पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचे भावनिक नातं, अस वाटलं बहिणीच मुंबईला आली- राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा वादळी ठरला. ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांची भेट घेतली पण त्याआधी मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये ममता बॅनर्जी यांची आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी भेट घेतली होती. या भेटीबद्दल बोलताना पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचे भावनिक नातं असून अस वाटलं बहिणीच मुंबईला आली अशा … Read more

काँग्रेसशिवाय देशातील विरोधकांची मोट बांधणं अशक्य; नवाब मलिक यांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दोन दिवसांच्या दौर्‍यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पवारांशी चर्चा केली. त्यांनी देशात मोदी सरकारच्या विरोधात असंतोषाचे वातावरण असून सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एक नवीन पर्याय देण्याची गरज असल्याचे मत मांडले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक … Read more

महाविकास आघाडी हे यूपीएचे प्रतीक; संजय राऊतांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याची भेट घेतली. तसेच देशात काँग्रसच्या नेतृत्वाखाली यूपीए आहेच कुठे ? असा सवाल ममता बॅनर्जींनी विचारला होता. यावरून आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ममता बॅनर्जी या मोठ्या नेत्या आहेत. पश्चिम बंगाल … Read more

भाजपाला समर्थ पर्याय द्यायच्या बाता कुणी करू नयेत”; शिवसेनेचा भाजपवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान ममतांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या भेटीमुळे असेच चित्र उभे राहिले आहे. याबाबत भाजपकडून केल्या जात असलेल्या आरोपाचा शिवसेनेने आज समाचार घेतला आहे. देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीए नाही तसा एनडीएही नाही. यूपीए नाही … Read more

साहेब फक्त निवडणुकीचा काळ असतानाच पावसात भिजतात; सदाभाऊ खोतांचा पवारांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. अशात भाजपकडून आता पावसाच्या नुकसानीवरून व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यावरून पवार-ठाकरेंवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान शेतकरी संघटनेचे नेते सदाभाहू खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना टोला लगावला आहे. “साहेब भिजतील म्हणून पाऊस … Read more

ममता बॅनर्जींविरोधात भाजप कडून पोलीस तक्रार; ‘हे’ आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई दौऱ्यावर असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात मुंबई भाजप नेते विवेकानंद गुप्ता यांनी पोलीस तक्रार दाखल केली आली आहे. ममता यांनी बसून राष्ट्रगीत गायले आणि ते पूर्ण न करता २-४ ओळी गायल्या नंतर बंद केले, असा आरोप त्यांनी केला आहे. A leader of Mumbai BJP filed … Read more

अशा प्रकारच्या भूमिका भाजपसाठी अनुकूल; ममतांच्या टिकेनंतर बाळासाहेब थोरातांचा पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी थेट काँग्रेस आणि युपीए वर हल्लाबोल केला. युपीए वगैरे काही नाही अस म्हणत त्यांनी थेट काँग्रेसलाच फटकारले. यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी यावर प्रत्युत्तर देत काँग्रेस हाच देशासाठी आणि लोकशाहीसाठी सक्षम … Read more

दिल्लीच्या गांधींपेक्षा नोटावरचे गांधी जास्त महत्त्वाचे; निलेश राणेंचा काँग्रेस नेत्यांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका केली. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. “ममता बॅनर्जी मुंबईत आल्या आणि काँग्रेसची विकेटच घेतली. ममतांनी राहुल गांधींवर अप्रत्यक्षपणे टीका करीत … Read more

मुंबईतील अनेक प्रकल्प गुजरातला पळवले तेव्हा हे गप्प का होते?; संजय राऊतांचा भाजपला सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मुंबईतील राज्य सरकारचे अनेक प्रकल्प होते. मात्र, त्यावेळच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या मुंबईत जेव्हा आल्या. तेव्हा त्या मुंबईत काय आहे असे म्हणाल्या. त्यांची भाषा हि उर्मटपणाची होती. असे म्हणून मुंबईतील … Read more

काँग्रेसच भाजपला सक्षम राजकीय पर्याय; नाना पटोलेंनी ममतांना फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी थेट काँग्रेस आणि युपीए वर हल्लाबोल केला. युपीए वगैरे काही नाही अस म्हणत त्यांनी थेट काँग्रेसलाच फटकारले. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर पलटवार करत काँग्रेस हाच भाजपला सक्षम … Read more