Ratnagiri Thiba Palace – कोकणातील ‘हा’ राजवाडा म्हणजे ब्रिटिशांच्या क्रूरपणाचा पुरावा; इथे नजरकैदेत होता परदेशी राजा

Ratnagiri Thiba Palace

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ratnagiri Thiba Palace) कोकणाचं नुसतं नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर अथांग पसरलेला निळाशार समुद्र, नारळाची उंच उंच झाडी, काजू- आंब्याच्या बागा, शांत आणि लोभसवाण्या परिसराचे चित्र दिसू लागते. कोकणातील रत्नागिरी हा अत्यंत सुंदर जिल्हा म्हणून ओळखला जातो. रत्नागिरीला लाभलेला निसर्ग हा पर्यटकांचे कायम लक्ष वेधून घेत असतो. लोकमान्य टिळकांची जन्मभूमी आणि वीर … Read more

राज्यात अवकाळी पावसाची हजेरी!! आंबा, काजू उत्पादक शेतकरी अडचणीत

rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात गुलाबी थंडीचे वातावरण असताना पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच, रत्नागिरी, सिंधुदुर्गात देखील रिमझिम सरी बरसात आहेत. अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सोमवारी पहाटे सकाळपासून कोकण आणि सिंधुदुर्ग भागात पाऊस बरसात असल्यामुळे … Read more

अनेक भागात गौराईंना दाखविला जातो मांसाहारी नैवेद्य! त्यामागील नेमकं कारण काय? वाचा सविस्तर

gauri

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गणेश उत्सव सण संपूर्ण महाराष्ट्रात धुमधडाक्यात साजरी होत आहे. आज म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरींचे आवाहन देखील असणार आहे. असे म्हणले जाते की, आज गौरीच्या रूपात साक्षात पार्वती माहेरपणाला आपल्या घरी येते. ती घरी आल्यानंतर तिच्यासाठी सर्व गोडाधोडाचा नैवेद्य बनवला जातो. तसेच तिच्यासाठी संपूर्ण घर शोभेच्या वस्तूंनी, रांगोळी काढून सजवले … Read more

Indian Railways : कोकणवासीयांसाठी आनंदवार्ता! गणेशोत्सवानिमित्त 3 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय

Indian Railways

Indian Railways | राज्यात गणेश उत्सवाच्या (Ganesh Festival) निमित्ताने जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी गणपती बाप्पाच्या आगमनासाठी वेगवेगळे देखावे उभारले जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवरच रेल्वे प्रशासनाने आता गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी पुण्यातून तीन विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरवर्षी या काळात कोकणात … Read more

येत्या 3 ऑगस्टपर्यंत राज्यातील ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

heavy rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या आठवडयात राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. मात्र या दोन दिवसात पावसाचा जोर कमी झाला होता. आता पुन्हा ३ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पुन्हा कोसळणार असल्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावे असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात … Read more

.. तर 1 रुपयाही निधी देणार नाही; राणेंची ग्रामस्थांना धमकी??

Nitesh Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबद्दलच्या वादग्रस्त विधानामुळे आधीच राज्यातील राजकीय वातावरण बिघडलं असतानाच आता भाजप आमदार नितेश राणे यांच्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला नाही तर गावाला निधी देणार नाही अशी थेट धमकीच राणेंनी ग्रामस्थांना दिली आहे. १८ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या … Read more

कोकणात प्रेमसंबधातून युवकावर हल्ला : कराडातील 4 युवकांना अटक

Kankavali Police

कणकवली | कोकणातील जानवली- आदर्शनगर येथील एका युवकावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी कराड तालुक्यातील चार युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चाैघेही 20 ते 25 वयोगटातील असून हा हल्ला प्रेमसंबधातील वादातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आज या संशयितांना कणकवली न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. याबाबतची माहिती अशी, जानवली- आदर्शनगर येथील शिवानंद दत्तात्रय जंगम (वय- 23) या युवकावर … Read more

चाकरमान्यांसाठी खुशखबर!!! एसटी महामंडळाकडून गणेशोत्सवानिमित्त 2310 जादा बसेस

ST Bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी खुशखबर आहे. यंदाच्या गणेश उत्सवासाठी एसटी महामंडळाकडून 2310 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गेल्या २ वर्षांच्या कोरोना काळानंतर यंदाचा गणेशोत्सव कोणत्याही निर्बंधाशिवाय साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने हा निर्णय घेत गणेश भक्तांना खुश केलं आहे. 25 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2022 या कालावधीत एसटी … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या बेकायदा बंगल्यावर हातोडा

दापोली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या मुरूड दापोली येथे बेकायदा उभारलेल्या बंगल्यावर जेसीबीने हातोडा मारत कारवाई सुरू केलेली आहे. अनाधिकृत बंगल्याचे बांधकाम तोडण्यास सुरूवात केली असल्याचे भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी व्हिडिअो ट्विट केला आहे. करून दाखविले ! मिलींद नार्वेकर चा बंगलो तोडला आता पुढचा नंबर मंत्री अनिल परब रिसॉर्टचा असे … Read more

मान्सूनचे आगमन : मुंबई- गोवा मार्गावर निवळी घाटात दरड कोसळली तर कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात पाणीपातळी वाढली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मान्सून पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. रत्नागिरी, सिंदुधुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला जोरदार झोडपले आहे. पुढील तीन दिवस मान्सून पावसाचा जोर वाढणार आहे. निवळी घाटात दरड कोसळल्याने मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक थांबली होती. दरड हटविण्याचे काम हाती घेतले असून वाहतूक एकेरी सुरू करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्याला रात्रभर पावसाने झोडपून … Read more