सत्ता आल्यानंतर मोहन भागवत आणि नरेंद्र मोदींना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकरांचा थेट इशारा

prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| “आमच्या हातात सत्ता आल्यानंतर आम्ही पाहिले मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांना तुरुंगात पाठवू”, असा थेट इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिला आहे. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपूरमध्ये मोठया उत्साहात शस्त्र पूजन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात डॉ. भागवत यांनी भाषण केले. या भाषणावरूनच प्रकाश आंबेडकर यांनी … Read more

संघाच्या मुख्यालयावर अनेक वर्षे तिरंगा का फडकावला नव्हता? मोहन भागवत यांनी दिलं ‘हे’ उत्तर

mohan bhagwat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मा. मोहनजी भागवत (Mohan Bhagwat) यांनी नागपुरात विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एका कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. कार्यक्रमादरम्यान सरसंघचालकांना प्रश्न विचारण्यात आला की, संघाच्या कार्यालयावर तिरंगा (Tirangaa) का फडकवला जात नाही? या प्रश्नाचे उत्तर देताना मोहन भागवत यांनी मात्र उत्तर टाळत अशा प्रकारचे प्रश्न आम्हाला कोणीही विचारू नये असं म्हंटल … Read more

…तर 2024 ला नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत पहिले दोन आरोपी असतील; प्रकाश आंबेडकरांची टीका

Prakash Ambedkar Narendra Modi Mohan Bhagwat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकार घणाघाती टीका केली आहे. मोदी सरकारमधील मंत्रीच सुरक्षित नाहीत. त्यांच्या मनात मुंबईत येण्याची भीती हे. लोकहो तुम्ही 2024 ला सत्ता बदला कारण 2024 हा शेवटचा कालखंड आहे. नरेंद्र मोदी सगळ्यात मोठा चोर आहे. पहिले जे दोन आरोपी असतील ते मोहन भागवत आणि … Read more

जेव्हा सगळे देशावर प्रेम करायला लागतील तेव्हा …., सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य!

mohan bhagwat

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपुरात संघ शिक्षा वर्ग तृतीय वर्षाच्या समारोप प्रसंगी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी मोठे वक्तव्य केले. ज्यादिवशी सगळे देशावर प्रेम करायला लागतील त्या दिवशी संघ नावाची पट्टी निघून जाईल, असे वक्तव्य मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी यावेळी केले. काय म्हणाले मोहन भागवत? भारताला सर्वश्रेष्ठ मानून त्यासारख बनण्यासाठी, भारताच्या … Read more

भारतात राहणार प्रत्येक व्यक्ती हिंदूचं; मोहन भागवत यांचं मोठं विधान

mohan bhagwat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे आणि सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे असं मोठं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. छत्तीसगडच्या सुरगुजा जिल्ह्याचे मुख्यालय अंबिकापूर येथे स्वयंसेवकांच्या (संघाचे स्वयंसेवक) कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हिंदू धर्माबद्दल भाष्य केलं आहे. आम्ही १९२५ पासून म्हणत आलो आहोत की भारतात राहणारा … Read more

मोहन भागवत दिल्लीच्या मशिदीत; इमाम म्हणतात, हे तर ‘राष्ट्र ऋषी’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील मशिदीला भेट दिली. यावेळी त्यांनी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे उमर अहमद इलयासी यांची भेट घेतली. जवळपास १ तास दोघांमध्ये चर्चा झाली. या भेटीने चर्चाना उधाण आले. Delhi | RSS chief Mohan Bhagwat held a meeting with Dr Imam Umer Ahmed … Read more

RSS राजकारणात उतरणार का? मोहन भागवत म्हणतात..

mohan bhagwat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरएसएस म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीची भारतीय जनता पक्षाच्या मार्गदर्शक म्हणून ओळखला जातो. आरएसएस भाजपची मातृसंघटना मानली जात असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज नेते संघाचे स्वयंसेवक राहिलेले आहेत. त्यामुळे RSS सक्रिय राजकारणात कधी उतरणार असा प्रश्न सातत्याने विचारण्यात येतो?? याच पार्श्वभूमीवर संघाचे … Read more

तर मग प्रत्येक मशिदीत शिवलिंग…; ज्ञानवापी प्रकरणात मोहन भागवतांची पहिली प्रतिक्रिया

Mohan Bhagwat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्ञानवापीच्या मशिदीवरील प्रकरणावरून सध्या हिंदू व मुस्लिम यांच्याकडून दावे केले जात आहेत. अशात आता ज्ञानवापी प्रकरणी सरसंघचालक मोहन भगवंत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “ज्ञानवापी हा श्रद्धेचा विषय असून न्यायालय जो निर्णय देईल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे. तसेच प्रत्येक मशिदीत ‘शिवलिंग’ शोधण्याची दरदिवशी नवा वाद निर्माण कऱण्याची गरज नाही, अशी … Read more

“मी हिंदू संस्कृतीचा धर्मयोद्धा; मोहन भागवतांकडून हिंदू धर्माच्या रक्षणाची शपथ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच मोठे विधान केले आहे. हिंदू धर्मातून गेलेल्या लोकांना परत हिंदू धर्मात आणले जाईल. असे म्हणत त्यांनी मी हिंदू संस्कृतीचा धर्मयोद्धा आहे, अशी शपथ हिंदू एकता महाकुंभात सहभागी झालेल्या लोकांना शपथ दिली आहे. मध्य प्रदेशातील चित्रकूटमध्ये या महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कुंभमेळाव्यास … Read more

हिंदूंशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू असूच शकत नाहीत; मोहन भागवत यांचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे. “हिंदूंशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू असूच शकत नाहीत. भारत आणि हिंदूंना वेगळे केले जाऊ शकत नाही. त्यामुळे भारत आपल्या पायांवर स्वत: उभा राहिला. हेच हिंदुत्वाचं सार आहे, याच कारणामुळे भारत हिंदूंचा देश आहे,” असे भागवत यांनी म्हंटले आहे. मध्य … Read more