अजितदादांच्या आरोपांवर शरद पवारांचे ठोस प्रत्युत्तर; पहाटेच्या शपथविधीवरही केलं भाष्य

sharad and ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकत्याच पार पडलेल्या मंथन मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी गौप्यस्फोट केले आहेत. या गौप्यस्फोटांवर आता शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे. आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, अजित पवारांनी बोललेल्या गोष्टी मला पहिल्यांदाच कळाल्या आहेत. त्यांची भूमिका आमच्या विचारांशी सुसंगत नव्हती. आमची भूमिका आजही … Read more

अजित पवारांमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उद्रेक होईल : आ. शंभूराज देसाई

Sambhaji Maharaj

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके अजित दादांनी छ. संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणू नका, बोलणं हे निषेधार्य आहे. या वक्तव्याचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उद्रेक होईल, हे त्यांच्या लक्षात येईल. संभाजी महाराज हे काल ही धर्मवीर होते. आज पण धर्मवीर आहेत. मानव जोपर्यंत पृथ्वीतलावर आहे. तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच राहतील, असे विधान उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री … Read more

“उदयनराजेंचेच अधिकारी ‘पार्टी फंड’ मागतात…पण कुणासाठी : आ. शिवेंद्रसिंहराजे

Shivendraraje & Udaynraje

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके                                                                             सातारा नगरपालिकेवर खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीची एक हाती सत्ता आहे. … Read more

भाजपाचे मिशन 2024 बारामती, पवारांचा गड उध्वस्त होईल : चंद्रशेखर बावनकुळे

बारामती | वित्तमंत्री व भाजपाच्या केंद्रीय नेत्या निर्मला सितारामन या बारामतीच्या पूर्णवेळ प्रभारी आहेत, पुढच्या 18 महिन्यात 6 महिन्यात येतील आणि प्रत्येक वेळेस 3 दिवस मुक्कामी असतील. आगामी 2024 च्या निवडणुकीत बारामती हा शरद पवारांचा गड उध्वस्त होईल, अन् येथे बारामतीचा खासदार हा भाजपाचा असेल असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. बारामती … Read more

मंत्री संतापून पत्रकार परिषदेत म्हणाले… नवीन आहेस, मग घरी जा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि शिंदे- भाजप सरकार मधील राज्य उत्पादन शुल्क मंत्री असलेल्या शंभूराज देसाई यांची कराड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंत्री चांगलेच संतापलेले पहायला मिळाले, चक्क लाईट गेल्याच्या कारणावरून उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याला झापले. मंत्री शंभूराज देसाई हे पत्रकार परिषद … Read more

ईडीच्या 5 हजारांपैकी केवळ 7 केसेचा निकाल लागला : आ. पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj chavan

कोल्हापूर | युपीए सरकारच्या पीएमएलए आणि ईडीने 10 वर्षाच्या काळात 29- 30 छापे टाकले होते. सदरचे छापे आतंकवादी कारवायांना पैसे पुरविणाऱ्याच्या विरोधात होते. मोदी सरकारने कायद्यात बदल करून 5 हजारांच्यावर ईसीआयर (एफआयआर) दाखल केल्या. यामध्ये 2 हजार 900 रेड केल्या आणि केवळ अंतिम निकाल 7 ते 8 केसेसचा लागलेला आहे. कायदा इतका कडक पध्दतीने वापरला … Read more

बळीराजा संघटनेचे लेटरपॅड, बिल्ला वापरून काहींनी दुकानदारी सुरू केली होती : बी. जी. पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी संघटना आणि प्रामाणिकपणा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. चूक ते चूक व बरोबर ते बरोबर हे चळवळीचे शास्त्र आहे. टेंडर, बिल निघण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेचा वापर केला जात होता. लेटरपॅड, बिल्ला वापरून काहींनी दुकानदारी सुरू केली होती, असा आरोप बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील यांनी विरोधातील लोकांवर लावला … Read more

ओबीसी आरक्षण जाण्यास मित्रपक्ष आणि केंद्राची चूक, काॅंग्रेसची नाही : भानुदास माळी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ओबीसी आरक्षण जाण्यात महाविकास आघाडीतील मित्रपक्षाची चूक असेल. मात्र, काँग्रेसची कोणतीही चूक नाही. डेडीकेट (समर्पित) आयोग महाराष्ट्र सरकारने तयार केला आहे. ओबीसी आरक्षणात मित्रपक्ष आडवा येत असेल तर मुख्यमंत्र्यांनी ठामपणे भूमिका घेतली पाहिजे.  काॅंग्रेसची भूमिका ही ओबीसी आरक्षण देण्याचीच आहे. परंतु भाजपने उठसूठ काँग्रेसला धुण्याचे काम सुरू केले आहे ते … Read more

भाजप जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांना तात्काळ अटक करा : राष्ट्रवादीची मागणी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी मागासवर्गीय समाजातील मयत व्यक्ती पिराजी भिसे यांची खोटी कागदगपत्रे बनवून जमीन लाटण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा करण्यात आला. या गुन्ह्याची सखोल चौकशी करून आमदार जयकुमार गोरे यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी … Read more

केंद्र सरकारच्या पिकविमा योजनेतील कंपन्यांनी शेतकऱ्यांना फसविले : राजू शेट्टी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी झालेले आहेत. केंद्र सरकारच्या पुढाकाराने ज्या पिकविमा कंपन्या जे हप्ते घेत होते. गेल्या दोन वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्ती आल्या, त्यामुळे या पिकविम्याच्या कंपन्या कर्जबाजारी होवून दिवाळखोरीत निघाल्या पाहिजे होत्या. परंतु झालं भलतचं त्याच कंपन्यांनी हजारो कोटीचा नफा कमवला. तेव्हा यांचा अर्थ त्यांनी सरळसरळ कंपन्यांना … Read more