डेल्टा प्लसचा शहरात एकही रुग्ण नाही; तरी बाजारांवर निर्बंध का?- जिल्हा व्यापारी महासंघ

Unlock

औरंगाबाद : शहरात डेल्टा प्लसचा एकही रूग्ण नाही. तरी सुद्धा शासनाने नवीन नियमावली लागू करत बाजारपेठेच्या वेळा कमी केल्या. गेल्या दोन वर्षापासून कोरोना संक्रमणामुळे व्यापारी व व्यापाऱ्यांवर अवलंबून असणारे कामगार व त्यांचे कुटुंब प्रचंड आर्थिक अडचणीत आहेत. शासनाकडूनही व्यापाऱ्यांसाठी कोणतेही आर्थिक पॅकेज मिळत नाही. यासंदर्भात व्यापारी महासंघाच्या कार्यकर्ते व सदस्य यांनी आरोग्य मंत्र्यांशी चर्चा केली. … Read more

लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या तीन हॉटेल्सवर कारवाई; 52 ग्राहकांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. ज्यात हॉटेल्सला सायंकाळी 4 वाजेनंतर केवळ पार्सल सुविधा देण्यास परवानगी आहे. मात्र वाळूज परिसरातील हॉटेल्सचालक नियम पायदळी तुडवत हॉटेल चालवत होते. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी नियम मोडणाऱ्या वाळूज येथील 3 हॉटेल्सवर शनिवारी कारवाई केली आहे. यात तब्बल 52 ग्राहकांवर गुन्हा नोंद करण्यात आला … Read more

डेल्टाप्लस व्हेरिएन्टमुळे औरंगाबाद शहरात पुन्हा निर्बंध ?

औरंगाबाद : डेल्टाप्लसचा संसर्ग महाराष्ट्रासह देशभरात झपाट्याने वाढणार असे तज्ज्ञांचे म्हणणें आहे. महाराष्ट्रात डेल्टाप्लेसचे तब्बल २० हुन अधिक रूगन आहे असे आरोग्य विभाग सांगते. आज औरंगाबाद पोलिसांना ७४ दुचाकी पोलीस वाहनात समावेश करण्यात आला. त्यावेळी औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई माध्यमांशी बोलताना सांगिले कि, डेल्टाप्लसचा धोका आता वाढत आहे. यावर मुखयमंत्र्यांनी सुद्धा काळजी घेण्याचे आवाहन जनतेला … Read more

कोरोनाची सद्यस्थिती पाहता अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे – जिल्हाधिकारी चव्हाण

औरंगाबाद : राज्यात डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरीएंटचे रुग्ण आढळत आहेत. आपल्या शेजारच्या जळगाव जिल्ह्यात या व्हेरीएंटचे रुग्ण आढळल्याने आपल्याला सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. जळगावला जोडल्या जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरील एन्ट्री पॉईंट (चेक नाके) वर आरटीपीसीआर चाचण्या कडक करण्यात येणार असून चाचणी केल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. याबाबत सोमवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक होणार … Read more

औरंगाबादेत आठ दिवसात सात बालकांना कोरोनाची लागण

corona

औरंगाबाद : शहरात कोरोनाची दुसरी लाट आता कमी झाली असल्याने रुग्ण संख्याही घटली आहे. मात्र गेल्या आठ दिवसात सात बालके कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बालकांची रुग्ण संख्याही कमी झाली आहे. गेल्या आठ दिवसात फक्त लहान मुले पॉझिटिव्ह आढळल्याने संभाव्य तिसऱ्या लाटे बाबत प्रशासनाला दिलासा मिळालेला आहे. तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने आधीपासूनच तयारी सुरू केली गेली. … Read more

आजपासून औरंगाबाद जिल्हा पूर्णपणे अनलॉक

Unlock

औरंगाबाद : सात जूनपासून ब्रेक द चेनचे निर्बंध शिथिल करण्यात आले होते. यामध्ये पहिल्या औरंगाबद शहर अनलॉक करण्यात आले. मात्र ग्रामीण भागात काही निर्बंध कायम होते. ग्रामीण भागातही पॉझिटिव्ह रेट 5 टक्क्यांपेक्षा खाली आल्याने आता जिल्ह्यातील ग्रामीण भागातील निर्बंध आजपासून हटवण्यात आले आहेत. शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आजपासून जिल्हयात सर्व … Read more

तिसऱ्या लाटेच्या बाचावासाठी 77 कोटीचा मनापाने पाठवला शासनाला प्रस्ताव

औरंगाबाद : कोरोना महामारीची दुसरी लाट संपुष्टात येत असतानाच आता तिसरी लाट रोखण्यासाठी महापालिके तर्फे नियोजन केले जात आहे. त्यानुसार येणाऱ्या तीन महिन्यासाठी 68 कोटी रुपयांचा निधी मिळण्यासाठी मनपाने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्याचबरोबर यामध्ये आठ कोटी 92 लाख रुपयांची जुनी थकबाकी असल्यामुळे एकूण 77कोटी 73 लाख रुपये मनापाला मिळावे असे या प्रस्तावात सांगण्यात … Read more

जालना जिल्यात कोरोनाने मृत्यूचा कहर…

जालना : जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्या कमी होताना दिसत आहे. तरीही मृत्यूदर म्हणावे तसा कमी झालेला नाही. सोबतच म्युकोरमायकोसिसचा धोका जिल्यात डोकेवर काढत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असेल तरी, मृत्यूदर कमी झाल्या शिवाय चिंतेचे वातावरण जिल्ह्यात असणार आहे. जून महिन्यात २८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी आणि प्रत्येकजण बरा होऊन घरी … Read more

दिलासादायक! औरंगाबाद शहराची कोरोना रुग्ण संख्या ५० पेक्षा कमी

औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे सर्वांचीच चिंता वाढवली होती. हळूहळू कोरोना रुग्ण संख्येत घट होत होती. त्यात औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट झालीय. बुधवारी मनपा हद्दीत केवळ ३७ रुग्णांची भर पडली तर ग्रामीण मध्ये १०७ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या … Read more

खळबळजनक! चार वेळा निगेटिव्ह अहवाल येऊनही कोरोना रुग्णाचा मृत्यू

corona treatment

औरंगाबाद : कोरोना महामारीचे संकट काही केल्या कमी होताना दिसत नाही. यातच आता सोयगाव तालुक्यातील पिंपरी येथे चार वेळा नकारात्मक अहवाल येऊन सुद्धा एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोयगाव तालुका पिंपरी या ठिकाणी राहत असलेले आधार बाबुराव सोनवणे (वय 66 रा. पिंपरी) यांना काही दिवसापूर्वी श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यामुळे जरंडी … Read more