मी नितेश राणेंवर खूनाचा प्रयत्न करण्याचे कलम लावायला सांगितले

मुंबई प्रतिनिधी |नितेश राणे यांनी मुंबई गोवा महामार्गाची झालेली दुरावस्था बघून महामार्ग उपाभियंता प्रकाश शेडकर यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर चिखल फेकल्याची घटना मागील काही दिवसापूर्वी घडली. त्यानंतर नितेश राणे यांना अटक झाली. तसेच निवडणुकीच्या तोंडावर नोकरशाहीचा रोष नको म्हणून त्यांच्या कुटुंबाची चंद्रकांत पाटील यांनी भेट देखील घेतली. त्यावेळीची त्यांची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्याने … Read more

नितेश राणेंचा फिल्मी राडा ; अधिकाऱ्याला घातली चिखलाने अंघोळ

कणकवली प्रतिनिधी | आज तळ कोकणातील कणकवली शहरात फिल्मी हाय होल्टेज ड्रामा बघायला मिळाला आहे. आमदार नितेश राणे यांनी महामार्गाच्या रस्तांची झालेली दुरवस्था बघून येथील महामार्ग उपभियांता प्रकाश शेडकर यांना चिखलाने अंघोळ घालण्याचा प्रताप केला आहे. महामार्गाची झालीली दुरवस्थेला येथील अधिकारीच जबाबदार आहेत असे राणेंना वाटते म्हणून त्यांनी अशा प्रकारे अधिकाऱ्यांना समज देण्याचा प्रकार केला आहे. … Read more

आताही फक्त चर्चाच होणार का ? – नितेश राणेंचं शिवसेनेला सवाल

Untitled design T.

मुंबई  | छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनबाहेरील हिमालय पादचारी पूलाचा स्लॅब कोसल्याने ६ जणांचा मृत्यू तर ३४ जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेनंतर महापालिका आणि इतर राजकीय नेते यांच्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरु झाले आहेत. शिवसेनेकडे महानगरपालिकेची सत्ता आहे त्यामुळे काँग्रेस आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे नेते नितेश राणे यांनी या दुर्घटनेनंतर शिवसेनेवर चांगलीच टीका केली आहे. ‘पेंग्विन … Read more

शिवजयंतीला कधी न जाणारे, चालले आहेत शिवनेरीला, राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Uthhav Thakre

मुंबई | लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका डोळय़ांसमोर ठेऊन रामनामाचा जप करणारे शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आता छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरील माती अयोध्येला घेऊन जाणार आहेत. त्यांच्या ड्रामेबाजीवर युवा आमदार नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे जोरदार निशाणा साधला आहे. शिवजयंतीला कधी न जाणारे, चालले आहेत शिवनेरीला असं ट्विट राणे यांनी केलं आहे. जे … Read more

मराठा – ओबीसींमध्ये फूट पडू देऊ नका : नितेश राणे

Nitesh Rane

मुंबई | मागासवर्गीय आयोग सरकारने स्वीकारून मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा झाल्यापासून ओबीसी समाज अस्वस्थ आहे. त्यातून मराठा आणि ओबीसी समाजामध्ये दरी निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन समाजात अशी दरी निर्माण व्हावी, अशी काही यंत्रणा काम करीत आहे. त्यांचा तो उद्देश साध्य होणार नाही, याची काळजी ओबीसी आणि मराठा समाजाच्या नेत्यांनी घ्यावी, … Read more