सर्वसामान्यांना तांदूळ 25 रुपये किलो दराने मिळणार; केंद्र सरकारची नवी योजना
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या वाढत्या महागाईच्या काळात केंद्र सरकार जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळेच, केंद्र सरकार सर्वसामान्यांना भारत ब्रँड अंतर्गत गव्हाचे पीठ, डाळीसह तांदूळ देखील सवलतीच्या दरात पुरवणार आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सरकारकडून तांदूळ 25 रुपये किलो दराने विकला जाणार आहे. खरे तर तांदळाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने ही … Read more