अविश्वास ठराव मंजूरीसाठी 2 तृतीयांश सदस्यांचे बहुमत पुरेसे; उच्च न्यायालयाचा निर्णय

Bombay High Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज राज्यांतील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. यादरम्यान, उच्च न्यायालयाने देखील एक महत्वपूर्ण निकाल दिला आहे. हा निकाल देताना, ग्रामपंचायत पातळीवर सरपंच वा उपसरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी दोन तृतीयांश सदस्यांचे बहुमत पुरेसे आहे. या सदस्यांच्या बहुमतावर सरपंच वा उपसरपंचाला अपात्र ठरवता येऊ शकते” असे म्हणले आहे. सध्या या निकालाचे याचिकाकर्त्यांकडून … Read more

ग्रामपंचायत निकाल : भाजप नंबर 1 तर मविआला झटका; पहा कोणत्या पक्षाला किती जागा?

Gram Panchayat elections

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यांतील 2 हजार 359 ग्रामपंचायत निवडणूकांची मतमोजणी सुरू झाली आहे. त्यानुसार एक एक निकाल समोर येत आहेत. सध्या हाती आलेल्या निकालानुसार, यंदा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपने बाजी मारली आहे. तर शिवसेनेतून बाजूला पडल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने देखील विजय मिळवला आहे. परंतु दुसऱ्या बाजूला, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शरद पवार गटाच्या हाती निराशा आल्याचे दिसत आहे. … Read more

बारामतीचे दादा कोण? काय सांगतोय ग्रामपंचायतींचा कल?

ajit pawar sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील ग्रामपंचायतींचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वाचेच लक्ष पुणे जिल्ह्याच्या निकालाकडे लागले आहे. पक्ष फुटीनंतर पुण्यात अजित पवार की शरद पवार गट बाजी मारेल याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. सध्या बारामती तालुक्यांत 31 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणीस सुरूवात झाली आहे. विशेष बाब म्हणजे, यंदा बारामतीमधील भोंडवे वाडी ग्रामपंचायत अजित पवार गटाकडे आली … Read more

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटाच्या सरपंचपदाच्या उमेदवारावाराला शिवीगाळ, धमकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील ग्रामपंचायत निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे. सरपंचपदासाठी सख्ख्या चुलत्या-पुतण्यात लढत होत आहे. निवडणुकीचा प्रचार सुरू असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटाचे सरपंपदाचे उमेदवार दिग्विजय उर्फ आबा सुर्यवंशी यांना भोसले गटाच्या कार्यकर्त्याने धक्काबुक्की करून धमकी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात अदखलपात्र … Read more

राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजलं!! निवडणूक आयोगाने केली मोठी घोषणा

election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुढील काही महिन्यांमध्येच आगामी लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुका देखील पार पडतील. मात्र या दोन्ही निवडणुकांपूर्वी राज्यात आणखीन एक महत्त्वाची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडून नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, येत्या 5 नोव्हेंबर रोजी राज्यभरातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी … Read more

इंदुरीकर महाराजांच्या सासूबाईंनी केला भाजपात प्रवेश, महाराजांबद्दल केलं मोठं विधान; म्हणाल्या की,

Sasikala Pawar Nivritti Maharaj Indurikar BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये जास्त चर्चा झाली ती प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या सासूबाई शशिकला शिवाजी पवार यांची होय. त्यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या विजयानंतर आता त्यांच्या भाजप प्रवेशाचीही चांगलीच चर्चा होत आहे. प्रवेशानंतर त्यांनी इंदुरीकर महाराजांबद्दल मोठं विधान केलं आहे. भाजपा … Read more

कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू

curfew

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा चिघळला आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून जमावबंदी (curfew) लागू करण्यात आली आहे.15 दिवसांसाठी हि जमावबंदी (curfew) असणार आहे. या काळात पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी आहे. तसंच मिरवणुका आणि सभांनाही बंदी असणार आहे. अप्पर जिल्हा दंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी हे जमावबंदीचे आदेश जारी केले … Read more

खेड ग्रामपंचायतीत सत्तांतर, राष्ट्रवादीला झटका : शिंदे गटाची सत्ता

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके आज जाहीर ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या खेड ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या आ. शशिकांत शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. येथे शिंदे गटाचे आ. महेश शिंदे यांच्या खेड ग्राम विकास परिवर्तन पॅनेलने 13-4 अशा फरकाने राष्ट्रवादीच्या खेड ग्रामविकास पॅनेलचा पराभव केला. शिंदे गटाने राष्ट्रवादीला धोबीपछाड करत सत्तांतर घडविले आहे. लोकनियुक्त सरपंचपदी लता … Read more

उत्तर तांबवे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जयसिंग पाटील तर उपसरपंचपदी विद्या साठे

कराड | उत्तर तांबवे येथील ग्रामपंचायतीत 22 वर्षानंतर सत्तांतर झाल्यानंतर आज सरपंच निवडणूक पार पडली. त्यामध्ये सरपंचपदी जयसिंग बंडू पाटील यांची सरपंचपदी तर उपसरपंचपदी विद्या सोमनाथ साठे यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी शिवलीला थोरात यांनी काम पाहिले. मतदान झाल्यानंतर विजयी सरपंच व उपसरपंच निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची अतिषबाजी केली. कराड तालुक्यातील उत्तर … Read more

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका स्थगित

State Election Commission

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये किमान 50, तर कमाल 75 सदस्य संख्या ठेवण्यासाठी कायद्यात बदल करण्याचा निर्णय शिंदे सरकारकडून घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयानंतर आता निवडणूक आयोगाकडून राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणुकांना आज स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती परिपत्रक काढून देण्यात आली. शिंदे फडणवीस सरकारने महापालिकांच्या निवडणुकीसाठी … Read more