जाणून घेऊया दह्याच्या फेशिअलचे आश्चर्यकारक फायदे

Curd Facial

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपण आत्तापर्यंत दही हे खाण्यासाठी वापरले जाते हे ऐकलं असेल. पण तुम्हाला माहिती आहे का दही याचा वापर आपल्या आरोग्याबरोबर आपल्या त्वचेसाठी पण केला जातो. दही खाण्याने आपला रंग गोरा होतो. असे म्हंटले जाते. दही खाण्याने त्याच्या मध्ये बॅक्टरीया या आपल्याला फ्रेश राहण्यास मदत करतात. पावसाळ्याच्या दिवसात दही खाणे हे शरीरासाठी … Read more

हिरवी मटार खाल्याने होतात ‘हे’ फायदे

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । सर्वच हिरव्या पालेभाज्या या शरीरासाठी उपयोगी असतात. पालेभाज्या खाण्याने आपल्या शरीराला ताकद मिळते. मटार हा पदार्थ पावसाळा या कालावधी मध्ये पाहायला आणि खायाला मिळतो. त्याचे शरीरासाठी जास्त फायदे आहेत. मटार हा अनेक पौष्टिक गुणधर्मानी युक्त असा आहे. त्याचे अनेक फायदे आहेत ते जाणून घेऊया . हृदरोग — जर पालेभाज्या आणि मटार … Read more

रोज रात्री दोन केळी खाण्याचे आहेत ‘हे’ जबरदस्त फायदे

Banana

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा वजन वाढवायचे असेल तर फळे खावा ड्राय फ्रुटस खावा असे अनेक पर्याय पर्याय दिले जातात. पण हे पर्याय कधी कधी सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडणारे नसतात. वर्षभर उपलब्ध असणारं आणि खिशाला परवणारं फळ म्हणजे केळं. रोज दोन केळी खा आणि तंदुरुस्त रहा असा सल्ला आपल्याला डॉक्टर नेहमी देतात. आपण मात्र … Read more

सतत ढेकर येत आहे?? ढेकर येण्याची आहेत ‘हि’ कारणे

Burping

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । जेव्हा आपण कोल्ड्रिंक पितो. किंवा इतर कोणतेही ड्रिंक पितो त्यावेळी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन डायॉक्साइड असतात. ते जेव्हा शरीरात जाते. त्यावेळी त्याचा गॅस बनतो. आणि त्याचे ढेकर येण्यास सुरुवात होते. जेव्हा तुम्ही सॉफ्ट ड्रिंक पिता त्यावेळी त्यावेळी मोठ्या प्रमाणात त्यातून ठेकर येण्यास सुरुवात होते. पण ज्यावेळी तुम्ही सॉफ्ट ड्रिंक पित नाही. … Read more

लसणाच्या एका पाकळीचा आहे ‘हा’ जबरदस्त फायदा

Garlic

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । देशभरात कोरोना चे स्वरूप हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कोरोना या महामारी ने जगभरातील भरपूर लोकाना आपला जीव गमावला आहे. मान्सून सुरु झाल्यामुळे सर्वत्र वातावरण खराब झाले आहे. या काळात सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार थंडीच्या आणि पावसाळ्याच्या दिवसात बळावतात. हवामानतल्या बदलांचा परिणाम शरीरावर होत असतो. या वातावरणात व्हायरल इन्फेक्शन व्हायचं … Read more

रोजच्या आहारातील ‘वेलची’ चे आहेत हे औषधी गुणधर्म

cardamom

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । वेलचीचे दोन प्रकार आहे. मसाले वेलची आणि गोड वेलची . वेलची हा पदार्थ स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. आहारातील पदार्थाचा स्वाद , चव आणि सुगंध वाढवण्यासाठी चिमुटभर वेलचिचा वापर केला जातो. वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. चहामध्ये सुद्धा वेलची टाकून पिल्याने चहा ची चव छान लागते. कोरोनाच्या काळात जर या आजारापासून … Read more

मिरची खाणाऱ्यांना नसतो हृदयविकाराचा धोका , कसे काय ते जाणून घ्या

chili

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । हिरव्या मिरच्या खाण्याचं आपण सहसा टाळतो. कोणालाच हिरव्या मिरच्या खायला आवडत नाही. सगळेजण स्वाद येण्यासाठी फक्त हिरव्या मिरचीचा वापर पदार्थांमध्ये करतात. लहान मुलांना तर मिरची अजिबात आवडत नाही. मिरची ऐवजी लाल तिखट अथवा मसाल्यांना प्राधान्य दिलं जातं. आपल्या आहारात मिरचीपेक्षा जास्त तिखट खाण्याला प्राधान्य दिलं जातं. पण तुम्हाला हे माहीत आहे … Read more

सौंदर्य खुलवणारे आहेत लिंबूचे ‘हे’ उपाय ; चला जाणून घेऊया

lemon

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । लिंबूमध्ये औषधी गुणधर्म असतात. लिंबूमध्ये मोठ्या प्रमाणात सायट्रिक ऍसिड असते. त्यामुळे अनेक घरगुती उपचारांमध्ये लिंबूचा सर्रास वापर केला जातो. पण याशिवाय महिलांच्या सौंदर्यात लिंबूचा वापर नेहमीच फायदेशीर ठरतो. अनेक पदार्थांमध्ये केला जातो. लिंबूचा रस त्वचेच्या पोषणासाठी उपयुक्त ठरतो. केसांमध्ये लिंबूचा रस लावल्यास कोंड्याची समस्या दूर होऊन केसांचे आरोग्य सुधारते. शरीराच्या दुर्गंधीवर … Read more

सतत हेडफोन्स कानात घातल्याने होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

Wearing Headphone

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आजकाल अनेक तरुण मुला मुलींना गाणे ऐकण्याचे वेड असते. त्यामुळे सतत त्याच्या कानात हा हेडफोन अडकवलेला असतो. कॉलेज मध्ये जाताना,बाहेर फिरताना, प्रवास करताना, कामावर जाताना किंवा अगदी घरातसुद्धा लोक हेडफोन लावून हिंडताना दिसतात. बाइक वर असल्यांवर सुद्धा सतत हा हेडफोन्स त्याच्या कानात अडकलेले असतात. आता तर अत्याधुनिक हेडफोनच्या मदतीने आपण संगीताचा … Read more

आरोग्यासाठी आवळा आहे खूप गुणकारी ; जाणून घेऊ आवळ्याचे जबरदस्त फायदे

Amla

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आवळा हा अनेक जणांना खायला आवडत नाही. कारण तो चवीने हा फार तुरट असतो. पण तुम्ही जर एकदा आवळा खाल्ला आणि त्यानंतर पाणी पिले तर मात्र तुमच्या जिभेवरची चव जाणार नाही. कारण त्यानंतर पाणी पिल्याने तुरट चव हि एकदम गोड लागायला सुरुवात होते.आवळा सरबत घेतल्याने आपल्याला अनेक फायदे होतात. लहान मुलांना … Read more