Water Plant Business : पाण्याच्या बिझनेसमधून करा लाखोंची कमाई; सध्या आहे मोठी मागणी

Water Plant Business

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Water Plant Business) अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. मात्र पैसा ही सुद्धा माणसाची अशी गरज आहे जिच्याशिवाय मानवी जीवनाला अर्थच नाही. आजकाल छोट्यातल्या छोट्या वस्तू खरेदी करण्यासाठी खिसा रिकामी करावा लागतो. अर्थात जगायचे असेल तर पैसा हवा ना बॉस. अशात पैशाच्या मागे धावता धावता वय सरत चाललंय पण तरीही … Read more

Drinking Water : झोपण्यापूर्वी पाणी पिण्याची सवय करू शकते शरीराचे नुकसान; कसे? जाणून घ्या

Drinking Water

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Drinking Water) जर तुम्हाला सुदृढ आणि निरोगी जीवन जगायचे असेल तर आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, हे आधी समजून घ्यायला हवे. आरोग्याची काळजी घेणे म्हणजे नक्की काय? तर आपल्या शरीराचे कार्य सुव्यवस्थित चालण्यासाठी काही चांगल्या सवयींचे नियमित पालन करणे. आपल्या शरीरातील विविध क्रिया व्यवस्थित पार पडण्यासाठी आपल्या शरीराला पाण्याची गरज असते. … Read more

राम मंदिरासाठी पाकिस्तानसहित 155 देशांमधून आणखी ‘ही’ खास गोष्ट

ram mandir ayodhya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अयोध्या येथील श्री राम मंदिराचे (Ram Mandir Ayodhya)  बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून श्रीरामांच्या प्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी सुरु झाली आहे. अयोध्येत या दृष्टीने बांधकाम, सुशोभीकरणावेग आला आहे. दि. 22 जानेवारीला श्री रामांच्या मुर्तीची प्राण – प्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी जगातील 156 देशांचे सहकार्य लाभत आहे. हे सहकार्य कोणत्या गोष्टीत आहे, ते … Read more

पृथ्वीवरील पाण्याचा साठा कमी; पाणीच नसेल तर माणसाचं कस होईल?

Water On Earth

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पाणी (Water) हे जीवन आहे. पाणी ही मानवाची मूलभूत गरज आहे. पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही हे जरी खर असलं तरी एक दिवस पृथ्वीवरील पाणी (Water On Earth) नष्ट होणार आहे असं जर तुम्हाला म्हणलं तर… सहाजिकच प्रश्न पडेल की मग मानवी जीवनाचं काय होणार? त्यासाठीच शाश्त्रज्ञ इतर ग्रहांवर जावून पाण्याचा शोध … Read more

कराडच्या पाणी टंचाई आढावा बैठकीत पृथ्वीराज चव्हाणांनी अधिकाऱ्यांना दिले महत्वाचे आदेश; म्हणाले की…

Prithviraj Chavan Karad water shortage meeting

कराड प्रतिनिधी । संतोष गुरव सातारा जिल्ह्यासह कराड तालुक्यातीळ काही गावांमध्ये पाण्याची टंचाई भासत आहे. या पार्श्वभूमीवर आज माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडात पाणी टंचाईसदृश गावांची आढावा बैठक घेतली. तसेच पाणी टंचाईच्या गावांतील बंधाऱ्यांची दुरुस्ती, विहिरीचे खोलीकरण अशी कामे तात्काळ अधिकाऱ्यांनी करावीत, अशा महत्वाच्या सूचना माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिल्या. कराड येथील … Read more

कोयना धरणात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

Arjun Kadam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाटण तालुक्यातील कोयनानगर मधील कोयना धरण परिसरात मंगळवारी पोहायला गेलेल्या अर्जुन कदम (वय 22) हा युवक धरणातील गाळमिश्रित पाण्यात अडकून बेपत्ता झाला होता. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. दरम्यान आज सकाळी युवकाचा मृतदेह पोलिसांना सापडला. याबाबत अधिक माहिती अशी की, कोयना धरणाच्या उजव्या तीरावर असणाऱ्या गाडखोप या गावातील 4 ते … Read more

कोयना प्रकल्पाचे महानिर्मिती कंपनीला तातडीचे पत्र; नेमकं कारण काय?

Koyna Dam News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाटण तालुक्यातील कोयना धरणात फक्त 13 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. धरणातील पाणीसाठा पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी आरक्षित केला असून धरणातून पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी 2620 क्युसेक्स पाणीसाठा देण्यात येत आहेत. त्यामुळे केवळ 6 दिवसांत पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी महानिर्मिती कंपनीने धरणातून 2.5 टीएमसी पाण्याचा वापर करून पाणीसाठा संपवल्यामुळे धरणात पाण्याची आणीबाणी सुरु आहे. … Read more

कोयना धरणात पोहण्यासाठी युवकानं मारली उडी; मात्र, पुढं घडलं असं काही…

Koyna Dam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाचा तडाखा जाणवत असल्यामुळे ग्रामीण भागात युवक नदी तसेच विहिरींमध्ये पोहण्यासाठी जात आहेत. मात्र, पोहताना बुडाल्याच्याही घटना घडत आहेत. अशीच घटना पाटण तालुक्यातील कोयनानगर मधील कोयना धरण परिसरात मंगळवारी घडली. कोयना धरणात पोहायला गेलेला गाडखोप गावातील अर्जुन शरद कदम (वय 22) हा युवक धरणातील गाळमिश्रित पाण्यात अडकून बेपत्ता झाला आहे. … Read more

Satara News : कासच्या सुधारित जल वाहिनीच्या कामासाठी 102 कोटींची तरतूद

Kas Lake News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा शहरानजीक असलेल्या महत्वाच्या अशा कास तलावाच्या भिंतीची उंची वाढविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. पावसाळ्यात त्याठिकाणी होणाऱ्या पूर्ण क्षमतेने पाणीसाठ्याचा पुरेपूर वापर सातारा शहरातील नागरिकांना व्हावा यासाठी सातारा पालिकेच्यावतीने सुधारित जलवाहिनीचे काम केले जात आहे. या कामासाठी तब्बल १०२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ब्रिटिशकालीन तलाव म्हणून ओळख असणाऱ्या या … Read more

कर्नाटकची तहान भागविण्यासाठी कोयना धरणातून 4200 क्यूसेक पाण्याचा विसर्ग

Koyna Dam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाळ्यामुळे नद्यामधील पाणी पातळी खालावत आहे. परिणामी कर्नाटकमध्येही पाण्याची कमतरता भासत असल्यामुळे कर्नाटक शासनाने पिण्यासाठी कोयना धरणातून तीन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली आहे. त्यानुसार आदेश मिळाल्यानंतर मंगळवारी रात्रीपासून 1 टीएमसी पाणी सोडण्यास प्रारंभ झाला आहे. तर सध्या पायथा वीजगृह, सिंचन आणि पिण्यासाठी मिळून धरणातून एकूण 4200 क्यूसेक पाणी विसर्ग … Read more