नपिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या 

Untitled design

  वरोरा प्रतिनिधी ‌| तालुक्यातील टाकळी येथील मृतक शेतकऱ्यांनी नापिकी व कार्जा पायी आपल्या शेताच्या शेजारील शेतात बाभळीचे झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटना १९ फेब्रवारी ला सकाळी ७.३० वाजता घडली. मृतक शेतकरी पुरुषोत्तम नामदेव कोल्हे वय ४५ असे शेतकऱ्यांचे नाव असून ते टाकळी येथील रहिवासी होते . हाती  माहितीनुसार आज सकाळच्या सुमारास शेतात कामासाठी जातो … Read more

धक्कादायक! ट्रेनमध्ये जवानाची गोळी झाडून आत्महत्या

Indian Army

नागपूर | गोंदियाहून राजस्थानला जाणाऱ्या ट्रेनमध्ये एका जवानाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हरमित सिंग असं आत्महत्या केलेल्या जवानाचं नाव आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, गोंदियाहून राजस्थानला जाणाऱ्या ट्रेनमधून हरमित सिंग हा जवान प्रवास करत होता. पण या जवानाने ट्रेनमध्ये स्वत:च्याच सर्व्हिस गनमधून गोळ्या झाडून घेतल्या. अचानक गोळ्या झाडल्याचा आवाज आल्याने … Read more

मुक्कामी एसटी घेवून आलेल्या वाहकाची एसटी बसमध्येच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या

S.T. Bus

ढेबेवाडी | नरेंन्द्र पाटणकर मुक्कामी एसटी घेवून आलेल्या वाहकाने एसटीबसमध्येच दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज (शनिवार) सकाळी उघडकीस आली. नाना ताईगडे (वय ५७, रा. ताईगडेवाडी-तळमावले) असे संबधित वाहकाचे नाव आहे. ते पाटण डेपोत वाहक या पदावर नोकरीस होते. काल रात्री ते पाटण ते ढेबेवाडी अशी मुक्कामी एसटी बस घेवून आले होते. पहाटे तीननंतर … Read more

व्हॉट्सअप वर बोलू देत नाही म्हणून पतीने आणि त्याच्या प्रेयसीने केली आत्महत्या

सिकंदराबाद | येथील २७ वर्षीय शिवा कुमार या तरुणाने आपली पत्नी आपल्याला व्हॉट्सअपवर मैत्रिणीशी बोलू देत नाही या कारणामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शिवा कुमारच्या आत्महत्येची बातमी कळताच त्याची प्रेयसी असलेल्या १९ वर्षीय वेनीलानेसुद्धा विष घेऊन आत्महत्या केली. सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापरामुळे नातेसंबंधात पडत चाललेली फूट पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवून आली असून या घटनेने … Read more

धक्कादायक! मागील दहा वर्षांत ७५,००० विद्यांर्थ्यांच्या आत्महत्या

Students Suicides in India Report

नवी दिल्ली | २०१६ या वर्षात एकुण ९,४७४ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असून दररोज २६ विद्यार्थी आत्महत्या करत असल्याचं खा. अहिर यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभेत सांगीतले होते. विद्यार्थी आत्महत्येचा आकडा या दहा वर्षांत ५२% वाढला असून रोज २६ विद्यार्थी आत्महत्या करत असल्याचं समोर आलं अाहे. २००७ ते २०१६ या नऊ वर्षांच्या कालावधीत एकुण ७५,००० विद्यार्थ्यांनी आत्महत्या … Read more