संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर आदित्य ठाकरेंचा उदयनराजें संदर्भातील ‘तो’ व्हिडियो व्हायरल

मागील काही दिवसांपासून माजी खासदार उदयनराजे भोसले आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात शिवाजी महाराज या विषयावरून चांगलीच जुगलबंदी रंगल्याचं पहायला मिळत आहे. एकमेकांवर तुफान टीकाटिप्पणी केल्यानंतर आता शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा एक जुना व्हिडियो व्हायरल केला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे पाटणमध्ये आले असताना त्यांनी ‘मी उदयनराजेंचा फॅन असल्याचं सांगितलं होतं.’ पाहुयात काय आहे नक्की या व्हायरल व्हिडियोत..

काँग्रेसला अंडरवर्ड पैसे पुरवत होते काय? फडणवीसांचा थेट सोनिया गांधींना सवाल

मुंबई | माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेत्या इंदिरा गांधी अंडरवर्ड डाॅन करिम लाला याला भेटत होत्या असा धक्कादायक खुलासा शिवसेना नेते संजय राऊत यांनी बुधवारी केला होता. आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावरुन काँग्रेस पक्षाला धारेवर धरले आहे. काँग्रेसला अंडरवर्ड पैसे पुरवत होते काय? असा सवाल फडणवीस यांनी थेट सोनिया गांधींना विचारला आहे. संजय … Read more

संजय राऊत यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर काँग्रेस नेते संतापले, माफी मागण्याचे केले आवाहन

पुणे प्रतिनिधी । काल पुण्यातील एका कार्यक्रमात दिलेल्या जाहीर मुलाखतीत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्याविषयी एक वादग्रस्त विधान केलं होत. या विधानानंतर काँग्रेसमधील काही नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला असून संजय राऊत यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. संजय निरुपम आणि मिलिंद देवरा या मुंबई काँग्रेसच्या दोन्ही माजी अध्यक्षांनी संजय राऊत … Read more

गेल्या पाच निवडणुकांत भाजपने खर्च केले तब्बल १२०० कोटी रुपये

टीम हॅलो महाराष्ट्र। एखाद्या पक्षाला निवडणूकसाठी नेमके किती पैसे लागतात याबद्दल डोळे विस्फारून टाकणारी माहिती समोर आली आहे. भाजपने निवडणूक प्रचारासाठी तब्बल १२०० कोटी खर्च केल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. यात मागील वर्षी लोकसभा आणि चार राज्यांच्या निवडणूका यांच्या प्रचारासाठीचा केल्या गेलेल्या खर्चाचा समावेश आहे. ही आकडेवारी पाहता लोकशाहीला जिवंत ठेवणाऱ्या निवडणुका किती खर्चिक … Read more

महाराष्ट्रातील 11 कोटी जनता शिवरायांची वंशज – संजय राऊत

  टीम हॅलो महाराष्ट्र : छत्रपती शिवाजी महाराज ही कोणाची वैयक्तिक मालमत्ता नाही. महाराष्ट्रातील 11कोटी जनता शिवाजी महाराजांची वंशज आहे, असे परखड मत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. संजय राऊत म्हणाले,  कोणी कोणत्या घराण्यात जन्माला आल्यामुळे महाराष्ट्रातील इतर श्रध्दास्थानाविषयी बोलण्याचा अधिकार त्यांना नाही.  तंगड्या तोडण्याची भाषा लोकशाहीत चालत नाही. सामान्य … Read more

उत्पन्न वाढविण्याचे अनेक चांगले मार्ग आहेत, दारूबंदीशी तडजोड नको – डॉ. अभय बंग यांचं अजित पवारांना आवाहन

दारुबंदीमुळे महसूल कमी होत असल्याचं बोललं जातं असताना अभय बंग यांनी उत्पन्न वाढवण्याचे मार्ग दारूविक्रीपेक्षा वेगळे असू शकतात हे सांगितलं आहे.

संजय राऊतांविरोधात भाजप आमदार राम कदमांची पोलिसांत तक्रार

मुंबई | भाजप आमदार राम कदम शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणार असल्याचे समजत आहे. राऊत यांनी उदयनराजे भोसले यांना शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा दाखवा असं म्हणुन चॅलेंज दिले आहे. याविरोधात भाजप आता आक्रमक झाली असून राम कदम राऊतांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करणार आहेत. भाजप आमदार राम कदम यांनी … Read more

महाराष्ट्रात ‘तान्हाजी’ करमुक्त करा! फडणवीसांनी केली मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

अभिनेता अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेल्या, शूरवीर तानाजी मालुसरेंच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा, अशी मागणी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात, “तानाजी मालुसरे हे एक वीर योद्धा होते. त्यांचे शौर्य नव्या पिढीसमोर यावे आणि त्यांच्या वीरतेच्या गाथा नव्या पिढीला कळाव्यात त्यासाठी हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पहावा यासाठी तो करमुक्त करण्यात यावा.”

‘छत्रपतींच्या घराण्यात जन्म घेतल्याचा राऊतांना काय पुरावा हवाय हे त्यांनीच सांगावं?- शिवेंद्रराजे भोसले

आम्ही छत्रपतींच्या घराण्यात जन्मलो हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा काय पुरावा द्यावा हे संजय राऊत यांनीच सांगाव” असं शिवेंद्रराजे म्हणाले.

कलम ३७० हटवणं हे ऐतिहासिक पाऊल – लष्करप्रमुख नरवणे

भारताचे नवनिर्वाचित लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी काश्मीरमधील कलाम ३७० हटवण्यावरून आज पहिल्यांदाच भाष्य केलं. कलम ३७० रद्द करणे हे एक ऐतिहासिक पाऊल असून, त्यामुळे जम्मू-काश्मीर संपूर्ण भारताशी जोडले जाणार आहे असं नरवणे पुढे म्हणाले. आर्मी दिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शहिदांप्रती श्रद्धांजली ही व्यक्त केली.