शेतकरी दुश्मन आहेत की ते पाकिस्तानातून आले आहेत?; भुजबळांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

modi and bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रातील मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना आव्हान देणारी तीन कृषी विधेयक ठाकरे सरकार कडून विधानसभेत मांडली. या विधेयकावर चर्चा करताना राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोदी सरकारच्या सडकून टीका केली. शेतकरी हे गेल्या आठ महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. ते दुश्मन आहेत का, ते पाकिस्तानातून आले आहेत का?,” असा सवाल … Read more

शेतकरी मागे हटणार नाहीत, त्यांना शाहीनबाग सारखी वागणूक देऊ नका: राकेश टिकैत

नवी दिल्ली : केंद्राने घेतलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात मागील अनेक महिन्यांपासून दिल्ली इथं शेतकरी आंदोलन सुरूच आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी संघटना अद्यापही दिल्लीच्या सीमेवर कृषी कायदे परत घेण्यास बसून आहेत. “नवे कृषी कायदे जेव्हा मागे घेतले जातील तेव्हाच आंदोलक आपल्या घरी जातील. सरकारनं शेतकरी आंदोलनाला शाहीन बाग सारखी वागणूक देऊ नये असं शेतकरी नेते … Read more

‘बळीराजा’ संघटनेकडून कृषी कायद्याच्या प्रतीकात्मक प्रतीचे होळीत दहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : “केंद्र सरकारने जे शेतकऱ्यांच्या विरोधातील तीन काळे कायदे केलेले आहेत. त्याचा सर्व देशभरातून निषेध केला जातो आहे. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे हे कायदे सरकारने तत्काळ रद्द करावेत,”अशी मागणी करीत बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने कराड तालुक्यातील टाळगाव येथे रविवारी कृषी कायद्याच्या प्रतीकात्मक प्रतीचे होळीत दहन करण्यात आले. टाळगाव येथील … Read more

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ‘वंचित’ चे एकदिवसीय धरणे आंदोलन

लोणंद प्रतिनिधी । सुशिल गायकवाड केंद्र सरकारने शेती संदर्भात केलेले ३ कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे.अशी धारणा वंचितची असून सदर कायदे रद्द करणेत यावेत. या मागणी करिता दिल्ली येथे दीर्घ काळ चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खंडाळा येथे तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणा आंदोलन करण्यात आलेले आहे. यावेळी हे आंदोलन वंचितचे जिल्हा … Read more

महाराष्ट्राने केलेले कायदे चालतात? मग देशाचे कायदे का नाही? फडणवीसांचा काँग्रेस – राष्ट्रवादीला सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर जवळपास दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आता संयुक्त शेतकरी-कामगार मोर्चाच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील शेतकरी देखील एकवटले आहेत. आज मुंबईतील आझाद मैदानात हजारोंच्या संख्येने राज्यभरातील शेतकरी आंदोलनासाठी एकत्र आले आहेत. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी … Read more

मोदींचे हम दो म्हणजे मोदी आणि शाह, तर हमारे दो म्हणजे अंबानी आणि अदानी- अशोक ढवळेंची सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात शेतकरी आक्रमक झाला असून मुंबई मध्ये शेतकऱ्यांनी किसान मोर्चा काढला आहे. शेकडो किलोमीटरचे अंतर कापून हे शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आझाद मैदानात दाखल झाले. यावेळी शेतकरी नेते … Read more

…म्हणून मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आंदोलनात सहभागी होऊ नये; पवारांनी दिलं ‘हे’ कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात दिल्लीत आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान, दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतल्या आझाद मैदानात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आझाद मैदानात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी येण्याची चर्चा आहे. … Read more

शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त ‘पब्लिस्टिटी स्टंट’; रामदास आठवलेंचं वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आंदोलन आक्रमक झाला नव्या कृषी कायद्यांविरोधात किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत दाखल झाला आहे. शेतकऱ्यांच्या या मोर्चाबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी खळबळजनक विधान केलं आहे. “मुंबईतील शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट आहे. किसान … Read more

तुमच्या मुलाला कृषी कायदे रद्द करण्यास सांगावे ; पंजाबच्या शेतकऱ्याचे थेट मोदींच्या आईंना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून शेतकऱ्यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारलं आहे. पण तब्बल 60 दिवस होऊन देखील आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकार यावर तोडगा काडू शकले नाहीत. याच दरम्यान पंजाब मधील एका शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. … Read more

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सन्मान देण्याची गरज ; रोहित पवारांचा केंद्राला सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला आहे. शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात आंदोलन पुकारलं असून तब्बल 60 दिवस होऊनही शेतकरी आणि सरकार यांच्यातील तोडगा निघाला नाही. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला खडेबोल सुनावलं आहेत केंद्र सरकारनं 60 दिवसांपासून आंदोल करणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानानं वागवण्याची गरज … Read more