राज्यातील ‘या’ ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

यवतमाळ | राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. ग्रामिण भागात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यांचे जाळे आहे. मात्र मनसे पक्षाचा त्यामानाने इतका विस्तार झालेला नाही. अशात राज्यातील तीन ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा फडकला आहे.

https://t.co/kOE0dJICVn?amp=1

यवतमाळ जिल्ह्यातील शिरपूर ग्रामपंचायत वर मनसेचा झेंडा फडकला आहे. आर्णी तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायतीत मनसेचे ०७ पैकी ०६ उमेदवार विजयी झाले आहेत. मनसेच्या या विजयामुळे गावात आनंदाचे वातावरण आहे. तसेच अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील ‘खैरी सावंगी वाढोणा’ गट ग्रामपंचायत मध्ये मनसे चे ०७ पैकी ०७ उमेदवार विजयी झाले आहेत. तर अंबरनाथ मधील काकोळी ग्रामपंचायत मध्ये मनसेचे ०७ पैकी ०४ सदस्य विजयी झाले आहेत.

https://t.co/aHh8UGGGTb?amp=1

https://t.co/DSTIaQJuWb?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment