‘सरकार शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाही संडास देते’ – आमदार बच्चू कडू

गडचिरोली प्रतिनिधी। महाराष्ट्रात साडे तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी पण सरकार शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देत नाही. कश्मीरसारखी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची भयावह परिस्थिती झाली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाही तर देते काय? संडास! अशी जळजळीत टीका प्रहार जनशक्ती पक्ष अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर केली. चिमूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. … Read more

४०० मेंढ्यांसह ४ मेढपाळांना वाचवण्यात पोलिसांना यश, १०० हून अधिक गावे अद्याप संपर्कहीन

गडचिरोली प्रतिनिधी | जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांमध्ये अतिवृष्टी देखील झाली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच नद्यांना पूर आलेला आहे. गोदावरी नदी ओसंडून वाहत असून तिच्या पात्रातील अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. पूराच्या पाण्यात अडकलेल्या चार मेंढपाळांसह पाचशे मेंढ्यांना सोडवण्यात पोलिसांना यश आलं आहे. तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागात चार नागरिक … Read more

मतदान केंद्रावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर केला नक्षलवाद्यांनी हल्ला …

Untitled design T.

गडचिरोली प्रतिनिधी /  गडचिरोलीमध्ये आज नक्षलवाद्यांनी आणखी एक हल्ला केला. हा हल्ला मतदान केंद्रावर जाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर करण्यात आला. गडचिरोली येथील जांभीया गट्टा परिसरातील मतदान केंद्रावर हे कर्मचारी पायी चालत जात असताना हा हल्ला कारण्यात आला. या हल्ल्यात नक्षलवाद्यांनी आयईडीच्या सहाय्याने स्फोट घडवून आणला. यावेळी या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा एक जवान जखमी झाला … Read more

नक्षल्यांनी केले लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन

Untitled design

  गडचिरोली प्रतिनिधी |रितेश वासनिक  लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असताना नक्षल्यांनी जिल्ह्याच्या पूर्वोतर भागात बॅनर लावून निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. नक्षलवाद्यांच्या या फलकबाजीने परिसरात खळबळ माजली आहे.  ११ एप्रिलला गडचिरोली-चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रासाठी मतदान होणार आहे. त्यासाठी विविध राजकीय पक्षांनी प्रचाराची रणधुमाळी सुरु केली आहे. परंतु दुर्गम भागात नक्षल्यांनी बॅनर लावून … Read more

चामोर्शी तालूक्यात वनविभागाच्या वतीने वनवणव्यावर व्यापक जनजागृती

Untitled design T.

गडचिरोली प्रतिनिधी / आष्टी- वनविभाग आलापल्ली वनपरिक्षेत्र चामोशी,घोट, मार्कडा कन्सोंबा येथे वनविभागाचे वतीने वनवणवा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमा अंतर्गत गावागावात जनजागृती रॅली व कलापथकाद्वारे वनवणवा न लावण्या बद्दल नागरिकांत व्यापक जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 7 वाजता चामोर्शी येथे सुरु करुन गौरीपूर,घोट,वरुर,मार्कडा कन्सोबा,आष्टी या गावात परिसरात वनवणवा न लावण्या बदल … Read more

नागरीकांच्या समस्यांकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष…

Untitled design T.

गडचिरोली प्रतिनिधी /  ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने गावात करण्यात येणारा पाणीपुरवठा गेल्या सात दिवसांपासून बंद असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी बोरीवासीयांना थेट प्राणहिता नदीचे पात्र गाठावे लागत आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुरवातीलाच बोरी गावात निर्माण झाल्याने जलसंकटामुळे जिल्हा प्रशासनाचे पाणीटंचाई निवारण्याचे सगळे दावे सपशेल खोटे ठरले आहे. महाराष्ट्र जिवन प्राधिकरण ग्रामीण पाणीपुरवठा लगाम (बोरी) येथे जलशुद्धीकरण होऊन लगाम परीसरातील … Read more

जो पाजील माझ्या नवऱ्याला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू

गडचिरोली प्रतिनिधी | रितेश वासनिक दारूबंदी असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात जो उमेदवार नवऱ्याला दारू पाजेल त्याला आम्ही निवडणुकीत मतदान करणार नाही असा निर्धार महिलांनी व्यक्त केला आहे. निवडणुका म्हटलं कि उमेदवारांकडून अनेक प्रलोभने मतदारांना दाखवली/दिली जातात. अश्याच दारूच्या प्रलोभनात येऊन मतदारांनी मतदान करू नये, यासाठी गडचिरोली जिल्ह्यात जनजागृती करणारे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. … Read more

नक्षलवादाचे आव्हान – देवेन्द्र गावंडे

Thumbnail

पुस्तक परिचय – प्रणव पाटील           खर तर मला नक्षलवाद रोमँटिक वाटायचा. कारण मी नक्षलवाद समजून घेण्याकरिता राहुल पंडीता यांचं हॅलो बस्तर हे पुस्तक वाचलं होते. त्यात खरं तर नक्षवादी चळवळीच्या सुरुवातीच्या काळातील माहीती दिलेली होती. ज्यात शिकलेले अनेक तरुण-तरुणी विशेषतः बंगालमधील झुंडीच्या झुंडीने नक्षलवादी बनून क्रांतीची स्वप्ने बघत होते पण … Read more

भामरागडमधील शाळा शिक्षकांच्या प्रतिक्षेत, पंचायत समितीला टाळा ठोकण्याचा ग्रामस्थांचा इशारा

thumbnail 1530943518207

भामरागड : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड या अतिदुर्गम भागातील बहुतांश शाळांमधे शिक्षकच नसल्याचे समोर आले आहे. नक्षलवादामुळे नेहमीच चर्चेत असणारा भामरागड तालुका शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत अजूनही उपेक्षीतच असल्याचे यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून जूलै महिणा उजाडला तरी येथील शाळा शिक्षक कामावर रुजू होण्याची प्रतिक्षा करत असल्याचे धक्कादाय चित्र आहे. हाती आलेल्या … Read more