महाराष्ट्रातील याठिकाणी आहे “बटरफ्लाय बीच”; ज्याच्यासमोर अख्खा गोवा पडतो फिका

Butterfly Beach

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गोव्याची ओळखच त्यांच्याकडे असलेल्या बिचेसमुळे आहे. महाराष्ट्रातील पर्यटन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गोव्याला भेट देण्यासाठी जात असतात. अनेकजण तर फक्त गोव्यामध्ये असलेले बीच पाहण्यासाठी जातात. परंतु, गोव्यावर ही भारी पडेल असे एक बीच महाराष्ट्रमध्ये आहेत. या बीचला भेट देण्यासाठी लोक लांबून येतात. खास म्हणजे, या बीचला बटरफ्लाय बीच म्हटले जाते. त्यामुळे यंदाच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही … Read more

Marleshwar Waterfall : महाराष्ट्रातील सर्वात सुंदर तीर्थक्षेत्र; जिथे कोसळणारा बारमाही धबधबा पहायला होते पर्यटकांची गर्दी

Marleshwar Waterfall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Marleshwar Waterfall) महाराष्ट्रात फिरण्याजोगी अनेक ऐतिहासिक तसेच नयनरम्य ठिकाणे आहेत. यामध्ये काही तीर्थक्षेत्रांचादेखील समावेश आहे. आज आपण अशाच एका तीर्थक्षेत्राविषयी माहिती घेणार आहोत. हे तीर्थक्षेत्र म्हणजे कोकणातील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान मार्लेश्वर. महाराष्ट्रातील कोकण हे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. इथले समुद्रकिनारे, पांढरी वाळू, नयनरम्य परिसर पाहण्यासाठी लोक लांबून येत असतात. तर कोकणातील … Read more

Historical Forts : कोकणातील ‘हे’ ऐतिहासिक किल्ले आहेत पर्यटकांचे विशेष आकर्षण; तुम्ही गेलाय का?

Historical Forts

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Historical Forts) आपल्या महाराष्ट्रात भव्य इतिहासाचे अनेक पुरावे आहेत. डोंगर- दऱ्या, समुद्रकिनारे, गड- किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत. असा भव्य इतिहास आपल्या राज्याला लाभला आहे याहून मोठे भाग्य ते काय! महाराष्ट्रात प्रतिवर्षी मोठ्या संख्येने अनेक पर्यटक येत असतात. येथील प्रत्येक वास्तू आणि ठिकाणे एक्स्प्लोअर करत असतात. … Read more

Amboli Village : जिवंतपणी स्वर्गसुख अनुभवायचं असेल तर कोकणातील ‘या’ गावाला भेट द्या; भान हरवून जाल

Amboli Village

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Amboli Village) संपूर्ण महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाण आहेत जी पर्यटनासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. पण कोकणाची बातच काही और आहे. कोकण म्हणजे निसर्गाचा चमत्कार आहे. ऋतू बदलत राहतात आणि कोकणाचे सौंदर्य प्रत्येक ऋतूनुसार बदलत राहते. मात्र, त्याचे आकर्षण जसेच्या तसे असते. त्यात जर पावसाळ्याबद्दल बोलायचं झालं तर मग आल्हाददायी अनुभवासाठी कोकणात नाही गेलो … Read more

कोकणातील हा किल्ला जिंकण्यास संभाजी महाराजांना आले अपयश; पुढे मराठ्यांनी केले राज्य

Kolai fort

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्रामध्ये गडकिल्ल्यांची संपत्ती आहे. या गडकिल्ल्यांमुळेच संपूर्ण जगभरात महाराष्ट्राची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक गडकिल्ले जिंकले. या गडकिल्ल्यांवरूनच स्वराज्याचा कारभार चालवला. पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा छत्रपती संभाजी महाराज यांनी चालवला. परंतु, संभाजी महाराज यांना अलिबागमध्ये असलेला कोर्लई नावाचा (Kolai Fort) किल्ला जिंकता आला नाही. … Read more

महाराष्ट्रात आहे असं ठिकाण जिथे नदी आणि समुद्र एकरुप होतात; तुम्ही कधी भेट द्यायला जाताय?

kokan devbag

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्र राज्य हे निसर्गरम्य सौंदर्याने नटलेले आहे. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये आपल्याला अचंबित करणारे नजारे पाहायला मिळतील. यात जर तुम्ही कोकण भागात गेला तर तुम्हाला नैसर्गिक चमत्कारांचे विविध अनुभव पाहिला मिळतील. याच कोकण भागामध्ये असं एक ठिकाण आहे जेथे नदी आणि सागराची भेट होते. म्हणजे येथे गेल्यानंतर तुम्हाला नदी सागराची कशी मिळते हे … Read more

Ratnagiri Thiba Palace – कोकणातील ‘हा’ राजवाडा म्हणजे ब्रिटिशांच्या क्रूरपणाचा पुरावा; इथे नजरकैदेत होता परदेशी राजा

Ratnagiri Thiba Palace

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ratnagiri Thiba Palace) कोकणाचं नुसतं नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर अथांग पसरलेला निळाशार समुद्र, नारळाची उंच उंच झाडी, काजू- आंब्याच्या बागा, शांत आणि लोभसवाण्या परिसराचे चित्र दिसू लागते. कोकणातील रत्नागिरी हा अत्यंत सुंदर जिल्हा म्हणून ओळखला जातो. रत्नागिरीला लाभलेला निसर्ग हा पर्यटकांचे कायम लक्ष वेधून घेत असतो. लोकमान्य टिळकांची जन्मभूमी आणि वीर … Read more

राज्यात अवकाळी पावसाची हजेरी!! आंबा, काजू उत्पादक शेतकरी अडचणीत

rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात गुलाबी थंडीचे वातावरण असताना पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच, रत्नागिरी, सिंधुदुर्गात देखील रिमझिम सरी बरसात आहेत. अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सोमवारी पहाटे सकाळपासून कोकण आणि सिंधुदुर्ग भागात पाऊस बरसात असल्यामुळे … Read more

अनेक भागात गौराईंना दाखविला जातो मांसाहारी नैवेद्य! त्यामागील नेमकं कारण काय? वाचा सविस्तर

gauri

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गणेश उत्सव सण संपूर्ण महाराष्ट्रात धुमधडाक्यात साजरी होत आहे. आज म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरींचे आवाहन देखील असणार आहे. असे म्हणले जाते की, आज गौरीच्या रूपात साक्षात पार्वती माहेरपणाला आपल्या घरी येते. ती घरी आल्यानंतर तिच्यासाठी सर्व गोडाधोडाचा नैवेद्य बनवला जातो. तसेच तिच्यासाठी संपूर्ण घर शोभेच्या वस्तूंनी, रांगोळी काढून सजवले … Read more

Indian Railways : कोकणवासीयांसाठी आनंदवार्ता! गणेशोत्सवानिमित्त 3 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय

Indian Railways

Indian Railways | राज्यात गणेश उत्सवाच्या (Ganesh Festival) निमित्ताने जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी गणपती बाप्पाच्या आगमनासाठी वेगवेगळे देखावे उभारले जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवरच रेल्वे प्रशासनाने आता गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी पुण्यातून तीन विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरवर्षी या काळात कोकणात … Read more