मनपाच्या हलगर्जीपणाने रस्त्याचे नऊ कोटी पाण्यात जाण्याची शक्यता

औरंगाबाद | शासनाने दिलेल्या दीडशे कोटी रुपयांच्या निधीतून, शहरातील रस्त्याचे कामे होत आहे. या अंतर्गतच मोंढा नाका, जाफर गेट ते रविवार बाजार कॉर्नर या रस्त्याचे काम केले जात आहे. परंतु हे काम करत असताना, रस्त्यात येणारे विद्युत खांब ‘जैसे थे’ ठेवत रस्त्याचे काम सुरू आहे. यामुळे रस्त्यावर खर्च होणारे सुमारे 9 कोटी रुपये पाण्यात जाण्याची … Read more

औरंगाबादसाठी धोक्याची घंटा; शहरातील तब्बल 19 वसाहती रेड झोन मध्ये

औरंगाबाद | शहरातील काही भागात जास्त संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळले असून, तब्बल १९ वसाहती रेडझोन ठरल्या आहेत. या भागात चाचण्यांचे प्रमाण वाढवले जाणार असल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. शहरात कोरोना संपला आहे असे वाटत असतानाच गेल्या काही दिवसात अचानक रुग्ण वाढले आहेत . मागील काही दिवसात तर … Read more

IPS मोक्षदा पाटील अन् IAS आस्तिक कुमार पाण्डेय याची प्रेमकहाणी कशी जुळली? जाणून घ्या काय Love Story

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आयपीएस मोक्षदा पाटील आणि आयएएस आस्तिक कुमार पांडे ही दोन नावे तुम्ही महाराष्ट्रात असाल तर, कुठे ना कुठे ऐकले असेल. मोक्षदा पाटील यांचे नाव धडाकेबाज कारवाई साठी आणि आस्तिक कुमार पांडे यांचे कठोर प्रशासनसाठी नेहमी चर्चा होत असते. पण आज आपण जाणून घेणार आहोत या दोघांची प्रेम कहाणी कशी आणि कुठे … Read more

औरंगाबाद महापालिका आयुक्त महापौरांच्या इशाऱ्यावर नाचतात, खासदार जलील यांचा आरोप

औरंगाबाद प्रतिनिधी। औरंगाबाद शहरात अनेक समस्या आहेत. त्यापैकी कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु महानगरपालिका आयुक्तांना याबाबत काहीच देणं घेणं नाही आहे. त्यांना जर विकास कामाबद्दल माहिती विचारली तर त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. तसेच कुठलंही काम हे महापौरांच्या इशारवरच करत असल्याचे गंभीर आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद महापालिका आयुक्तांवर केले. कचरा साठवून ठेवलेल्या … Read more