अबब !! मिरज लातूर पाण्याच्या रेल्वेचं बिल १० कोटी

लातूर प्रतिनिधी | दुष्काळ आणि तीव्र पाणी टंचाईमुळे २०१६ मध्ये लातूरला सांगली जिल्ह्यातील मिरजहून रेल्वेने पाणी दिलं गेलं होतं. आता पुन्हा एकदा लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची परिस्थिती निर्माण झालेली असताना रेल्वे विभागाने महापालिकेला तब्बल १० कोटीचं बिल दिलं आहे. दरम्यान तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी लातूरची दुष्काळी परिस्थिती पाहून मोफत पाणी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर १० कोटीचे बिल आल्यामुळे … Read more

मला फक्त अर्थव्यवस्थेची चिंता – चिदंबरम

वृत्तसंस्था | आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सरकारला टोमणा मारला आहे. त्यांना पोलीस संरक्षणात तिहार तुरुंगात नेण्यात येत असताना मला फक्त अर्थव्यवस्थेची चिंता वाटते असे चिदंबरम म्हणाले. आयएनएक्स मीडिया प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काही म्हणायचे आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला त्यावेळी त्यांनी मला फक्त … Read more

अब की बार ‘चांदी’ ५० हजार रुपये पार, तर सोने ४० हजार रुपयां नजीक

टीम, HELLO महाराष्ट्र | स्थानिक तसेच जागतिक बाजारपेठेतील आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे आणि चांदीचे भाव गगनाला भिडत आहेत. सोन्याच्या भावांनी प्रति १० ग्रॅम ४०,००० रुपयांच्या नजीकची पातळी गाठली आहे. तर सोन्याचेच अनुकरण करत चांदीचा भाव ही प्रति किलो ५०,००० रुपयांच्या पुढे गेला आहे. जागतिक तसेच स्थानिक बाजारातील विविध कारणांमुळे सोने व चांदी उच्चांक गाठत असले तरी … Read more

जीडीपी ५.८ वरुन ५ टक्क्यांवर , मोदी सरकारला मोठा झटका

टीम, HELLO महाराष्ट्र | देशात मंदी आहे पण ते मान्य करण्याचे धाडस मोदी सरकार करत नाही. मात्र, जागतिक मंदी असल्याचे सांगून अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून होत आहे, असे वेळोवेळी सांगण्यात येत आहे. परंतु देशात मंदी आहे. त्यातच आता आणखी एक चिंताजनक वृत्त हाती आले आहे. देशाचा जीडीपी वाढण्याऐवजी घटला आहे. त्यामुळे मोदी सरकारला मोठा … Read more

२५ हजार कोटींच्या बँक घोटाळ्यावर अजित पवार म्हणतात

बीड प्रतिनिधी|  राज्य सहकारी बँक कथित घोटाळ्यावर अजित पवार यांनी आज प्रथमच भाष्य केले आहे. त्यांनी आपण या प्रकरणात एक रुपयाने देखील मिंदा नाही असे म्हणले आहे. या घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेला ५ दिवसात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर अजित पवार यांच्ये नाव माध्यमात झळकू लागले आहे. बीड येथे शिवस्वराज्य यात्रेत भाषण … Read more