर प्रतिनिधी | दुष्काळ आणि तीव्र पाणी टंचाईमुळे २०१६ मध्ये लातूरला सांगली जिल्ह्यातील मिरजहून रेल्वेने पाणी दिलं गेलं होतं. आता पुन्हा एकदा लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची परिस्थिती निर्माण झालेली असताना रेल्वे विभागाने महापालिकेला तब्बल १० कोटीचं बिल दिलं आहे. दरम्यान तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी लातूरची दुष्काळी परिस्थिती पाहून मोफत पाणी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर १० कोटीचे बिल आल्यामुळे … Read more