दुर्दैवी घटना ! बुडणाऱ्या भाच्यांना वाचवताना मामाचाही बुडून मृत्यू

Drawned

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे वाण नदीच्या पात्रातील पाणीच्या डोहामध्ये बुडणाऱ्या भाच्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या मामाचा हि बुडून करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात घडली आहे. यात दोन सख्ख्या बहीण भावाचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर सोनपेठ तालुक्यात शोककळा पसरली आहे. सोनपेठ तालुक्यातील निमगाव येथील एक महिला दसरा सणानिमित्त कपडे धुण्यासाठी १६ ऑक्टोबर रोजी … Read more

साधे पाणी करू शकते कोरोना विषाणूचा खात्मा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। हल्ली कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे सामान्य नागरिक चिंतेत आले आहेत. आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्येच कोरोना संक्रमणापासून साधे पाणी बचाव करू शकते या मुळे दिलासा मिळतो आहे. साध्या पाण्याने कोरोनाचा खात्मा करता येतो केवळ पाणी कसे प्यावे हे माहिती असणे आवश्यक आहे. रुस च्या व्हॅक्टर अँड रिसर्च बायोटेक्नॉलॉजी … Read more

पश्चिम विदर्भातील धरणांमध्ये ३५% जलसाठा; मागील वर्षीच्या तुलनेत २०% वाढ

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई अमरावती विभागातील ५ जिल्ह्यामध्ये असलेले मोठे, मध्यम व लघु प्रकल्पात मागील वर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या ५०९ पाणी प्रकल्पात केवळ १४.१५% फक्त जलसाठा हा शिल्लक होता. दरम्यान मागील वर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्याने या वर्षी या प्रकल्पात मे महिन्यात ३५% जलसाठा शिल्लक असल्याने अमरावती विभागात पाणी टंचाई ची फार … Read more

मेळघाटात पिण्याचे पाणी पेटले…पहा स्पेशल रिपोर्ट (Video)

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई संपुर्ण भारत सध्या लाॅकडाऊन आहे. प्रखर ऊष्णता अंगाची लाही लाही करणारी ठरत आहे. घराबाहेर पडू नका असे शासनाचे आदेश सर्वत्र आहेत. मात्र अमरावती च्या मेळघाटात परीस्थिती वेगळीच आहे. करण येथे पाणीच नाही. होय ऐकून मन काहीस स्तब्ध झालय ना. मात्र हो आपण जे ऐकतोय ते खर आहे. मेळघाटातील भागामधील हे … Read more

तांब्याच्या भांड्यातील पाणी ठरते त्वचेसाठी अमृत …

तेज कांती आणि चिरकाल टिकणारे तारुण्य हि प्रत्येक तरुणीची इच्छा असते . यात आता पुरुषही मागे नाहीत . सतेज आणि निरोगी त्वचेसाठी सलून्स आणि औषधे , कॉस्मेटिकसवर भरमसाठ खर्च देखील केला जातो . पण या उपायांमधून चांगला परिणाम मिळेलच हे मात्र नक्की नसते . पण केवळ तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी प्यायल्याने दीर्घकाळ टिकणारे हे परिणाम मिळतील यात शंका नाही .

महापुराचे पाणी दुष्काळी भागात वळवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर प्रतिनिधी। ‘जागतिक बँक व आशियाई डेव्हलपमेंट बँक यांच्या सहकार्याने पूरस्थितीवर शाश्वत उपाययोजना केली जाणार आहे. त्यामुळे महापूर असलेल्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवले जाईल आणि महापुराचा कसल्याेही प्रकारचा फटका बसणार नाही. याच वेळी वीज, रस्ते , पाणी या मूलभूत सुविधा अव्याहतपणे कार्यरत राहणारे नियोजन केले जाणार आहे’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी … Read more

नळांना तोट्या नसल्यास पाच हजार दंड

कोल्हापूर प्रतिनिधी | सतेज औंधकर सद्या पाणी टंचाईची परिस्थिती प्रकर्षाने जाणवत असल्याने पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी प्रत्येक नळ धारकाने आपल्या नळांना तोट्या बसवण्याचे आवाहन जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहे. शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून सातत्याने ग्रामीण भागातील प्रत्येक गावामध्ये, वाडी – वस्त्यामध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा 100 टक्के करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र काही घटकांकडून पाणी … Read more

शिवसागराने गाठला तळ, बोट व्यवसाय ठप्प दळण वळणाचा गंभीर प्रश्न निर्माण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाने तळ गाठला आहे. १०५ टीएमसी पाणीसाठा असणाऱ्या शिवसागर जलाशयात काही प्रमाणातच काही काही ठिकाणी पाणी साठा शिल्लक असल्याचे पहावयास मिळत आहे मात्र ते पाणी बोट चालतील इतपत नसल्याने बोटी सुक्या नदीपात्रात उभ्या आहेत. यावर्षीच्या खडक उन्हाने सर्वत्र पाण्यासाठी भटकंती होत … Read more

शेततलावासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात दोन भावांचा बुडून मृत्यू

गडचिरोली प्रतिनिधी | विटभट्टीवरील राख आणण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावांचा शेततलावासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज १८ मे रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास तालुक्यातील बोदली शेतशिवारात घडली. मुन्ना मनोहर मेश्राम (१३) व किसन जगदिश मेश्राम (१३) दोन्ही रा. बोदली अशी मृतक भावांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार मुन्ना व किसन हे चुलत भाऊ … Read more

धक्कादायक ! पाणी पुरवठ्याच्या नळामधून आले मृतप्राण्यांचे अवयव

Untitled design

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे, जिंतूर नगरपालिकेकडून शहरासाठी होणाऱ्या पुरवठा योजनेचा नळाला मेलेल्या प्राण्यांच्या अवयवांचे तुकडे अण्णाभाऊ साठे चौक परिसरातील टाकीमधून आल्याचा प्रकार मंगळवार 7 मे रोजी नागरिकांचा निदर्शनास आला. जिंतूर शहराला येलदरी धरणा मधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या शिवडी शिवारामध्ये सदरील पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये शुद्ध केले जाते . दरम्यान मंगळवारी … Read more