पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना: 3.71 कोटी शेतकर्‍यांना मिळाले 12 हजार रुपये, कारणे जाणून घ्या

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र । कृषी विधेयक (Agriculture Bill-2020) च्याबाबतीत विरोधक आणि काही शेतकरी संघटना मोदी सरकारला शेतकरीविरोधी सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण हे खरे आहे की, कोणतेही मध्यस्थ न देता शेतीला थेट आधार देणारे हे शेतकर्‍यांच्या हातचे पहिले सरकार आहे. देशातील 3 कोटी 71 लाख शेतकरी असून त्यांच्या बँक खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत … Read more

ट्रॅक्टर डिजिटल सेवा ठरणार देशातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। “उबेरिझेशन मॉडेल” चा भारतातील लहान शेतकऱ्यांना या सेवेचा भरपूर फायदा होणार आहे. या मॉडेलचे मुख्य उद्देश हे आहे कि भारतात बरेच शेतकरी ट्रॅक्टर सेवेपासून वंचित आहेत, याची बरीच कारणे आहेत.  बऱ्याच वेळेला ही सेवा त्यांना पुरवडणारी नसते ,पण या मॉडेलद्वारे शेतकरी या सेवेचा लाभ घेऊ शकतील. जुलै महिन्यात मुसळधार पाऊस आणि ट्रॅक्टरच्या विक्रीच्या वृत्तामुळे … Read more

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लिंबूचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थांची करा निर्मिती आणि सुरू करा उद्योग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। जगभरात कोरोनाचा विळखा वाढत आहे. अशा परिस्थितीत मानवी शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लिंबुवर्गीय फळांचे आहारात सेवन करणे गरजेचे झाले आहे.  लिंबामध्ये व्हिटॅमिन ‘सी’ ची उपलब्धता जास्त असल्यामुळे शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. लिंबु सेवनामुळे रक्त शुद्धीकरणासाठी मदत होते, त्यामुळे शरीरात निर्माण होणाऱ्या विविध विषाणुंपासून मुक्तता मिळू शकते. लिंबु फळाच्या औषधी … Read more

केळींवर कुकुंबर मोझाक विषाणूचे संकट ; जाणून घ्या याबद्दल अधिक 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचे संकट पसरले आहे. अशातच  महाराष्ट्रातील केळीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नवीन एका विषाणूचे सावट आले आहे. आधीच शेतकरी आर्थिक समस्यांचा सामना करत आहेत. कोरोनामुळे केळी लागवडीचे  प्रमाणही कमी झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली आहे त्यांच्यावर नवेच संकट कुकुंबर मोझाक विषाणू (सीएमव्ही)  याच्या रूपात आले आहे. त्यामुळे सध्या  केळी उत्पादक चिंतेत सापडले आहेत. … Read more

शेतकऱ्याची करामत ; चक्क दुचाकीच्या साहाय्याने काढले मक्याचे दाणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। शेती करणे खरंतर सोपी गोष्ट नाही. रोज शेतकऱ्यांना नवनवीन आव्हानांना सामोरे जावे लागते. हवामान, पाऊस अशा नैसर्गिक घटकांवर बऱ्याच अंशी शेतकऱ्याला अवलंबून राहावे लागते.  आणि यानंतर पुन्हा बाजार भावाच्या बाबतीतही मोठे आव्हान असतेच. आपल्या जीवनशैलीतील अशा घटकांना सामोरे जाण्यासाठी त्याला वेगवेगळे पर्याय शोधावे लागतातच त्यामुळे शेतकऱ्याला नेहमीच संयमी आणि सृजनशील असणे आवश्यक असते … Read more

फळबाग बागायतदारांसाठी महत्वपूर्ण आणि उपयुक्त अशी भाऊसाहेब फुंडकर योजना 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अनेक शेतकरी पांरपारिक शेतीकडून वळत फळबागा घेत आहेत. फळ बागामुळे शेतकऱ्यांना एक स्थायी प्रकारचे कमाई मिळत असते. विशेष म्हणजे राज्य सरकारही फळबागाकडे शेतकऱ्यांनी वळावे यासाठी प्रोत्साहन देत आहे.  शेतकऱ्यांनी फुल, फळबागाचे क्षेत्र वाढावावे यासाठी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसेही आग्रही आहेत.  दरम्यान फळबाग लागवड करणाऱ्यासाठी सरकार आर्थिक मदत करत आहे.  यासाठी एक … Read more

जाणून घेऊया, डाळींब पिकावरील तेल्या रोगाची माहिती, लक्षणे आणि उपायही 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। महाराष्ट्रात डाळिंबचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. राज्यात उतपदित झालेले डाळिंब हे देशातच नव्हेतर परदेशातही निर्यात केले जातात. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो तसेच शेतकरी आर्थिकदृष्ट्या मजबूत होत असलेला पाहायला मिळते आहे. मात्र आता डाळिंबाचे उत्पादन घेताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. झाडांची योग्य निगा राखणे. वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी करणे. … Read more

कमी गुंतवणूकीत पपई टूटी फ्रुटी चा व्यवसाय करा आणि कमवा भरगोस पैसा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अनेक युवकांना नवीन व्यवसाय करायाची इच्छा असते. पण कोणता व्यवसाय करावा हे त्यांना कळत नाही.  त्यामुळे ते अनेक लोकांचा सल्ला घेतात आणि कुठला तरी व्यवसाय सुरु करतात आणि त्यात नुकसान सोसत राहतात.  आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाविषयीची कल्पना देणार आहोत. या व्यवसायातून तुम्ही आपला स्वताचा ब्रँड बनवू शकतात.   कच्चा पपई वर … Read more

५० हजाराच्या गुंतवणुकीत शतावरीचे पीक लावून मिळवा लाखो रुपयांचा नफा 

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आजकाल हर्बल आणि सेंद्रिय वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः औषधी वनस्पती असलेल्या वस्तूची मागणी वाढत आहे. शतावरी प्राचीन काळापासून आयुर्वेद औषधीमध्ये वापरले जात आहे, आआजकाल  शतावरीचे महत्त्व दिवसेंदिवस वाढते आहे.  तुम्हालाही औषधी वस्पतींची शेती करायची असल्यास शतावरी पीक हा एक उत्तम पर्याय आहे. बाजारात त्याची मागणी चांगली आहे, त्याचबरोबर किंमतही चांगली … Read more

पिकांसाठी उपयुक्त आणि पाण्याची बचत करणारा मल्चिंग पेपर ठरू शकतो फायदेशीर ; होईल अशा प्रकारे फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्राच्या बहुतेक भागातील शेतकरी विशेषतः जळगाव, धुळे, नासिक अहमदनगर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी विशेषतः फळबागांसाठी तसेच भाजीपाला व अन्य पिकांसाठी मल्चिंग पेपरचा वापर करताना दिसतात.  कारण मल्चिंग पेपरचा वापर हा अनेक दृष्टीने फायदेशीर आहे. पण मल्चिंग पेपर वापरताना बरीचशी काळजी घ्यावी लागते. व्यवस्थितपणे पाण्याचे नियोजन करावे लागते याची … Read more