नळदुर्ग किल्यातील दुर्घटनेप्रकरणी बोटचालकाविरुध्द गुन्हा दाखल

उस्मानाबाद प्रतिनिधी | किशोर माळी नळदुर्ग येथील भुईकोट किल्यातील बोरी नदी पात्रामध्ये बोटींगचा आनंद घेत असताना शनिवार रोजी तिघा मुलांचा बोट उलटून मृत्यू झाला होता. याप्रकरणी बोटचालकाविरुध्द नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोटचालक शाम वसंत गायकवाड रा. नळदुर्ग असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. अलमास शफिक जागिरदार रा. मुंबई, सानिया फारुख काझी, इजहान … Read more

पाण्याचे दुर्भिक्ष : जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यासाठी तहानलेल्या नागरिकांची मागणी

Untitled design

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे पाथरी तालूक्यातील गोदावरी नदीवर उभारण्यात आलेल्या मुदगल बंधाऱ्यात यावर्षी पुर्ण क्षमतेने पाणी आडवण्यात आले होते. याच पाण्यावर आजुबाजुच्या परीसरातील शेती व नागरीकांची तहान भागत आहे परंतू दिवसें दिवस वाढत्या तापमानाने होणाऱ्या बाष्पीभवना बरोबरच प्रचंड उपशाने पाणी झपाट्याने कमी होत गेल परिणामी मुदगल बंधारा कोरडाठाक पडला असुन केवळ मृतसाठा शिल्लक राहीला … Read more

पाणी पिताना या गोष्टी लक्षात घ्या…

Untitled design T.

आरोग्यमंत्रा / पाणी हा घटक आपल्या शरीरासाठी महत्वाचा घटक आहे कारण आपल्या शरीरातील ६६% भाग जलमय आहे. पाण्याने केवळ तहान भागत नाही तर ते शरीरातून घातक रसायनदेखील बाहेर काढण्यात मदत होते. त्यामुळे आपल्या शरीराला पाण्याची जास्त गरज असते. पाणी पिताना या गोष्टींची काळजी घ्यावी लागते – – पाणी नेहमी घोट-घोट पिले पाहिजे त्यामुळे पचनशक्ती सुधारते. … Read more

पाण्यासाठी करावी लागणारी भटकंती थांबणार कधी? माणवासीयांचा प्रश्न

म्हसवड प्रतिनिधी | पोपटराव बनसोडे माण तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढली असून पिण्याच्या पाण्याची अवस्था दयनीय झाली असताना ढाकणी तलाव्यात उरमोडी धरणाचे पाणी गत महिन्यात सोडले होते. मात्र तो कृत्रिम पाणी साठा संपुष्टात आल्याने तलाव्यातील वाॅटर सप्लायची विहिर कोरडी पडू लागल्याने माण वासियांची तहान कशी भागणार याची चिंता माणदेशातील जनतेला लागली आहे. दुष्काळी परिस्थिती वर मात … Read more

पेथाई वादळाच्या प्रभावाने ओएनजीसीचा समुद्रातील प्लांट कलंडला

Bengal Sea

आंध्रप्रदेश | काकीनाडावर पेथाई वादळाचा प्रभाव पडल्याने आंध्र प्रदेशच्या समुद्रातील काकीनाडाजवळ बंगालच्या समुद्रात असलेला ओएनजीसी प्लांट कोसळल्याची घटना घडली आहे. ओएनजीसीच्या ऑयल रिग प्लांटला मागील आठवड्यात वादळाचा फटका बसला. मात्र यावेळी तिथे अडकलेल्या ओएनजीच्या १३ कर्मचा-यांना सुरक्षितपणे एअरलिफ्ट करण्यात आले. ओएनजीसीने तात्काळ नौदलाला याची माहिती दिली. त्यानंतर नौदलाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. नौदलाने चेतक हेलिकॉप्टरच्या … Read more