वाढत्या उकाड्यात औरंगाबादकरांनी ‘ईतक्या’ कोटींच्या आईस्क्रीमवर मारला ‘ताव’ 

  औरंगाबाद – असे म्हणता न “थंड रहा, आईस्क्रीम खा” सध्या बाजारात फिरल्यावर असेच काहीसे वाटत आहे. उन्हाळ्यातील सध्या वाढत्या तापमानामुळे नागरिक सध्या थंड पदार्थांचा आस्वाद घेताना दिसत आहे. या थंड पदार्था मध्ये या वेळेस आईस्क्रीमचा खप जास्त प्रमाणात वाढलेला दिसत आहे. त्यात औरंगाबादकरांनी मागील 3 महिन्यात 40 कोटींच्या आईस्क्रीम वर ताव मारला आहे. उन्हाळ्यात … Read more

विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा जूनअखेरपासून

bAMU

औरंगाबाद – मागील दोन वर्षांपासून ऑनलाईन परीक्षेत उडणारा विद्यार्थ्यांचा गोंधळ आता थांबणार आहे. जून अखेर पासून पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उन्हाळी सत्र परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या परीक्षेसाठी होम सेंटरची सुविधा असणार नाही. विद्यापीठाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना परीक्षा द्याव्या लागतील. कोरोना काळात विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले होते. चालू शैक्षणिक वर्षातील … Read more

शहरातील तापमानाने गाठला उच्चांक 

summer

औरंगाबाद – शहरात उन्हाचा पारा वाढत असून चिकलठाणा वेधशाळेत काल 40.8 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेले. यंदाच्या उन्हाळ्यातील हे आतापर्यंतचे उच्चांकी तापमान ठरले आहे. यापूर्वी इतके तापमान 17 आणि 18 एप्रिल 2020 रोजी नोंदले गेले होते. शहरात गेली तीन दिवस तापमानाचा पारा 40.6 अंश सेल्सिअस वर राहिला. काल तापमानात आणखी वाढ झाली. आगामी सहा … Read more

औरंगाबाद ते पैठण रस्त्याचे होणार 950 कोटींतून चौपदरीकरण 

road

  औरंगाबाद – औरंगाबाद ते पैठण एनएच क्रमांक 752-ईचे रुंदीकरण बारा वर्षांपासून रखडले होते. त्याला आता मुहूर्त लागणार आहे. येत्या 24 एप्रिलला केंद्रीय दळणवळण मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते रुंदीकरण कामाचे भूमिपूजन होणार आहे. 950 कोटी रुपयांतून भूसंपादनास चौपदरी डांबरी रस्ता करण्यात येणार आहे. पैठण रस्त्याच्या भूमिपूजनासह एनएच 211 अंतर्गत झाल्टा ते करोडी ते तेलवाडी … Read more

शिवाजीनगर रेल्वे भुयारी मार्गासाठी सुधारित प्रस्ताव

railway shivajinagar

औरंगाबाद – शिवाजीनगर रेल्वेगेटच्या भुयारी मार्गासाठी आता सुधारित प्रस्ताव पाठविला जाणार आहे. विकास आराखड्यात नसलेल्या 24 मीटर रस्त्यासह भूसंपादनाचा सुधारित प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवावा, असे पत्र भूसंपादन अधिकाऱ्यांनी प्रशासकांना दिले आहे. शिवाजीनगर रेल्वेगेटला भुयारी मार्ग नसल्याने याठिकाणी वारंवार वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे बीड बायपास परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. वर्षानुवर्षे केलेल्या पाठपुराव्यानंतर आता भुयारीमार्गासाठी प्रयत्न सुरू … Read more

शहराचे तापमान गेले 40 अंशांवर

summer

औरंगाबाद – मार्च महिन्यातच औरंगाबादकरांना उष्णतेच्या लाटेला सामोरे जावे लागत असून काल तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअस वर पोहोचला होता. गेल्या दहा दिवसात दुसर्‍यांदा उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. तर पुढील चार दिवसात तापमानाचा पारा 43 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. शहरात 18 मार्च रोजी 40 अंश … Read more

बॅंकांच्या संपामुळे सुमारे 450 कोटींचे व्यवहार ठप्प

औरंगाबाद – केंद्र सरकार विरोधात 28 व 29 मार्च दरम्यान देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. या संपात देशभरातील पाच लाख बँक कर्मचारी, अधिकारी यांनी सहभाग नोंदविला आहे. संपामुळे जिल्ह्यातील सार्वजनिक बँकांचे सर्व व्यवहार ठप्प होते. दिवसभरात सुमारे 450 कोटींच्या उलाढालीवर परिणाम जाणवला. संपाच्या अनुषंगाने सोमवारी सकाळी दहा वाजता जालना रोडवरील दूध डेअरी चौकातील बँक ऑफ … Read more

बस आणि दुचाकींचा विचित्र अपघात; तीन जण जागीच ठार

परभणी – जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील चारठाणाजवळ बस आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात तिघेजण जागीच ठार झाल्याची दुःखद घटना घडली. अपघातामध्ये अतिक रफिक तांबटकरी, शेख अमीर शेख नजीर, शेख मोबीन शेख खालेद (रा. सेलू) यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अपघातामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत. सदरील अपघाताबद्दल अधिक माहिती अशी की, जिंतूर तालुक्यातील चारठाणा … Read more

सुर्यदेवाची तथागत गौतम बुद्धांशी ‘सुवर्णमयी’ भेट

औरंगाबाद – जगप्रसिद्ध वेरूळ येथील चैत्यगृह लेणी क्रमांक 10 पाषाणी मुर्ती ठराविक दिवशी सुवर्णप्रकाशाने उजळुन निघते तेव्हा सुर्यालाही तेज यावे मुर्ती अशी ही तथागथांची मुर्ती दिसते. या क्षणाचे नयनरम्य असे दृश्य युवा कलाकार तसेच छायाचित्रकार करण कोठेकर यांनी टिपले आहेत. याविषयी अधिक माहिती देताना करण कोठेकर यांनी सांगितले की, सायंकाळचा सुवर्णयोग झरोक्यातून घडला असा अद्वितीय … Read more

जिल्ह्यातील 10 विद्यार्थी युक्रेनमधून पोलंड, रोमानिया सीमेवर

औरंगाबाद – जिल्ह्यातुन वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले दहा विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. त्यांनी युक्रेनमधून पोलंड, हंगेरी आणि रोमानियाची सीमा गाठली असून त्यातील काही जण विमानतळावर पोहोचले आहेत. येत्या दोन दिवसात ते आपल्या घरी पोहोचतील अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. एकाच कुटुंबातील चार सदस्य फुलं जवळील एक गावात थांबण्याची प्रशासनाने कळविले आहे. तसेच पैठण … Read more