Interesting News : भारताला समुद्रात सापडलंय घबाड; 60 दशकांपूर्वीचा शोध आजही लावतोय अर्थव्यवस्थेला हातभार

Interesting News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Interesting News) आपला देश हा विविध पद्धतीने संपन्न मानला जातो. यातच सागरी संपत्तीचा देखील मोठा वारसा आपल्या देशाला लाभलेला आहे. पृथ्वीवर भूखंडापेक्षा जास्त भाग पाण्याचा असून त्यामध्ये महासागराचा भाग सर्वाधिक आहे. ज्यामध्ये जगाच्या उत्पत्तीची अनेक रहस्य दडली आहेत. यांपैकी काही वैज्ञानिकांच्या संशोधनातून उलगडली. तर काही अद्यापही समुद्राच्या पोटात सुरक्षित आहेत. द्वापार युगापासून … Read more

2050 पर्यंत मुंबईसह देशातील ‘हे’ प्रसिद्ध शहर पाण्याखाली जाणार; नव्या दाव्याने खळबळ

Mumbai Under Sea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या 30 वर्षांत म्हणजे 2050 पर्यंत भारतातील दोन मोठी शहरं समुद्रात बुडणार असल्याचा मोठा दावा ‘क्लायमेट सेंट्रल’ या अमेरिकन संस्थेने 2019 च्या अहवालात नमूद केला आहे. ‘क्लायमेट सेंट्रल’ च्या संकेतस्थळावर हवामान तज्ज्ञांनी क्लायमेट चेंजबाबत हा दावा केला आहे. बुडणारी ही 2 शहरे म्हणजे मुंबई आणि कोलकाता होय. गेल्या दशकातील हवामान बदलाचा … Read more

समुद्राच्या लाटांपासून निर्माण होतेय ऊर्जा!! काय आहे हे तंत्रज्ञान?

Energy is generated from ocean waves

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | संपूर्ण जग सध्या नवीकरणीय ऊर्जा स्रोताकडे आपले पावले टाकताना दिसत आहे. नवीकरणीय ऊर्जा स्रोताच्या माध्यमातून मिळवलेली ऊर्जा अधिक शुद्ध स्वरूपात प्राप्त होते. त्यामुळे पर्यावरणावर होणारे घातक परिणाम खूपच कमी होतात. पृथ्वीचे वाढते तापमान लक्षात घेत  जगातील प्रत्येक नवनवीन ऊर्जा स्रोत शोधत आहेत. शास्त्रज्ञानी संशोधनातून समुद्राच्या लाटेपासून ऊर्जा प्राप्त करण्याचे तंत्रज्ञान शोधले आहे. युरोप मधील  Corpower Ocean ही कंपनीने हे … Read more

‘हे’ महत्वाचे शहर इंच इंचाने समुद्रात जातंय; NASA ने केलंय सावध

New York

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जग जसं – जसं आधुनिकतेकडे वळते आहे. तसं – तसं निसर्गाची पडझडं होताना दिसत आहे. माणूस स्वतःचा विकास करत असताना निसर्गाकडे मात्र दुर्लक्ष करतोय. आणि पुढे याचा फटका हा मानवालाच बसणार आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणजे जगातील प्रसिद्ध शहर म्हणून ओळखलं जाणारे न्यूयॉर्क (New York) हे शहर रोज इंच- इंच समुद्रात … Read more

नारळी पौर्णिमेला समुद्राची पुजा का करतात? जाणून घ्या त्यामागील धार्मिक कारण

narali purnima

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातील गोवा आणि गुजरात किनारपट्टीच्या भागात नारळी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा सण एकाच दिवशी उत्साहात साजरी केला जातो. कोळी बांधव या सणादिवशी समुद्र देवता वरुण याची मनोभावे पूजा करतात. तसेच, त्याला नैवेद्य दाखवतात. या दिवशी वर्षानुवर्षे काम करणारे सर्व कोळी बांधव एकत्र येऊन सण साजरी करतात. घरी … Read more

जगातील ‘ही’ 5 शहरे लवकरच पाण्याखाली जाणार; कारण वाचून तुमचीही चिंता वाढेल

5 sinking cities

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपण ज्या शहरात राहतो तेच शहर जर पाण्याखाली गेलं तर? नुसत्या विचारानेच अंगावर काटा येतो. परंतु जगभरातील अनेक महत्वाची शहरे समुद्रकिनारी आहेत. समुद्रकिनारी असल्याने या शहरांना कायमचाच धोका राहतो. भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई तर दरवर्षी 2 किलोमीटर समुद्रात जात असल्याचे सर्वेक्षण मागील वर्षी आयआयटी मुंबईने केलं होतं. ही गोष्ट नक्कीच … Read more

जुहू बीचवर मोठी दुर्घटना; 6 जण समुद्रात बुडाले

juhu beach (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिपरजॉय चक्रीवादळामुळे हवामानात मोठे बदल झाले आहेत. या चक्रीवादळामुळे अरबी समुद्राला उधाण आले आहे. आज जुहू चौपाटी बीचवर ६ जण समुद्रात बुडाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापैकी २ जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. तर इतर चौघांचा शोध सुरु आहे, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. बाकी ४ जण बुडाले तरी … Read more

मुंबईच्या समुद्र किनाऱ्याजवळ संशयास्पद बोट; 2 पाकिस्तानी नागरिक असल्याचा संशय

palghar sea beach boat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईजवळ पालघरच्या समुद्रात एक संशयास्पद बोट आढळून आली आहे. धक्कादायक म्हणजे या बोटीत 2 पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. आज शनिवारी सकाळच्या सुमारास पालघरपासून 44 नॉटिकल मैल अंतरावर ही बोट आढळली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नौदल आणि तटरक्षक दलाकडून बोटीची तपासणी सुरू आहे. मुंबईतील 26 -11 च्या हल्लानंतर … Read more

भारतातील ‘ही’ 2 शहरे समुद्रात बुडणार?

sea city in india

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या भारताला तिन्ही बाजूनी समुद्राने वेढलं असून पश्चिम बंगालची राजधानी असलेले कोलकाता आणि तामिळनाडूची राजधानी चेन्नई या दोन्ही शहरांना समुद्राची पातळी वाढल्याने धोका असल्याचे एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे. समुद्राची वाढलेली पातळी आशियाई मेगासिटी सह वेस्टर्न ट्रॉपिकल पॅसिफिक बेटे आणि वेस्टर्न हिंद महासागर यांनाही प्रभावित करू शकतात. जर समाजाने उच्च … Read more

खाद्यतेलाच्या दरात होणार कपात ! केंद्र सरकारने केली खास तयारी, त्याविषयी जाणून घ्या

edible oil

नवी दिल्ली । केंद्र सरकारने रिफाइंड पाम तेलावरील बेसिक कस्टम ड्यूटी (BCD) 17.5% वरून 12.5% ​​पर्यंत कमी केली आहे. देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी आणि खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. या संदर्भात केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये 21 डिसेंबर 2021 पासून म्हणजेच आजपासून नवीन … Read more